Nimisha priya :यमन मध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द
केरळ मधील भारतीय नर्स निमिषा प्रिया ला यमन मध्ये आपला बिसनेस पार्टनर च्या हत्ते च्या आरोपवरून 16जुलै ला फाशी दिली जाणार होती.
Nimisha priya
भारत सरकार च्या प्रयासा नंतर तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी निमिषा ची फाशी रद्द केली.
केरळ ची असलेली Nimisha priya ला येमन मध्ये फाशी दिली जाणार होती ती रद्द झाली.निमिषा प्रिया ला आपला बिसनेस पार्टनर अब्दो महदी च्या खुना च्या आरोपखाली फाशी ची सजा होणार होती.
केरळ चे सुन्नी मुस्लिम नेता कंठपुरम ए बी अबुबकर मुसलीयार आणि भारत सरकार च्या हस्तक्षेपा मध्ये होणाऱ्या चर्चे नंतर येमन च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी निमिषा ची सजा स्थागित केली.
सांगितलं जात आहे कि निमिषा प्रिया चा परिवार आणि दुसऱ्या पक्षा चा परिवार आपस मध्ये समाधान करतील. आणि या साठी त्यांना वेळ मिळावा म्हणून भारत सरकार प्रयत्न करत आहे.
निमिषा प्रिया वरती आरोप आहे कि 2017 मध्ये त्यांनी त्यांचा वेवसायिक पार्टनर तालाल अब्दो महदी ची हत्त्या केली होती.आणि या आरोपा खाली त्यांना 2020साली फाशी ची सजा सुनावली होती.आणि त्यांची अंतिम अपील 2023मध्ये खारीज झाली होती.16जुलै 2025 ला त्यांना फासी दिली जाणार होती. निमिषा प्रिया यमन ची राजधानी सना च्या जेल मध्ये बंद आहे.
सरकार ने कोर्टात सांगितले यमन सोबत बातचीत सुरु आहे
काही दिवसा पूर्वी सुप्रीम कोर्टात निमिषा प्रिया ची फाशी थांबवण्यासाठी दायर याचिका वरती सुनवाई झाली.
सुप्रीम कोर्टात सरकार कडून असलेले आटॉर्नी जनरल (EGI )ने सांगितले भारत सरकार निमिषा प्रिया ची फासी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे.त्यांनी सांगितले बातचीत चालू असे पर्यंत प्रिया च्या प्रकरण बघणारे वकील सोबत यमन अधिकाऱ्या शी चर्चा चालू आहे. आणि ही सजा थांबवण्याचा प्रयत्न भारतसरकार करत आहे.
सुन्नी मुस्लिम नेता सुद्धा प्रयत्न करत आहे त
या प्रकरणात सरकार सोबत असलेले सुन्नी मुस्लिम नेता कंथापुरम ए बी अबूबकर मुसलीयार ने सुद्धा बातचीत केली.यमन चे सुफी शेख हबीब उमर बिन हाफिज यांनी सुद्धा मृतक च्या परिवारा सोबत बातचीत केली.या मध्ये सुन्नी मुस्लिम नेता मुसलीयार यांनी यमन सरकार ला विनंती केली जोपर्यंत मुर्तक परिवारा सोबत चर्चा चालू आहे तोपर्यंत यमन सरकार ने फासी थांबवावी.
ब्लड मनी वरती चर्चा चालू आहे.
यमन मध्ये शारिया कायदा लागू आहे. आणि या शारिया कायद्याच्या नियमानुसार एखाद्या वेक्ती वर जर खुनाचा आरोप असेल तर त्या वेक्तीला मृतक परिवाराला पैसे देण्याचा विकल्प असतो. पण मृतक परिवाराने जर पैसे घेतले तर दिली जाणारी सजा माफ होते. पण जर त्या परिवाराने पैसे घेतले नाही तर तेथील कोर्ट सुद्धा काहीही करू शकत नाही. थोडक्यात मृतक परिवार माफी देऊ शकतो.
nimisha priya ह्या केरळ मधील पलक्कड च्या रहिवासी आहेत. त्या यमन मध्ये गेल्या होत्या. आणि त्यांच्यावर आरोप आहे कि त्यांनी त्यांचा वेवसायिक पार्टनर ची हत्त्या केली आहे.
SCO SUMMIT 2025:भारता सोबत काम करण्यासाठी तैयार….. चीन विदेश मंत्री वांग यी
चीन चे विदेश मंत्री ‘वांग यी ‘ यांनी sco summit 2025 च्या बैठकीत सांगितले, भारत आणि चीन मधील चालू असलेला संघर्ष समाप्त करू इच्छितो.आणि यासाठी चीन भारता सोबत काम करण्यासाठी तैयार आहे.
SCO SUMMIT 2025
‘शंघांई सहयोग संघटन ‘च्या बैठकीत चीन मध्ये गेलेले भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी चीन चे विदेश मंत्री ‘वांग यी ‘ यांच्या सोबत मुलकात केली.
या बैठकी वेळेस चिनी विदेश मंत्री वांग यी यांनी सांगितले भारत आणि चीन मध्ये जो संघर्ष चालू आहे तो मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.या बैठकी वेळेस भरात चे विदेश मंत्री एस. जय शंकर यांनी सुद्धा सांगितले दोघांमधील मतभेत होऊ शकतोपण हे मतभेत संघर्षा मध्ये गेले नाही पाहिजे.
चीन मध्ये झालेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफ धमकीचा सुद्धा असर होता.वांग यी यांनी सांगितले चीन भारता सोबत व्यापार करताना एक बहुपक्षीय व्यापार प्रणाली नुसार काम करण्यासाठी तैयार आहे.
रुस सोबत व्यापर केला तर कडक प्रतिबंध लागतील.
नाटो चिप ने भारताचे नाव घेऊन सांगितले जर भारताने रुस सोबत व्यापार केला तर भारता वरती कडक प्रतिबंध लागतील.एका दिवसा पूर्वी ट्रम्प यांनी रुस वरती 100 टक्के टैरिफ लावण्याची धमकी दिली होती.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, येणाऱ्या पंधरा दिवसात जर रुस ने युद्ध थांबवले नाही तर रुस वरती 100टक्के टैरिफ लावण्यात येईल.
आणि आता NATO चे सेक्रेटरी जनरल मार्क रूट यांनी भारताचे नाव घेऊन भारताला धमकीवले.त्यांनी सांगितले ब्राझील, चीन आणि भारत या पैकी कोणीही जर रुस सोबत व्यापार केला तर येणाऱ्या काळात त्याच्यावर कडक प्रतिबंध लावण्यात येईल.
ओवल हाऊस मध्ये मार्क रूट यांच्या सोबत बातचीत करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सेकंडरी टैरिफ विषयी बोलले होते.त्यानंतर व्हाईट हाऊस ने सांगितले सेकंडरी टैरिफ म्हणजे जो कोणी रुस सोबत व्यापर करेल त्याच्यावर कडक प्रतिबंध लावण्यात येतील.
SCO SUMMIT 2025मध्ये आतंकवादा चा विषय
विदेश मंत्र्याच्या SCO बैठकीत एस जयशंकर यांनी पाकिस्तान ला सुनावलं.त्यांनी सांगितलं भारत आतंकवाद कधीही बरदास्त करणार नाही.आतंकी विरोधी कारवाई सुरूच राहील.
भारताचे विदेश मंत्री dr एस जयशकर sco बैठकी दरम्यान सांगितले या संघटनाची स्थापना आतंकवाद,अलगाववाद, उग्रवाद ला निपटण्या साठी केली होती.
SCO SUMMIT 2025
जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये झालेल्या आतंकी हल्ल्याचा विषय काढून त्यांनी सांगितले.तीन समस्या नेहमी एकाच वेळी येत असतात.त्यांनी सांगितले पहलगाम हल्ला जमू काश्मीर च्या टुरिस्ट अर्थवेवस्था कमजोर करण्यासाठी केला होता.आणि धर्माच्या नावावरविभाजन करण्या साठी केला होता.
त्यांनी सांगितले शंघांई सहयोग संघटन चे काही सदस्य संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद चे सुद्धा सदस्य आहेत.आणि या सुरक्षा परिषद च्या सदस्यानि या हल्ल्याची निंदा केली आहे.
जयशन्कर यांनी जागतिक स्तरावर जे संघर्ष चालू आहेत त्याचा उल्लेख करून सांगितले वेश्विक वेवस्था स्तिर करण्यासाठी आणि त्याचे समाधान करण्यासाठी एक खूप मोठे आव्हान आहे.
त्यांनी सांगितले “आमची मिटिंग त्या वेळी चालू आहे जेव्हा संपूर्ण जगात एक संघर्षचे वातावरण आहे “. मागील काही वर्ष्यात आपण संघर्ष, स्पर्तीस्पर्धा, आणि दबाव बघितला आहे.
xi jinping news चीन मध्ये शी जिनपिंग विरोधात वाढणारा विरोध, शी ची सत्ता धोक्यात?
xi jinping यांनी चीन चा मुक्त व्यापार जागतिक स्तरावर अव्वल आणण्यासाठी इंग्रजी भाषेला महत्व दिले.
Xi jinping
ज्या चीन मध्ये इंग्रजी नावाला सुद्धा न्हवती किंवा खूप कमी (नगण्य )प्रमाणात होती त्या चीन मध्ये आता इंग्रजी कॉमन झाली आहे.इंग्रजी शिकवणाऱ्या भरपूर शाळा झाल्या आहेत.
1949मध्ये चीन ने आपले दरवाजे बंद केले होते.ते जेव्हा उघडले तेव्हा पश्चिमी दरवाजे सुद्धा चीन साठी उघडल्या गेले.
शी जिनपिंग हे चीन चे असे राष्ट्रपती आहेत ज्यांनी चीन चा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आणि हेच शी जिनपिंग हे मागील चार तारखेपासून अदृश्य आहेत. चीन मध्ये ज्याच्या आदेशा शिवाय झाडाचे पान हालत नाही ते शी जिनपिंग हे चार तारखे पासून अदृश्य आहेत. आणि ही news जगातील सर्वच news chanel दाखवत आहेत.
मागील आठवड्यात ब्राझील मध्ये BRICS ची बैठक झाली त्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा होते. Brics देश्याचे जेवढे सदस्य आहेत, त्या सर्व देश्यातील नेते होते. पण या brics बैठकीत सुद्धा xi jinping हे हजर न्हवते.
जगातील सर्वात मोठा देश आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थवेवस्था असंलेला चीन आणि त्या देशाचे राष्ट्रपती हे, मौन अवस्तेत आहेत म्हटल्यावर जगातील सर्वच देश अटकले लावणार.
अमेरिका आणि युरोपीय देश हे चीन चे सर्वात मोठे वैच्यारिक दुस्मण आहेत. आणि ही news आल्या नंतर कदाचित हे सर्वच देश आतमधून खूप आनंदी असतील.
शी हे मओस्से तुंग नंतर सर्वात ताकतवर नेता म्हणून चीन मध्ये उभरले.शी जिनपिंग यांनी चायना कॅम्युनिस्ट पार्टी च्या मुख्य पदावर आपले जवळचे लोक भरले होते.शी यांनी कॉम्युनिस्ट पार्टीचे संविधान बदलून तिसरी वेळेस राष्ट्रपती बनण्याची तयारी केली होती.
तिसऱ्यांदा सुद्धा राष्ट्रपती
राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वरती फक्त अटकले आहेत.पण चीन मधील मीडिया ने शी जिनपिंग यांना ब्लॅक आऊट केले. आणि चीन मध्ये कोणत्याही प्रकारची xi jinping news दाखवत नाहीत.
आणि या ब्लॅक आऊट मुळे असे समजते कि xi jinping हे आपल्याच पार्टी मध्ये कमजोर पडत आहेत.शी जिनपिंग हे कॉम्युनिस्ट पार्टी चायना चे महासचिव सुद्धा आहेत.ते पोलीत ब्युरो (cpp)चे सर्वच्च नेता आहेत.सेना मध्ये सुद्धा मोठे अधिकारी त्यांच्या विश्वासातील आहेत.2018मध्ये त्यांनी संविधानात बदल केला होता.
त्या संविधान बदला नुसार कोणताही वेक्ती तीन वेळेस चायना चा राष्ट्रपती होऊ शकतो.त्यांनी हा बदल स्वतःत साठीच केला होता.
रुस चे उदाहरण होते
Xi jinping यांच्या समोर रुस चे उदाहरण होते.रुस मध्ये पुतीन 2000 पासून सत्ते मध्ये आहेत.रुस मध्ये तेव्हा कार्यकाळ चार वर्षाचा होता.1999ते 2000 मध्ये पुतीन हे कार्यकारी राष्ट्रपती होते.आणि 2000मध्ये ते पूर्ण राष्ट्रपती झाले.2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुतीन हे पुन्हा सत्तेवर आले.पण 2008मध्ये पुतीन निवडणूक लढू शकत न्हवते.कारण या पूर्वी ते दोन वेळेस राष्ट्रपती झाले होते.त्यामुळे 2008ची निवडणुक त्यांचे विश्वासू असलेले ‘दिमित्री मदेवदेव” यांनी जिंकली.दिमित्री यांच्या सरकार मध्ये पुतीन हे पंतप्रधान झाले.
वर्षे 2011मध्ये रुस च्या संविधानात दोन मोठे बदल करण्यात आले.पहिला बदल होता राष्ट्रपती निवडणूक सहा वर्षाला होईल आणि दुसरा बदल म्हणजे कोणताही राष्ट्रपती तिसरी वेळेस निवडणुक लढू शकेल.आशा प्रकारे पुतीन ने 2012 ची निवडणूक जिंकली आणि 2018च्या निवडणुकीत 76% मतदान मिळवले, 2024ला पुतीन यांना 88%मतदान भेटले.
पुतीन यांनी अजीवन आपल्या साठी सत्ता राखून ठेवली आहे.रुस मध्ये पुढची निवडणूक 2030 साली होणार आहे.त्या पूर्वी च त्यांनी त्यांचे विरोधी संपून टाकले आहे.पुतीन यांच्यावर भ्रष्टाचारा चे आरोप आहेत तरी सुद्धा ते निवडणूक जिंकतात.
xi jinping यांनी सुद्धा हाच विचार केला आणि चीन च्या संविधानात बदल केला.आणि तिसरी वेळेस निवडणूक लढण्याचा रस्ता साफ केला.
चीन आणि रुस मध्ये खूप फरक आहे, चीन हा खूप लोकसंख्या असलेला देश आहे.चीन मध्ये सुद्धा वेगवेगळी संस्कृती आहेत.याउलट रुस मध्ये एकच संस्कृती आहे ती म्हणजे रुसी संस्कृती.
रुस मध्ये भरपूर लोक नास्तिक आहेत तरी सुद्धा रुस मध्ये ऑर्थोडोक्स चर्च चे अनुयायी भरपूर आहेत.रुस जगातील सर्वात मोठा भौगोलिक देश आहे. आणि रुस ची लोकसंख्या 14 करोड आहे.
चीन मध्ये पुंजीवाद आला
रुस चा खूप मोठा भाग असा आहे ज्या मध्ये कोणीही राहत नाही म्हणजे जन शून्य आहे.त्याउलट चीन खूप जास्त लोकसंख्यावाला देश आहे. आणि या चीन ला xi jinping यांनी एका नव्या दिशेने नेले आहे.एवढी लोकसंख्या असून सुद्धा xi jinping यांनी तिथे रोजगार भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत.
तरी सुद्धा सत्ता जर जास्त वेळ एका वेक्ती कडे असेल आणि सत्ता एका ठिकाणी केंद्रित होत असेल तर विरोधी तर नक्कीच वाढणार.आणि हिच गत चीन मध्ये झाली आहे. चीन मध्ये कोणत्याही प्रकारे लोकशाही नाही.’पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना ‘च्या हातात सर्व सरकार आहे. मीडिया, समाज, आणि राजकारण सुद्धा.
चीन मध्ये 1949 पासून एकच पार्टी सत्तेत आहे ‘कॉम्युनिस्ट पार्टी ‘. चीन ची अर्थवेवस्था मजबूत करण्यासाठी xi jinping new शी यांनी चीन चे सर्व दार उघडे केले आहेत.या मुळे चीन मध्ये रोजगार भेटू लागला आणि चीन मध्ये जास्त प्रमाणात पैसा सुद्धा येत होता.जगातील मोठ्या कंपन्यानी आपले कारखाने चीन मध्ये लावले, कारण चीन मध्ये सस्ते लेबर मिळत होते.
चिनी लोकांचे पालायन
xi jinping news
चीन मधील लोक काम करण्यासाठी बाहेर सुद्धा जात होते.अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जात होते.आणि हेच चीन साठी मोठी मुसीबत घेऊन आले.
या देशात आलेले चीन चे नागरिक आपल्या देशात वापस जायला बिलकुल तयार नसतात ते हॉंगकॉंग मार्के चीन सोडून पळून जातात.
अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशात डॉक्टर, इंजिनर चिनी लोक खूप कमी प्रमाणात भेटतात.ते मजदूरी चे काम जास्त प्रमाणात करतात, किंवा टॅक्सी चोरी सारखे काम सुद्धा करतात या मुळे तेथील सरकार यांना देश्याच्या बाहेर काढून देण्यासाठी प्रयत्न करत असते.
विदेशात जासूसी
पुंजीवादी देशात लोकशाही आहे आणि याचा फायदा चीन ने भरपूर प्रमाणात घेतला आहे.आणि या पुंजीवादी देशात चीन ने आपले काही केंद्र उघडले आहेत, हे केंद्र तेथील चिनी नागरिकांची जासूसी करत असतात.2022साली टोरंटो मध्ये असे केंद्र पकडले गेले होते जे तिथे जासूसी करत होते.त्या वेळेस चीन ने सांगितले होते हे केंद्र म्हणजे चीन च्या नागरिकांना सुरक्षा पुरवण्यासाठी आहेत.
xi jinping news शी यांच्या धोरणा मुळे चीन देशात पैसे आले आणि सायकल चालवणारा देश कारी चालवू लागला.वीस पंचवीस वर्षा पूर्वी चीन च्या शंघांई शहरात सायकल ही महत्वाची होती,. चीन च्या लोकांना सायकलच जास्त आवडते असे म्हटल्या जात होते. पण आता चीन मध्ये कार बनत आहेत. आणि ह्या निर्मिती मध्ये चीन ने अमेरिकेला सुद्धा टक्कर दिली आहे.
चीन मध्ये इंग्रजी आली आणि विचार सुद्धा आले
xi jinping यांनी चीन ला अव्वल आणण्यासाठी इंग्रजी भाषा ला महत्व दिले. चीन मध्ये इंग्लिश बोलणारे खूप कमी लोक होते. पण जिनपिंग यांनी इंग्लिश भाषा कॉमन केली.
लोकांनी इंग्लिश भाषा शिकली त्या मुळे इंग्रजी विचार सुद्धा चीन मध्ये येऊ लागले.
शी जिनपिंग यांच्यावर जनतेचा राग
चीन मध्ये रिअल इस्टेट खाली आला आणि या क्षेत्रात बेरोजगारी प्रमाणापेक्षा जास्त वाढली.आणि या वेतिरिक्त शी यांची विदेश नीती सुद्धा याच्या आड येत होती.शी यांची हुकूमशाही जास्त प्रमाणात वाढत आहे. आणि लोक चीन सोडून पळून जात आहेत.
शी जिनपिंग यांची नीती खूप कठोर आहे त्यांची सरकार सर्व लोकांवर नजर ठेऊन असते. या वेतिरिक्त भरपूर कारणे आहेत. ज्या मुळे चीन ची जनता शी जिनपिंग यांच्या विरोधात जात आहे आणि त्याच्यावर राग सुद्धा आहे.
bharat bandh protest strike9 julaiजुलै रोजी भारत बंद, काय उघडे राहील आणि काय बंद राहील? सर्वकाही जाणून घ्या
9 जुलै 2025 बुधवार या दिवशी संपूर्ण भारत बंद आहे.
बँकिंग, टपाल सेवा, खाणकाम, उत्पादन आणि वाहतूक यासारख्या सरकारी क्षेत्रातील 25करोड कर्मचारी 9 जुलै ला संपावरती जाणार आहेत. या दरम्यान काय उघडे राहील आणि काय बंद राहील?संपूर्ण माहिती.
bharat bandh protest strike9 बुधवारी 9जुलै रोजी संपूर्ण भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.आणि या मध्ये 25 करोड पेक्ष्या जास्त कर्मचारी संपावर जाणार आहेत ज्या मध्ये बँकिंग, टपाल सेवा, खाणकाम, उत्पादन आणि वाहतुककर्मचारी आहेत.
भारत बंद मध्ये सार्वजनिक सेवा मध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे.आणि या भारत बंद मुळे बँकिंग सेवा मध्ये सुद्धा याचा असर दिसून येणार आहे.
bharat bandh protest
शाळा आणि प्रायव्हेट ऑफिस चालू राहण्याची शक्यता आहे.या मध्ये प्रश्न असा उपस्तितीत होतो कि कर्मचाऱ्यांनी 9 जुलैला च का संप केला आहे?त्यांची काय मागणी आहे? आणि त्यांचे काय प्रश्न आहेत?
देशातल्या 10ट्रेड यूनियन ने एका संयुक्त संपाची हाक दिली आहे.AITUC,HMS,CITU,INTUC,INUTUC, TUCC,SEWA, AICCTU,LPF,आणि UTUC या कामगार संघटनानी संप पुकारला आहे.तसेच संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार आघाडी या शेतकऱ्यांच्या संघटनानी सुद्धा या संपला पाठिंबा दिला आहे.त्या मुळे देश्याच्या कांनाकोपऱ्यातून या संपला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
बंद का पुकारण्यात आला
bharat bandh protest strike9 कामगार संघटनानी केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीया यांच्याकडे 17 प्रमुख मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी केली होती.पण केंद्र सरकार कडून त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्याच मुळे 9 जुलै रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली.असे कामगार संघटनानी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या 10वर्ष्यात घेण्यात आली नाही.त्याच वेळी सरकार ने चार कामगार कायदे अमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.त्याच मुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला.
या सेवावर होणार बंद चा परिणाम
हिंद मजदूर सभेचे हरभजन सिहं सिद्धू यांनी पिटीआय सोबत बोलताना म्हटले आहे कि, या राष्ट्रवादी बंद चा बँकिंग सेवा,राज्य परिवहन सेवा,टपाल सेवा,आणि कोळसा खान आणि कारखाने प्रभावित होतील.
बँकिंग सेवा रिझर्व बँक ऑफ इंडिया ने या पार्शवभूमीवर कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र बँक कर्मचारी या संपात सहभागी झाल्यास बँक सेवा वरती याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
कोळसा खाण आणि कारखाने -कोळसा आणि कोळश्या वेतिरिक्त इतर खनिज कारखाने आणि संघटना देखील या संपात सहभागी होतील.या मध्ये केवळ सेवा मधेच नाही तर कोळश्यावर अवलंबून असल्यालेल्या इतर सेवावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो.
याशिवाय शाळा कॉलेज, खाजगी कार्यालय आणि बाजार आदिवरही संपाचा परिणाम होईल.महत्वाचे म्हणजे,या बंद मध्ये भारतीय मजदूर संघ, ही देश्यातील एक मोठी कामगार संघटना भाग घेणार नाही.
टपाल सेवा या देशव्यापी संपाचा भारतीय टपाल सेवेवर परिणाम होऊ शकतो.या मुळे विविध प्रकारची कागदपत्रे लोकांच्या घरी पोहचवायस विलंब होऊ शकतो.
राज्य परिवहन सेवा या संपमुळे देश्यातील सार्वजनिक वाहतूक वेवस्तेवर परिणाम होऊ शकतो, या संदर्भात राज्य सरकार कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.मात्र वाहतूक वेवस्तेत मोठा वेत्यय येण्याची श्यक्यता संघटनेच्या निवेदनातं सांगण्यात आले आहे.
Hindi controeversy in maharstra :आपल्या घरात तर कुत्रा सुद्धा वाघ असतो “,.BJP च्या खासदाराणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
महाराष्ट्रा मध्ये सध्या हिंदी च्या सक्तीच्या मुद्द्याने संपूर्ण राजकारण पेटून उठले आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांना हिंदी भाषा सक्ती महारष्ट्रात करायची आहे, आणि दुसरी कडे ठाकरे बंधू आहेत.आणि याच मुद्द्यावर बोलताना bjp चे एक खासदार यांनी ठाकरे बंधूना आव्हान केले आहे.
Hindi controeversy in maharstra
“आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो” कोण वाघ आणि कोण कुत्रा स्वतःच ठरवा “, असा टोला लावत भाजप खासदार नशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना निशिकांत दुबे नि दाउत इब्राहिम सी केली.
Hindi controeversy in maharstra
महाराष्ट्रात सद्या हिंदी भाशावरून गोंधळ निर्माण झाला आहे. हिंदी भाषा पहिली पासून सक्ती करायची असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.पण या विरोधात मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाले होते. आणि या निर्णया विरोधात संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा एकवटला आहे.
याच मुद्द्यावरून BJP खासदार निशिकांत दुबे यांनी हा टोला लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान केले आहे.
नशिकांत दुबे यांनी मराठीतून पोस्ट केली आहे.ते म्हणाले ‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यानो, जर हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो.कोण कुत्रा आणि कोण वाघ हे स्वतःच ठरवा.
आशिष शेलार यांनी दिले उत्तर
BJP चे नेते आशिष शेलार यांनी निशिकांत दुबे च्या या वक्तव्याला उत्तर दिले.
मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही, आणि महाराष्ट्र तर नाहीच नाही.असे ठणकावत आशिष शेलार यांनी निशिकांत दुबे च्या या वादग्रस्त विधानाला प्रतिउत्तर दिले.
Hindi controeversy in maharstra
मराठी माणसाच्या स्वाभिमानावर कोणतेही वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा महारष्ट्राचे BJP नेता आशिष शेलार यांनी दिला.
17th BRICS summit2025: pm मोदी ने पहलगाम हमल्याची निंदा केली,मानवतेवर हल्ला होता
ब्राझील च्या ‘रियो डी जनरीयो ‘ मध्ये रविवारी झालेल्या 17 व्या Brics संमेलनात सदस्य देशानी 31पेज आणि 126 पॉईंट वाला एक जॉईंट घोषणा पत्र जारी केले.या मध्ये पहलगाम आतंकी हमला आणि इस्राईल ने इराण वरती केलेल्या हल्ल्याची निंदा केली.
या पूर्वी म्हणजे 1जुलै 2025 भारत, अमेरिका, जपान,आणि ऑस्ट्रेलिया QUAD (क्वाड )देशाच्या विदेश मंत्र्यांनी या बैठकीत पहलगाम हल्ल्याची निंदा केली.
17th BRICS summit2025 मध्ये नरेंद्र मोदींनी म्हंटले पहलगाम मध्ये झालेला हल्ला हा संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला आहे.आतंकवादाची निंदा हा आमचा सिद्धांत असायला हवा.त्या सोबतच त्यांनी एका नव्या विश्व वेवस्थेची मांग सुद्धा केली.
pm नरेंद्र मोदींनी सांगितले ’20 व्या शतकात बनवलेली वेश्विक संस्थाने 21व्या शतकाचे प्रश्न सोडवायला नाकाम आहे ‘.
AI च्या या काळात तकणिक सुविधा प्रत्येक हप्त्यात अपडेट होतात, पण एक वैश्विक संस्थान 80वर्ष्यात एकदाही अपडेट होत नाहीत. 20व्या शतकातील टाईपराईटर 21व्या शतकातील सॉप्टवेअर नाही चालवू शकत.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS मध्ये येणाऱ्या नवीन देश्याना धमकी दिली आहे.जर नवीन देश Brics ला जोडले तर त्यांच्यावर अतिरिक्त 10%टारीफ लावण्याची धमकी दिली आहे.
PM मोदींनी BRICS मध्ये मांडलेले महत्वाचे मुद्दे
1)BRICS ची ताखत आहे त्याची विविधता
pm मोदींनी सांगितले brics देशाचे अलग अलग विचार आणि बहूध्रुवीय जगातील विश्वास ही त्याची ताखद आहे.
2)न्यू डेव्हलप बँक (NDP)ला विचार करून निवेश करावा लागेल
pm मोदींनी सांगितले बँकानी फक्त त्याच प्रोजेक्ट वरती पैसा लावावा जो प्रोजेक्ट आवश्यकत आहे.आणि त्या प्रोजेक्ट पासून जास्तीत जास्त वेळ फायदा झाला पाहिजे.
3)विज्ञान आणि रिसर्च साठी प्लॅटफॉर्म बनवण्याची सुद्धा सिफारिज केली.
17th BRICS summit2025
pm मोदींनी एक असा विज्ञान रिसर्च प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी सीफारीस केली कि जामध्ये सर्व BRICS देश रिसर्च करू शकतील.
4)संसाधणाचा गलत उपयोग होऊ नये.
त्यांनी सांगितले कोणत्याही देशाला संसाधनचा गलत उपयोग करायचा अधिकार नाही.आपल्या फायद्या साठी हाथीयार बनवण्यावचा अधिकार नाही.
5)डिजिटल कंटेन्ट वरती कंट्रोल आवश्यक
pm मोदींनी सांगितले आम्हाला अशी सिस्टीम बनवली पाहिजे, ज्यामुळे माहित होईल कि डिजिटल माहिती खरी आहे अथवा खोटी आहे, आणि ती कुठून आली आहे. त्याचा चुकीचा वापर न झाला पाहिजे.
भारतात होणार AIi इम्पॅक्ट समिट
त्यांनी सांगितले भारतात लवकरच एक AI वरती एक संमेलन होणार आहे.ज्यामध्ये AI वरती चर्चा आणि याच्या चांगल्या उपयोगा वरती चर्चा होईल.
ट्रम्प ने दिली धमकी
17th BRICS summit2025 अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी brics सोबत जोडणाऱ्या नवीन देश्याना धमकी दिली आहे.
त्यांनी रविवारी आपल्या सोशिअल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशिअल मीडिया वरती लिहिले.जे सुद्धा देश अमेरिकेच्या विरोधात जाऊन BRICS सोबत जोडले जातील, त्यांच्यावर अमेरिका 10%अतिरिक्त टारीफ लावेल, आणि कोणत्याही प्रकारची त्यांना सुट भेटणार नाही.
17th BRICS summit2025 च्या घोषणा पत्रात व्यापर संघटन (WTO) च्या नियमा च्या विरोधात टारीफ वर चिंता वेक्त केली आहे.या टारीफ ला वेश्विक व्यापर आणि आपूर्ती शृंखला साठी खतरा सांगितले आहे.पण या मध्ये अमेरिकेचे कोणत्याही प्रकारे नाव घेतले नाही.
BRICS मध्ये कोण कोणते देश आहेत
जगातील उभरती अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा समूह म्हणजे BRICS होय.या brics मध्ये ब्राझील, रशिया,भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत.
BRICS ची स्थापना 2009साली करण्यात आली होती.brics मध्ये पाच देश आहेत. 2010मध्ये आफ्रिका देश सुद्धा brics मध्ये सामील झाला त्या पूर्वी brics चे नाव ‘bric’ हे होते. जेव्हा दक्षिण आफ्रिका या समूहात सामील झाला तेव्हा याचे नाव BRICS असे झाले.
BRICS मधील सर्व देश विकसनशील आहेत. ज्याची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. BRICS मध्ये चीन हा विकसित देश आहे.
एका अनुमाना नुसार brics चे देश ‘संयुक्त विदेशी मुद्रा भांडार ‘4खरब अमेरिकी डॉलर एवढे योगदान करतात.
Brics संमेलन
हा समूह 2009 पासून वार्षिक शिखर संमेलन आयोजित करत आहे.ज्यामधील सदस्थ देश बारी बारी मेजवानी करत असतात.दक्षिन आफ्रिका याचा सदस्य होण्या पूर्वी दोन संमेलन झाले होते.2011च्या संमेलनात 5 सदस्य होते.
PM Narendra Modi 5 Nation Tour :पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी त्रीनिनान आणि टोबॅगो चा सर्वाच्च नागरिक सन्मान ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रीनिदाद एड टोबॅगो ‘ने सन्मानित केले.
या योगदाना बद्दल दिला सन्मान
पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅरिबियन बेट राष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी, त्यांच्या जागतिक नेतृत्वाची प्रशंसा करत आहेत.
भारतीय प्रवासी सोबत असलेले त्यांचे नाते आणि कोविड 19 मध्ये त्यांनी केलेले मानवीय प्रयास यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
PM Narendra Modi 5 Nation Tour
Pm मोदी नि खुशी वेक्त केली
pm मोदी यांनी सांगितलं’ द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रीनिदाद एड टोबॅगो ‘ने सन्मानित झाल्या नंतर आनंद होत आहे.आणि 140करोड भारतीय लोकांकडून हा सन्मान स्वीकारत आहे.त्यांनी सांगितले हा सन्मान म्हणजे दोन्ही देशामधील शाश्वत मैत्री चे प्रतीक आहे.
प्रत्येक पाऊलावर आम्ही आमच्या राष्ट्राच्या सांस्कृतिक जुडावं बघत असतो.
pm मोदी यांनी एक्स वरती लिहिले कि मला खूप सन्मानित वाटत आहे, आणि हा सन्मान पहिली वेळेस कोण्या तरी विदेशी नेत्याला दिला आहे.
आणि हा सन्मान भारत आणि त्रीनिदाद टोबॅगो सोबत संबध खूप महत्व पूर्ण असतील.
भारत त्रीनिदाद एड टोबॅगो PM Narendra Modi 5 Nation Tour मध्ये शुक्रवारी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’ आणि त्यांची समकक्ष ‘कमला प्रसाद बिसेसर ‘यांच्यात वार्ता झाली.त्यामध्ये मूलभूत सुविधा,फार्मास्यूटिकल्स,आणि सांस्कृतिक सोबत सहा क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी हस्ताक्षर झाले.
दोन्ही नेत्यांनी कृषि, स्वस्त सेवा, आणि डिजिटल परिवर्तन, upi, क्षमता, विकास आणि लोकां मध्ये संपर्क सारख्या क्षेत्रा मध्ये चर्चा केली.
PM Narendra Modi 5 Nation Tour
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देश्याच्या दुसऱ्या चारणात शुक्रवारी ‘पोर्ट ऑफ स्पेन’ मध्ये गेले.1999नंतर या देशात भारतीय पंतप्रधानाचा पहिला दौरा आहे.
प्रतिनिधीमंडळाच्या बातचीत च्या दौरान ‘बिसेसर’ ने सांगितले पंतप्रधान मोदीजी यांचा हा दौरा म्हणजे एक ‘ऐतिहासिक दौरा’ आहे. आणि हा दौरा दोन्ही देश्यातील संबधं आणखी मजुबत करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले’ पहलगाम आतंकी ‘हमला झाल्या नंतर त्रिणीदाद आणि टोबॅगो नागरिकांनी भारताचे समर्थन केले.आणि या समर्थनाची आणि एकजूट तेचि सरहणा केली.
विदेश मंत्रालयाने सांगितले दोन्ही देश आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी आपली प्रतिबधता ची पुष्टी केली.
त्रनिदाद एन्ड टबगो देश हा ब्रिटेन ची वसाहत होती., 31ऑगस्ट1962 मध्ये या देश्याला ब्रिटेन पासून स्वातंत्र्य भेटले. 1आगस्ट 1971मध्ये हा देश गणतंत्र बनला.पण या देशात गणतंत्र दिवस 24 सबप्टेंबर मध्ये मानला जातो. कारण या दिवशी नवगठीत संसद बोलावली होती.
त्रिणीदाद एन्ड टोबॅगो हा देश ब्रिटिश येण्याच्या पहिले स्पेन च्या आधीन होते.
त्रिणीदाद एन्ड टोबॅगो नावाच्या मागे सुद्धा एक इतिहास आहे जेव्हा कोलंबस या ठिकाणी आला होता तेव्हा त्याने पवित्र त्रिमूर्ती वरून देशाचे नाव ठेवले होते.
टोबॅगो नावाच्या उत्पत्ती मागे खूप कमी माहिती आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे नाव अमेरीडियन चे मूळ आहे.तर काही नुसार हे नाव स्पॅनिश भाषा मधून घेतले आहे.
त्रीनिदाद एड टोबॅगो देशाची राजधानी चे नाव ‘पोर्ट ऑफ स्पेन’ आहे.एकण्यात असे वाटते कि हे स्पेन च्या एखाद्या शहराचे नाव आहे पण ही त्रीनिदाद एड टोबॅगो ची राजधानी आहे. पण हे शहर स्पेन पासून 6000 किलोमीटर दूर आहे.
पोर्ट ऑफ स्पेन ही त्रीनिदाद एन्ड टोबॅगो ची राजधानी आहे आणि या देश्यासोबत आणि या शहरा सोबत भारतीयांच खूप जून नातं आहे.कारण इथे 40% भारतीय मूळ चे निवासी आहेत.
पोर्ट ऑफ स्पेन हे असं शहर आहे, ज्याचे निर्माण अलग अलग संस्कृती च्या मिळल्याने झाले आहे.या शहराचे नाव मुळात स्पॅनिश भाषे पासून घेतले आहे.या शहराचे जुने नाव ‘प्यूर्टो डी लॉस एस्पानोलेस’ आहे. म्हणजे स्पॅनिश लोकांची वस्ती असा याचा अर्थ होतो.एका काळात इथे स्पॅनिश राजा राहत होता म्हणून हे नाव दिले होते.
हे शहर म्हणजे स्पॅनिश सम्राज्यचे एक बंदरगा होते.16व्या आणि 17व्या शतकात या देश्यावर स्पेन ने कब्जा केला होता.त्यानंतर स्पॅनिश लोकांनी या शहराची स्थापना केली. या जागी भरपूर प्रमाणात स्पॅनिश वस्त्या स्थापन केल्या.
पोर्ट ऑफ स्पेन त्या वेळी स्पॅनिश व्यापाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठिकाण होते.
स्पॅनिश लोक यायच्या पहिले सुद्धा पोर्ट ऑफ स्पेन मध्ये लोकांची वस्ती होती.इथे अमेरिन्डियन लोक राहत होते.ज्यांचे नाव ‘कुमुकुरापो’ होते.ही वस्ती पोर्ट ऑफ स्पेन च्या पश्चिम दिशेला होती.
indian Abducted in mali:माली मध्ये तीन भारतीयांचे अपहरण, या मागे कोणती आंतगवादी संघटना आहे?
माली या देशात तीन भारतीय नागरिकांचे अपहरण झाले आहे.भारतीय नागरिक सिमेंट कारखान्यात काम करत होते तेव्हा त्यांचे अपहरण झाले आहे.
ही घटना 1जुलै ला घडली आहे, कारखान्याच्या परिसरात हल्ला केला आणि तीन भारतीय नागरिकांचे अपहरण केले. असे भारतीय परराष्ट्रीय मंत्रालयाने सांगितले आहे.
माली या देशात आतंकवादाचा इतिहास आहे.2012नंतर माली मध्ये अल -कायदा आणि इस्लामिक स्टेट ची गतिविधी वाढली होती.JNIM सारखे संघटन माली मध्ये आहेत. आणि हे संघटन सरकारी जागा आणि विदेशी नागरिकांना निशाना बनवत असतात.
indian Abducted in mali
विस्तार
पश्चिम आफ्रिकी देश माली मधून एक धक्कादायक बातमी आली आहे.माली या देशात तीन भारतीय indian Abducted in maliनागरिकांचे अपहरण indian Abducted in maliझाले आहे. ही घटना 1जुलै ला मालि च्या कायेस क्षेत्रात झाली आहे.
या अपहरणा मागे अल कायदा सोबत असलेली आतंकी संघटना ‘जमात नुसरत अल इस्लाम वल -मुस्लिमीन'(JNIM) चा हात असण्याची शक्यता आहे. पण या अपहरणाची जिम्मेदारी एका ही संघटनेने घेतली नाही.
भारत सरकार ने या वरती चिंता वेक्त केली आणि अपहरण झालेल्या नागरिकांना सुरक्षित त्यांची सुटका करण्यासाठी अपील केली आहे.
माली मध्ये अल कायदा
माली मध्ये अल कायदा आणि इस्लामिक स्टेट सारख्या संघटना सोबत जोडलेले काही संघटन आहेत.आणि यांची गतिविधी भरपूर प्रमाणात वाढली आहे.1जुलै च्या हल्ल्या अगोदर माली मध्ये एक हल्ला झाला होता, याची जिम्मेदारी JNIM ने घेतली होती.त्या मुळे या अपहरणात त्यांचा हात असण्याची शक्यता वाटते.
आतंकी संघटन जमात नुसरत अल- इस्लाम वल -मुस्लमिनी
जमात नुसरत अल- इस्लाम वल -मुस्लमिनी एकआतंकी संघटन आहे.आणि हे संघटन म्हणजे’ अल कायदा इन द इस्लामिक मघरेब ‘चा हिस्सा आहे. हे संघटन 2017मध्ये पश्चिम आफ्रिका मध्ये सक्रिय असलेले विभिन्न जिहादी संघटने पासून बनला आहे.
JNIM चा प्रभाव केवळ माली या देशात नसून माली च्या आसपास देश्यात सुद्धा आहे.आणि हे संघटन सरकारी ठिकाणे, आणि विदेशी लोकांचे अपहरण सारखे काम करते.
या संघटनेचा हा उद्देश आहे कि माली आणि आसपास देशात इस्लाम शासन प्रस्थापीत करायचे आणि येथील फ्रान्स आणि पश्चिमी देश्यातील उपस्थिती समाप्त करायची आहे.
JNIM हे संघटन या पूर्वी सुद्धा आपहरण आणि आतंकी हमले या सारख्या घटना मध्ये सामील होते.हे संघटन विदेशी आणि स्थानिक नागरिकांचे अपहरण करून फिरोती आणि राजनीतिक दबाव बनवण्याच्या प्रयत्नात असते.भारतीय नागरिक indian Abducted in maliज्या सिमेंट फॅक्ट्री मध्ये काम करत होते त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे संघटन असण्याची शक्यता आहे.
माली हा आफ्रिका मधील देश आहे या देशात सेना च्या एका गटाने विद्रोह केला आणि देशात तक्ता पलट केला.या सैनिकांनी देश्याच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती ला अटक करून सैन्य मुख्यालयाच्या ठिकाणी ठेवले होते.
indian Abducted in mali
माली या देशात फ्रान्स ची वसाहत होती.मागील काही वर्ष्या पासून माली मध्ये गंभीर संकटे आहेत.ज्या मध्ये अलगाववाद ही एक मोठी समश्या आहे.हा देश सुरक्षा आणि मानवीय संकटासी झुंजत आहे.
अलगाववादी आणि इस्लामी समूह 2012पासून सरकार विरोधात सशस्त्र युद्ध करत आहेत.या युद्धाने लाखो लोक बेघर झाले आहेत आणि हजारो लोकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला. हे युद्ध माली च्या शेजारी देशात सुद्धा गेले आहे.
माली पश्चिम आफ्रिकी देश आहे आणि आफ्रिका महाद्विपा मध्ये सातवा सर्वात मोठा देश आहे.माली देश्याच्या शेजारी अलजेरिया, नाईजर,बुरकींना,फ्रासो,गिनी, सेनेगल सारखे देश आहेत.माली देशाची लोकसंख्या 1.3करोड आहे आणि माली देशाची राजधानी बमाको आहे.
indian Abducted in mali
माली हा देश आठ क्षेत्रात वाटलेला आहे.माली देशाची उत्तरी सीमा सहारा च्या मध्या पर्यंत जाते.दक्षिण क्षेत्रात माली ची जास्त आबादी राहते. माली ची अर्थवेवस्था शेती आणि मत्स्य उत्पादनात आहे. येथील प्राकृतिक उद्दपादनात सोना आणि उरेनियम आणि मीठ आहे.
1800 मध्ये माली हा देश फ्रान्स च्या नियंत्रणात आला आणि फ्रांसीसी सुदान चा एक हिस्सा झाला.1960 मध्ये माली स्वतंत्र झाला. एक दलिय शासना नंतर 1991मध्ये इथे तक्ता पलट झाला.
त्यानंतर गणतंत्र आणि बहू दलिय राज्य च्या रूपात एक नवीन संविधान आणि सत्ता चे गठन करण्यात आले.त्यानंतर इथे भरपूर वेळा तक्तापलट आणि सैन्यविद्रोह झाला.
ISRAIL Vs IRAN CONFLICT :इस्राईल विरुद्ध इराण युद्धाचा इतिहास, पूर्वीचे मित्र झाले दुस्मण.. ते वर्षे 1979…..
इस्राईल आणि इराण मधील दोस्ती आणि दुस्मनी चा इतिहास खूप जुना आहे.इस्राईल आणि इराण मध्ये पूर्वी चांगले संबध होते. पण 1979 मध्ये जेव्हा इराण मध्ये ‘इस्लामिक क्रांती’ झाली आणि आणि दोन्ही देशात एक ISRAIL Vs IRAN CONFLICT आली.
ISRAIL Vs IRAN CONFLICT
ISRAIL Vs IRAN CONFLICT
इस्राईल आणि इराण या दोन्ही देशात काही वर्षा पासून शाब्दिक हल्ले होत होते.पण काही दिवसा पूर्वी इस्राईल ने इराण वरती हल्ला केला त्याचे प्रतिउत्तर म्हणून इराण ने इस्राईल वरती हल्ला केला.
या हल्ल्या नंतर दोन्ही देश्यातील तणाव खूप जास्त प्रमाणात वाढला होता.आणि इस्राईल सांगितले जेव्हा जेव्हा इराण परमाणू कार्यक्रम चालू करेल तेव्हा इस्राईल इराण वरती हल्ला करेल आणि परमाणू ठिकाणे नष्ट करेल.
जगातील भरपूर देश प्रत्येक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या या युद्धात सामील झाले होते.काही देशानी शांती साठी सुद्धा प्रयत्न केले होते.भारताने सुद्धा दोन्ही देशाला शांती साठी अपील केली होती.
पण प्रश्न हा निर्माण होतो कि या दोन्ही देशात जे प्रॉब्लेम आहेत ते कधी पासून आहेत आणि त्या मागचा इतिहास काय आहे. काही वर्ष्या पूर्वी हे दोन्ही देश चांगले मित्र होते. आणि या दोन्ही देश्यात चांगले संबध होते. पण असे काय झाले कि पूर्वीचे मित्र आता खूप मोठे शत्रू झाले आहेत.
जुनीच मैत्री
इस्राईल आणि इराण मधील मैत्री पासून दुश्मनी ही खूप जुनी कहाणी आहे.
इस्राईल आणि इराण हे दोन देश सुरवातीच्या काळात चांगले मित्र होते. पण नंतर इराण मध्ये इस्लामीक क्रांती झाली आणि दोन्ही देश्याच्या मैत्रीत फूट पडली.इस्लामिक क्रांती झाल्या नंतर इराण ने इस्राईल सोबतचे आपले सर्व संबंध तोडून टाकले आणि त्यानंतर दोन्ही देशात दुस्मनी सुरु झाली.
हे सर्व बघण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले हे बघावं लागेल कि इराण मध्ये क्रांती का झाली आणि त्यामागचे कारण काय आहेत.
इराण ची इस्लामिक क्रांती
इराण क्रांती ही 1979साली झाली आणि ही क्रांती म्हणजे 20व्या शतकातील एक महत्व पूर्ण क्रांती मानली जाते.आणि या क्रांतिनेच इराण हा देश इस्लामिक देश झाला.
आयातुला खोमेनेई यांच्या नेतृत्वात ही क्रांती झाली आणि इराण हा इस्लामिक देश झाला. या क्रांती नंतर इराण हा जगातील पहिला इस्लामिक देश झाला.
पण ही क्रांती होण्याच्या पूर्वी खोमेनेई यांना इराण मधून हाकलून देण्यात आले होते. कारण खोमेनेई हे सरकार विरोधात बोलत होते.
खोमेनेई यांना देश्यातून काढल्या नंतर ते, तुर्की, इराक, आणि फ्रान्स सारख्या देशात आश्रयाला होते. त्यांनी बाहेर राहून सुद्धा सरकार विरोधात आपले काम चालू ठेवले होते.
1979 मध्ये जेव्हा इराण मध्ये उठाव झाले आणि त्या उठवा मुळे इराण चे शासक असलेले पहलवी यांना देश सोडून जावे लागले.
त्या नंतर खोमेनेई हे पुन्हा इराण मध्ये वापस आले. त्या नंतर इराण मध्ये एक निवडून झाली आणि खोमेनेई यांची शानदार जीत झाली. या विजया नंतर खोमेनेई यांना इराण चे सर्वेसर्वा घोषित करण्यात आले.
इराण मधील क्रांतीचे कारण
इराण मधी जी क्रांती झाली त्याचे मुख्य कारण म्हणजे, पहलवी यांच्या सरकार ची नीती, पहलवी सरकार हे पश्चिम धर्जीने सरकार होते आणि या सरकार मध्ये खूप भ्रष्टाचार होता.आणि पहलावी यांची इराण वरती तनशाही होती. पहलवी यांच्या सरकार मध्ये अमेरिका सारख्या देश्याचा होणारा हस्तक्षेप.
पहलवी यांच्या सरकार मध्ये सिया मौलवी यांचा खूप दबदबा होता, आणि सर्व साधारण माणसाचे हाल होत होते.या मुळे या सरकार विरोधात लोकांचा असंतोष होता.आणि लोकांना पश्चिमी देशा सोबतचे संबध पसंद न्हवते.
शाह यांची पश्चिम देशा कडे जास्तीच पकड होत होती, त्या मुळे स्थानिक मौलवी हे शाह च्या विरोधात गेले होते.इराण मधील लोकांचे आणि मौलावीचे म्हणणे होते शहा यांनी इस्लामीक कायद्या नुसार शासन चालवावे.
इराण मध्ये खूप जास्त प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता त्यामुळे बेकारी आली होती आणि या बेकारी मुळे मध्यम वर्ग हा गरीब होत चालला होता.
क्रांती ची सुरवात
ऑगस्ट 1978मध्ये एका सिनेमा हॉल मध्ये आग लागली होती. आणि या आगीत 400लोक मारले गेले होते.इराण मधील शहा विरोधी लोकांनी असा आरोप केला कि ही आग शहा यांच्या सैनिकांनी लावली होती.
आणि या आरोपा मुळे संपूर्ण इराण मध्ये आंदोलन झाली आणि इराण क्रांती साठी संपूर्ण जनता एकवटली.त्या नंतर इराण मध्ये खूप जास्त प्रमाणात जणआंदोलन झाली. या आंदोलनात सर्व प्रकारचे लोक होते.
या क्रांती नंतर इराण चे शासक असलेले शहा यांना आपला देश सोडून जावे लागले.
या क्रांती नंतर इराण च्या सत्तेवर खोमेनेई आले आणि त्यांनी सर्वात पहिले इस्राईल सोबत असलेले इराण चे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.इराण ने इस्राईल च्या अस्तित्वालाच नाकारले होते.
इस्राईल ने सुद्धा सांगितले इराण मध्ये जी इस्लामीक क्रांती झाली त्या मुळे इस्राईल च्या अस्तित्वला धोका आहे.आणि या इराण च्या नीती विरोधात लढण्याची तयारी इस्राईल ने दाखवली.
फिलिस्तीन मध्ये जे गुट होते ते इस्राईल विरोधात लढत होते. इराण ने त्या फिलिस्तींनी गुटांना इस्राईल विरोधात समर्थन दिले.