Operation Rising Lion: इसराईल चा इराण वर हल्ला, परमाणू आणि सैन्य ठिकाणावर हल्ले

Operation Rising Lion: इसराईल चा इराण वर हल्ला, परमाणू आणि सैन्य ठिकाणावर हल्ले

इस्राईल ने इराण च्या परमाणू ठिकाणावर हल्ले केले,इस्राईल चे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यांनाहू यांनी या हल्ल्याची माहिती दिली.

इस्राईल चे पंतप्रधान नेत्यांनाहू यांनी सांगितले ‘इस्राईल ऑपेरेशन राईजिंग लायन ‘सुरु केले आहे.इस्राएल च्या अस्तित्वासाठी इराण चा परमाणू कार्यक्रम खूप घातक आहे. या मुळे हे सैन्य अभियान इस्राईल ने सुरु केले आहे.आणि हे ऑपरेशन तो पर्यंत चालू असेल जो पर्यंत याची आवश्यकता आहे.

The Iranian Revolution:इराणी क्रांती आणि क्रांतीचे परिणाम

इराण कडून सुद्धा बयान आले इराण ने सांगितले इस्राईल ने इराण च्या तेहरान आणि दुसऱ्या सुद्धा शहरावर हल्ले झाले.

https://shorturl.bz/sTc

इराण चे सर्वाच्च नेता आयातुलाह आली खोमेनेई यांनी सांगितले इसराईल ने जे केले त्याची सजा इसराईल ला नक्कीच देऊ.

त्यांनी एक्स वरती लिहले इस्राईल ला त्यांची इराणी सेना याचे उत्तर नक्कीच देईल.

Operation Rising Lion च्या हल्ल्या नंतर इस्राईल ने आपल्या देशात अपातकाल लागू केला. आशांका आहे कि इराण या हल्ल्याला नक्कीच उत्तर देईल.

अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ ‘यांच्या कडून सुद्धा प्रतिक्रिया आली त्यांनी सांगितले या Operation Rising Lion हल्ल्यात अमेरिकेचा कोणत्याही प्रकारे हात नाही.

नेत्यांनाहू काय बोलले?

इस्राईल चे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हल्ल्या नंतर एक बयान दिले.त्यांनी सांगितले मागील महिन्यापासून इराण ने असे काही पाऊल उचलले, या पूर्वी कधीही असेल झाले नाही. आणि हे पाऊल म्हणजे त्यांच्या कडे जे युरेनियम आहे त्या पासून परमाणू हत्यार बनवण्याच्या तयारीत इराण होता. (इराण कडे जे युरेनियम आहे ते 60%पर्यंत शुद्ध आहे आणि परमाणू बॉम्ब बनवण्यासाठी 90%युरेनियम शुद्ध असावे लागते.)

इराण ला जर इथेच थांबवले नाही तर इराण भविष्यात परमाणू बॉम्ब बनवू शकतो. आणि हा बॉम्ब इस्राईल च्या अस्थीत्वा साठी खूप भयानक असू शकतो.

The Balochistan story :बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष

नेतन्याहू यांनी सांगितले इस्राईल ने इराण च्या परमाणू संवर्धन च्या केंद्रावर हमला केला.आणि इराण ची राजधानी तेहरान पासून 225किलोमीटर दक्षिण मध्ये नंताज शहरा च्या मुख्य संवर्धन ठिकाणावर हल्ला केला.

एप्रिल 2021मध्ये या ठिकाणी सायबर हल्ला झाला होता. तेव्हा इराण ने इस्राईल ला या मध्ये दोषी ठरवले होते.इराण ने सांगितले या ठिकाणी जे ‘वैज्ञानिक काम करत होते त्यांच्यावर सुद्धा हा हमला झाला होता.

नेतान्याहू यांनी सांगितले अमेरिका इराण ला वेळोवेळी सांगत होती पण इराण ने कोणाचेही ऐकले नाही.

अमेरिकेने काय म्हटले?

इस्राईल ने Operation Rising Lion सुरु केले त्यामुळे संपूर्ण जगाचा विश्वास होता या मध्ये अमेरिका असेल पण अमेरिकेन स्पष्ट नकार दिला आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ ‘यांनी म्हटले इस्राईल ने इराण वरती एकतरफा हल्ला केला आहे.आणि हा जो हल्ला झाला आहे त्या मध्ये अमेरिका बिलकुल नाही. अमेरिकेची प्राथमिकता ही आहे कि त्या क्षेत्रात अमेरिकी सेना आहे त्यांची सुरक्षा करणे.

Rising Lion

Operation Rising Lion:

इराण चा इस्राईल वरती हल्ला

इराण ने सुद्धा इस्राईल वरती हल्ला केला 100पेक्ष्या जास्त बैलिस्टिक मिसाईल ने हमला केला.या हल्ल्या नंतर इस्राईल मधील एअर सायरण वाजत होते.येरुसेलम, तेल अविव मध्ये मोठे आवाज होत होते.

इस्राईल सरकार ने तेथील नागरिकांना आदेश दिले सायरण चा आवाज आल्या नंतर नागरिकांनी सेल्टर मध्ये जावे.

इराण चा दावा,इस्राईल पायलट इराण च्या ताब्यात

या हल्या नंतर इराण ने दावा केला आहे, इस्राईल चा एक पायलट इराण च्या ताब्यात आहे आणि तो जिवंत आहे.इराण सरकारी मीडिया रिपोर्ट नुसार इस्राईल ने इराण वरती जे हवाई हल्ले केले त्यातील एक सदस्य आहे.

पण ह्या विषयी इस्राईल सरकार कडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

इस्राईल इराण मध्ये तणाव कायम

इस्राईल ने इराण च्या केरमशाह मध्ये एका मिसाईल बेस वरती हल्ला केला होता.त्यानंतर इराणी परमाणू केंद्रा वरती हल्ले केले आणि रिहा्यशी इलाख्यात सुद्धा इस्राईल ने हमले केले. ज्या मध्ये 104 नागरिक मारल्या गेले.

इस्राईल च्या हमल्यात इराणी फौज चे स्टाफ ऑफ चिप बाघेई समेत सहा विज्ञानीक सुद्धा मारल्या गेले.इस्राईल च्या दुसऱ्या हमल्यात इराण ची फोरदो परमाणू साईट वरती सुद्धा हल्ले करण्यात आले.आणि इराण चे पवित्र शहर कोम वरती सुद्धा हल्ले करण्यात आले.

इराण ने दावा केला आहे, या हल्ल्या मागे अमेरिकेचा हात आहे

The Iranian Revolution:इराणी क्रांती आणि क्रांतीचे परिणाम

the Iranian Revolution :इराणी क्रांती आणि क्रांतीचे परिणाम

विसाव्या शतकात इराण निरंकुशता, सीमित सुधार, आर्थिक विकास, वाढती आशा आणि क्रांती एक मिश्र कहाणी आहे.The Iranian Revolution क्रांतीची सुरवात 1905 1906 मध्ये झाली पण ती क्रांती पूर्ण पणे अयशस्वी झाली.

1953मध्ये अमेरिकेच्या समर्थनाने इराण मध्ये तक्ता पलट झाला.1978 -79 मध्ये धार्मिक रूपामध्ये याचा बदल झाला आणि क्रांतीचे The Iranian Revolutionसमापन झाले.

1978-1979मध्ये जी क्रांती The Iranian Revolutionझाली ही क्रांती इराण मध्ये पहिली क्रांती न्हवती या पूर्वी सुद्धा इराण मध्ये क्रांत्या झाल्या होत्या. पण त्या क्रांत्या इराण च्या सम्राटानी,प्रभावशाली व्यापाऱ्यांनी त्या दाबून टाकल्या.

काही मौलावी आणि शहा च्या समर्थकांनी शहा ची ताकद आणखीन जास्त वाढवून टाकली होती.

इराण च्या मौलावी कडे तेथील शिया मुस्लिमांना निर्देशीत करण्यासाठी एक शक्ती होती. सत्तेवर असलेला पहलवी राजवंश ने तेथील लाकांना भरपूर दमदाटी करून शांत बसवण्याचा प्रयत्न केला होता. आणि इराण मधील ही शांतता 1960मध्ये अशांत झाली.’मोहम्मद रजा शहा पहलवी ‘ची 1963ची श्वेत क्रांती मध्ये उत्तेजित होऊन काही क्रांतिकारी लोकांनी पहलावी विरोधक रुहोल्ला खुमेनी यांच्या कडे वळले.

सुरवाती पासून आयातुल्ला असलेले, आणि शिया मुस्लिम समुदाय मध्ये सर्वात महत्व असलेले खुमेनी यांनी इराण मध्ये काही सुधारणा आणल्या होत्या त्या मध्ये भूमी सुधार होती.

इराण मध्ये महिला वर्ग आणि अमुस्लिम यांना बऱ्याच गोष्टी पासून वंचित राहावे लागत असे त्या मुळे खोमेनी यांनी यांच्या साठी मतधिकार हवा या बाजूने होते.पहलवी सरकार ने त्यांना इराण मधून बेदखल केले होते त्यांना जेव्हा इराण मधून काढून टाकले होते तेव्हा ते तुर्की, इराक आणि नंतर सद्दाम हुसेन सोबत त्यांचे संबंध खराब झाल्या नंतर त्यांना इराक मधून सुद्धा काढून टाकन्यात आले. त्यानंतर ते फ्रान्स मध्ये गेले. आणि तेथून त्यांनी पहलवी विरोधात आपले अभियान चालू ठेवले.

इराण मधून खोमेनी यांना काढून टाकल्या नंतर पहलवी यांची एका प्रकारे जितच झाली होती.पण जे काही कट्टरपंथी इराण मध्ये होते त्यांच्या सोबत आपला संघर्ष नक्कीच होणार हे पहलवी यांना वाटत होते.1960ते 1970च्या काळात त्यांचा हा दृष्टिकोन खऱ्यात उतरत होता. आणि शहा ने तेथील जी सरकार होती तिचा त्याग केला आणि फक्त एक पार्टीय सरकार ची स्थापना 1975 मध्ये केली.

आणि हे सर्व त्यांनी त्यांचे समर्थन करणाऱ्या लोकां समोरच केले. या साठी त्यांनी कोणती सभा घेतली नाही किंवा कोणते पत्रकार बोलावले नाही.यानंतर शहा ला मदत करणारे आणि त्यांच्या सोबत धर्मानिरपेक्ष असलेले नंतर तेच कट्टरपंथी होऊन शहा चे विरोधी झाले.

त्यानंतर त्यांनी काही धार्मिक पार्टी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर शिया मौलविनी यांना आणि मध्यम व्यापाऱ्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी एक धार्मिक आकर्षण बनवले होते.

Iranian Revolution

हा विरोध चालू असताना या विरोधाला बळ 1970मध्ये भेटले, जेव्हा शाही परिवाराला काही आव्हानाला सामोरे जावे लागले. सर्वात महत्वाचे म्हणजे सरकार भ्रष्ट होती,आणि शहा च्या मित्रपरिवाला तेला पासून भरपूर फायदा होत होता पण सामान्य नगरीक महागाई मुळे परेशान होते.

इराण मधील राष्ट्रवादी लोक या मुळे सुद्धा नाराज होते कि, संयुक्त राज्य अमेरिका च्या सैनिकांना विशेष दर्जा मिळत होता. अमेरिकेचे पन्नास हजार सैनिक इराण मध्ये तैनात होते.

विदेश्यातील लोकांचा इराण मध्ये हस्तक्षेप आणि तेथील श्रीमंत वर्ग दिवसेंदिवस श्रीमंत होत होता. आणि इराण मध्ये हा वर्ग पश्चिम संस्कृती प्रमाणे वागत होता त्या मुळे मौलावीच्या समज नुसार या मुळे इस्लाम भ्रस्ट होत होता.

या पश्चिम संस्कृती सारखे वागल्या मुळे काही मौलावि सरकार च्या विरोधात जाऊन एकजूट झाले.आणि सरकार च्या विरोधात काम करण्यासाठी काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्याकडून अर्थ साहाय्य प्राप्त केले. इराण मध्ये बेरोजगारी खूप जास्त प्रमाणात होत होती त्या मुळे इराण मध्ये बेरोजगार सुद्धा खूप जास्त प्रमाणात होते. या बेरोजगार लोकांना घेऊन त्यांनी लडाखे बनवले.आणि आयातुला खोमेनी यांचे नेतृत्व प्राप्त केले.

खोमेनी जेव्हा निर्वासन मध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांनी इराण मधील त्यांच्या लोकांन सोबतचा संपर्क नाही तोडला. आणि त्यांनी त्यांच्या लोकांसोबत पत्र व्यवहार चालू ठेवला होता.त्यांनी त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ कॅसेट सुद्धा पाठवत होते.

1970च्या दशकात सरकार विरोधी कारवाई होत होती आणि जणमानस सरकार च्या विरोधात जात होते.आणि त्याच वेळेस इराण ची अर्थवेवस्था खूप जास्त प्रमाणात लडखडत होती आणि शहा यांची तब्यत सुद्धा लडखडत होती.

अमेरिकेचे नवीन झालेले राष्ट्रपती यांनी अमेरिकेची नीती तोडली आणि शहा सरकार ला सांगितले इराण मध्ये मानवधिकाराचे उ्लंघन होत आहे. आणि या मध्ये सुधारणा व्हावी असे सांगितले.

इराणी क्रांती The Iranian Revolutionचे पहिले चरण वर्षे 1978ला सुरु झाले. जेव्हा इराण चे एक शहर ‘कोम ‘मध्ये विरोध प्रदर्शन सुरु झाले.आणि हे विरोध प्रदर्शन एवढे मोठे होते कि इराण सरकार ला तिथे ‘सुरक्षा बल ‘तैनात करावी लागली. या सुरक्षा बलानी विरोध प्रदर्शना साठी आलेल्या लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.या मध्ये 100लोकांना आपला जीव गमवावा लागला.

100 पेक्ष्या जास्त लोक मारल्या गेल्यामुळे विरोध प्रदर्शन आणखी जास्त प्रमाणात वाढले होते.आणि या मुळे आणखी जास्त प्रदर्शन कारी लोक मारल्या गेले.त्यानंतर इराण मध्ये गुरील्ला युद्ध सुरु झाले.आणि हे गुरील्ला युद्ध जेव्हा सुरु झाले तेव्हा वामपंथी, मजदूर, पादरी एकत्र आले.या मुळे इराण मध्ये आर्थिक संकट आले आणि संपूर्ण इराण शहा च्या विरोधात गेला.

1978पर्यंत इराण चे तेल उदपादन देशासाठी खूप महत्वाचे होते. त्या तेलाच्या उत्पादनात 80%घसरण झाली.आणि या होणाऱ्या विरोध प्रदर्शनाला आटोक्यात आणण्यासाठी शहा सरकार असमर्थ होती.मोहमद रजा यांनी 16 जानेवारी 1979मध्ये राजीनामा दिला आणि त्याच दिवशी एका विमानाने इराण सोडले ते हमेशा साठी.

त्यानंतर सुद्धा एका महिन्या पर्यंत संपूर्ण इराण जळतच होता.कारण तो पर्यंत शहा चे समर्थक इराण मध्ये होतेच, पण नंतर त्यांनी सुद्धा इराण सोडले.

जेव्हा खोमैनी इराण मध्ये आले तेव्हा इराण मधील लोकांनी त्यांचे स्वागत एक मुक्तीदाता आणि इराण चा सम्राट या थाटात केले.खोमेनी यांच्या लोकांनि इराण ची राजधानी तेहारण आपल्या ताब्यात घेतली होती आणि तेथून ते इराण चा ग्रामीण भाग सुद्धा आपल्या ताब्यात घेत होते.

्यासोबतच त्यांनी इराण च्या पूर्व अधिकाऱ्यांना काढून टाकले, काहींना जेल मध्ये टाकले तर काहींना मारून टाकले.एक इस्लामी सुरक्षाबल ‘रिवोल्यूशनरी गार्ड ‘ने या मध्ये त्यांची सहायता केली.नंतर यांची एक सैने संघटन म्हणून नियुक्ती केली होती.

आता पर्यंत या क्रांती ने नवीन मोड घेतला होता कारण इराण मधील मौलवी ने एक ‘इस्लामी ‘ गणराज्य बनवण्याची मांग केली होती.याची सुरवात एका नवीन संविधानाने केली आणि खोमेनी यांना सर्वांच्च नेता म्हणून घोषित केले.खोमेनी ची जी नियुक्ती झाली होती ती संपूर्ण जीवन भर होती.त्यांना सर्व सरकारी सधिकारी निवडण्याचा अधिकार दिला होता.आणि’ गर्जिएन काऊसील ‘च्या अर्ध्या सदस्यना निवडण्याचा सुद्धा अधिकार दिला होता.

अमेरिकेने अफगाणिस्तान मध्ये तालीबान ला घडवले?

इराण क्रांती The Iranian Revolutionनंतर सुद्धा इराण मध्ये खोमेन सारखा नेता आला होता आणि खोमेनी ला सुद्धा नको ते अधिकार दिले गेले होते. ही क्रांती भविष्यात खूप काही घेऊन आली होती. इराक सोबत युद्ध हे युद्ध जवळपास आठ वर्षे चालू होते आणि या युद्धात दहा लाखापेक्षा जास्त लोक मारल्या गेले होते. आणि इराण पुन्हा एकदा आर्थिक समस्याच्या गर्द काळ्या अंधारात गेला होता.

The Iranian Revolution

Donald Trump Vs Elon Musk: अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प-मस्कच्या जिगरी दोस्तीची जाहीर शोकांतिका; एकमेकांविरोधात सोशल मीडियात भिडले

Donald trump vs Elon musk अमेरिकेचे राष्ट्रपती आणि जगातील सर्वात श्रीमंत वेक्ती एलन मस्क यांच्यात काही वाद झाला आहे आणि हे दोघेही सोशल मीडियात एकमेका विरोधात भिडले आहेत.

Donald trump v Elon musk ट्रम्प आणि मस्क यांच्यात वादविवाद चालू आहे आतापर्यन्त काय काय झालं?

असं मानलं जात कि राष्ट्रपती ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद म्हणजे ‘टॅक्स स्पेंडिंग बिल’ आहे.

अमेरिकी राष्ट्रपती आणि एलोन मस्क यांच्यातील वाद आता जगासमोर आला आहे.आणि आतापर्यन्त त्यांची सोशल मीडिया मध्ये एकमेका विरोधात आरोप करणे चालू झाले आहे.

परिस्तिथी अशी आली आहे कि ट्रम्प यांनी एलोन मस्क च्या संघिय सरकार सोबतच्या मोठ्या प्रमाणात वेवसायिक करारांना धमकी दिली आहे.त्यामध्येच मस्क ने ट्रॅप यांच्या विरोधात महाभियोग आणण्याची धमकी दिली आहे.मस्क यांनी म्हंटले ट्रम्प यांनी त्यांच्या कंपनीची फंडिंग थांबऊन तर बघावे.

हे मानलं जात कि दोघांचा हा टकराव म्हणजे केंद्रात ‘टॅक्स आणि स्पेंडिंग बिल ‘या मुळे झाला. या बिलामुळे मस्क हे ट्रम्प यांच्यावर नाखुष आहेत.

ट्रम्प ने या बिलाला ‘बिग अँड ब्युटीफुल ‘म्हटले आहे.हे बिल म्हणजे टॅक्स कटोती आणि सरकारी फायदा घेणाऱ्या लोकांसाठी खूप कठीण नियम आणि कर्ज घेण्याची सीमा वाढवते.

अनुमान आहे कि हे बिल अमेरिकी अर्थवेवस्तेला 600अरब डॉलर पर्यंत वाढवेल.’ हाऊस ऑफ रिपब्लिकन ‘मध्ये हे बिल मोठ्या मुश्किलीने पास झाले होते.

आता हे बिल अमेरिकी सिनेट मध्ये आहे, असे बोलले जाते कि या बिला काही बदलावं होऊ शकतो.शेवटी हे बिल ट्रम्प यांच्या कडे मंजुरी साठी जाईल.

Donald Trump Vs Elon Musk ट्रम्प आणि मस्क यांच्यातील विवाद आज काय घडले

अमेरिकी सदनाचे स्पीकर माईक जॉनसन यांना वाटत आहे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद मिटवून घ्यावा.पण डोनाल्ड ट्रम्प यांनी एलोन मस्क यांची कार विकण्याचा निर्णय घेतला आहे.आज डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्यात बातचित होण्याची शक्यता आहे.

पण ट्रम्प यांनी सांगितले मस्क आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारे बातचीत होणार नाही.आणि डोनाल्ड ट्रम्प हे सुध्दा म्हणाले मस्क यांचा ‘दिमाख खराब’ झाला आहे.

पण एलोन मस्क यांनी चुप्पी साधली आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे पूर्वीचे सलाहाकार मस्क यांच्यातील मतभेद गुरुवारी सर्व जगासमोर आले.ट्रम्प यांनी म्हटले होते या बिला साठी मस्क यांनी जी आलोचना केली होती, त्यामुळे ते निराश झाले आहेत.

त्यानंतर एलोन मस्क यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर आरोप लावले कि ट्रम्प हे ‘एहसान फरामोश’ आहेत.त्यानंतर एलोन मस्क म्हणाले ते होते म्हणून ट्रम्प ही निवडणूक जिंकू शकले नसता ट्रम्प ही निवडणूक हारले असते.

एपस्टाईन घोटाळ्यात मस्क यांनी ट्रम्प यांचे नाव पुढे केले मस्क यांनी एक खळबळ जनक दावा केला कि मस्क यांचे नाव एपस्टाईन घोटाळ्यात आहे.मस्क यांनी सोशियल मीडिया मध्ये लिहले आहे कि आता मोठा खुलासा करण्याची वेळ आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्ताईन घोट्याळत आहे म्हणून ती फाईल ट्रम्प यांनी सार्वजनिक केली नाही.आणि पुढे ते म्हणाले ट्रम्प तुमचा दिवस चांगला जाओ आणि आता सत्य नक्कीच बाहेर येईल.

काय आहे एपस्टाईन प्रकरन?

एपस्टाईन प्रकरण हा एक हाय प्रोफाइल गुन्हेगारी खटला आहे.जामध्ये अमेरिकेचे अब्जधीश जेफरी एपस्ताईन यांच्यावर अल्पवीन मुलीचे लैंगिक शोषण आणि तस्करीचा आरोप होता.या प्रकरणात जगातील भरपूर श्रीमंत लोकांची नावे समोर आली.व्हर्जेनिया गिफ्रे नावाच्या महिलेने अनेक खुलासे केले तेव्हा हे प्रकरण जगासमोर आले.

एपस्ताईन ला वेश्यावेवसाय आणि अल्पवीन मुलींना फसवल्या बद्दल दोषी ठरवण्यात आले होते.त्यानंतर त्याला फक्त 13महिण्याची कोठडी मिळाली.

Donald trump v Elon musk

Elon musk v Donald trump

Donald trump v Elon musk मस्क आणि ट्रम्प यांच्या वादामुळे मस्क यांचे नुकसान झाले

जगातील सर्वात श्रीमंत वेक्ती मस्क यांना या वादामुळे तब्बल 3लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.मस्क यांची संपत्ती आता 334बिलीयन डॉलर येवढी आहे.’ब्लम्बर्ग’ च्या मते नोव्हेंबर 2021च्या नंतर हे सर्वात मोठे मस्क यांचे नुकसान आहे.

यासह त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 13 लाख कोटी रुपयानी कमी झाले आहे.अमेरिकी राष्ट्रपती आणि इलोन मस्क यांच्यात झालेल्या वादामुळे गुंतवणूक दारामध्ये भीती पसरली होती, ज्यामुळे ही घसरण झाली.

टेस्लाचा स्टॉक सहा जून रोजी 14.25%घसरून 284.70वरती बंद झाला.मोठ्या घसरणी नंतर आज शेअर 7%वाढले आहे.मागील सहा महिन्यात हा शेअर सुमारे 25%घसरला आहे.

इराण परमाणू कार्यक्रम काय आहे? जाने अमेरिका आणि इस्राईल नेहमी सतर्क असतात.

Donald Trump Vs Elon Musk: अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प-मस्कच्या जिगरी दोस्तीची जाहीर शोकांतिका; एकमेकांविरोधात सोशल मीडियात भिडले

pm visit to G-7:pm मोदी G-7 साठी कॅनडाला जाणार!नाट्यमय घडामोडी नंतर बदलला निर्णय.’काय आहे G-7?

pm visit to G-7:pm मोदी G-7 साठी कॅनडाला जाणार!नाट्यमय घडामोडी नंतर बदलला निर्णय.’काय आहे G-7?या वर्षी G7 देशाचे शिखर संमेलन 15जून ते 17जून पर्यंत कॅनडाच्या अल्बर्ट प्रांताच्या कानांनासकीस मध्ये होणार आहे.या संमेलनात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी,ब्रिटन, जपान, इटली,आणि कॅनडा च्या मोठ्या नेत्यांची बैठक असेल.

pm visit to G-7

ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.

भारत या समूहाचा हिस्सा नाही आहे.तरी सुद्धा या संमेलनाचा हिस्सा होणार आहे.G7 मध्ये जो देश मेजवानी करत असतो तो देश या समूहाकडून इतर देशाला सुद्धा आमंत्रण देत असतो.

Pm modi visit to G-7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशियल मीडिया मध्ये सांगितले, कॅनडाचे पंतप्रधान यांनी त्यांना आमंत्रित केले आहे.2019 पासून भारतीय पंतप्रधान या बैठकीला पाहुणे म्हणून हिस्सा घेतात.

G7 Summit canda

काही दिवसा पूर्वी काँग्रेस ने म्हटले होते या संमेलना चे पंतप्रधान मोदींना आमंत्रण भेटले नाही.काँग्रेस ने याला कुटनीतिक चूक असे बोलले होते. पण काँग्रेस ने जो दावा केला होता तो पूर्ण पणे चुकीचा ठरला आहे. किंवा काँग्रेस ने या बद्दल अफ़वा फसरवण्याचं काम केल आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशियल मीडिया मध्ये पोस्ट करून सांगितले, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कर्णी यांच्या सोबत फोन वरती बोलून चांगले वाटले.

pm मोदी कॅनडाला G7 साठी जाणार

कॅनडा मध्ये आत्ताच निवडणुका झाल्या होत्या त्या मध्ये मार्क कार्णी यांची जीत झाली होती त्या साठी मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि या संमेलनाचे निमंत्रण दिल्या मुळे त्यांना धन्यवाद सुद्धा दिला.

pm मोदी यांनी सांगितले भारत आणि कॅनडा एकमेकांचा सन्मान राखून आणि एका नवीन जोश मध्ये सोबत काम करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात या संमेलनात आपल्या भेटीची प्रतीक्षा आहे.

Pm visit to G7.’काय आहे G7?

G7 म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत अर्थवेवस्थे चा एक समूह आहे.या देशाचा संपूर्ण जगा मध्ये दबदबा आहे. जगाची सर्वात मोठी ताखद म्हणजे G7 आहे.

वर्षे 2000मध्ये या G7 समूहाची gdp 40%होती पण नंतर ती घसरून कमी झाली.

‘अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ‘नुसार G7 वर्षे 2000पर्यंत जगाच्या gdp मध्ये खूप जास्त प्रभाव होता. पण आता यांची gdp 28%आहे म्हणजे वर्षे 2000च्या तुलनेत खूप कमी झाली आहे.

2014च्या पहिले G7 हा समूह G8 होता पण रशियला या समूहातुन काढून टाकले त्याचे कारण होते.रुस ने क्रेमिया वरती हल्ला करून ते आपल्या कब्जात घेतले.

खूप मोठी आबादी असलेला आणि जगातील दोन नंबर ची अर्थवेवस्था असलेला देश चीन या समुहात नाही कारण चीन मध्ये प्रति वेक्ती आय या देश्यांच्या तुलनेत खूप कमी आहे.त्यामुळं चीन ला ऍडव्हान्स इकॉनॉमिक मानत नाहीत.

या मध्ये यूरोप संघिय देश सुद्धा नाहीत पण त्यांना या संमेलणाचे निमंत्रण असते.

G7 ची स्थापना कधी झाली आणि G7 कसे काम करते?

G7 देश्यातील अधिकारी वर्षभर बैठकी करतात आणि जगातील वेगवेगळ्या विषयावर बोलतात.हे वर्षे G7 साठी खूप महत्वाचे आहे. कारण या वर्षी G7 2025 मध्ये 50वर्षे पूर्ण होणार आहे.

G7 मध्ये असलेले देश दर वर्षी त्यांच्या वेगवेगळ्या देशात संमेलन घेतात या वर्षी कॅनडा देशाला हा मान भेटला आहे.

या वर्षी शिखर संमेलणा मध्ये अंतराराष्ट्रीय शांती,आणि सुरक्षा आणि वेश्विक अर्थवेवस्था, विकास आणि डिजिटल ट्ट्रांजिशन, जगातील वेगवेगळ्या समस्या या विषयावर चर्चा होणार आहे.

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन,इटली, जपान,आणि वेस्ट जर्मनी यांनी वर्षे 2975मध्ये सहा देशाचा एक समूह बनवला होता.तेव्हा पासून हा समूह मोठया तेल उत्पादक देश्यानी जे तेल निर्याती वर लावलेली पाबंदी काढण्यासाठी ह्या समूहाची स्थापना झाली होती.त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 1976मध्ये कॅनडा सुद्धा या समूहात आला होता.

पर्ल हार्बर :जपान च्या या चुकीमुळे, हिरोशीमा आणि नागासाकी घडले

त्यानंतर 1980च्या दशकात या समूहाणे आपला वैच्यारिक विस्तार केला आणि जागतिक राजकारणावर सुद्धा लक्ष ठेवायला सुरवात केली.पण या मध्ये जे देश होते त्या देश्याच्या तुलनेत अमेरिका हा देश सर्वात जास्त वर्चस्त वादी होता.

1988 मध्ये रशियला या देशाला या समुहाचे सदस्य होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले.आणि या समूहाला G8 असे नाव पडले.

G7 हे देश एवढे ताकतवर का?

G7 देश एखादा कायदा पारित नाही करू शकत. हा एखादा औपचारिक समूह नाही.त्या मुळे या संमेलनातील निर्णय अनिवार्य नाही.

पण या समूहाचा संपूर्ण जगावर एक प्रभाव आहे.वर्षे 2002 साली मलेरिया आणि एड्स विरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर फंड गोळा केला होता.आणि यासाठी या समूहाची खूप मोठी भूमिका होती.

वर्षे 2021मध्ये या समूहाचे शिखर संमेलन ब्रिटेन मध्ये झाले होते.पण त्याच्या पहिलेच या गटाच्या अर्थ मंत्र्यांची एक सहमती झाली होती, मल्टीनॅशनल कंपन्याना जास्त टॅक्स द्यावा लागेल.

G7 गट विकसनसील देशाला आर्थिक फंड सुद्धा देतो.जलवायू परिवर्तना साठी सुद्धा मदत करतो आणि या साठी मोठे निर्णय सुद्धा घेतो.

G7 शिखर संमेलन

रशिया युक्रेन युद्ध Russia-Ukraine war -ऑपेरेशन स्पाईडर वेब नंतर रशियाचे युक्रेन वरती हल्ले ‘. कीव मध्ये जण जीवन विस्कळीत

रशिया युक्रेन युद्ध -युक्रेन मध्ये रशियाचे तीव्र हल्ले चालू आहेत. रशियाने आता युक्रेन ची राजधानी कीव वरती हल्ले सुरु केले आहेत.या मध्ये चार लोक मारल्या गेले आणि वीस पेक्ष्या जास्त घायाळ आहेत.याच्या एक दिवस पहिले रुस ने युक्रेन च्या उत्तरेतील शहर प्रिलूकी वरती हल्ला केला होता.या मध्ये पाच लोक मारल्या गेले होते.

विस्तृत रशिया युक्रेन युद्ध what is indus water treaty?काय आहे सिंधू जल करार? ज्याने पाकिस्तान चा थरकाप उडाला आहे.

रशिया युक्रेन युद्धा मध्ये ऑपेरेशन स्पायडर वेब नंतर रुस ने युक्रेन वर मीसाईल आणि ड्रोन ने हमले सुरु केले.रुस ने शुक्रावर सकाळी कीव वरती बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोन ने हमले केले.या हल्ल्यात चार नागरिक मारल्या गेले.आणि वीस नागरिक घायाळ झाले.आणि कीव मध्ये बचाव अभियान चालू आहे.Russia-Ukraine war

रशिया युक्रेन युद्धा मध्ये युक्रेन ने रुस वरती ऑपेरेशन स्पायडर वेब अंतर्गत रुस च्या सैन्य हवाई अड्डयावर ड्रोन हमले केले होते.या हल्ल्यानंतर रागावलेल्या रुस राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले होते रुस या हल्ल्याचा बदला नक्कीच घेईल.त्यानंतर रुस चे लगातार युक्रेन वरती हल्ले सुरु आहेत.

रशिया युक्रेन युद्ध
कीव मध्ये झाले स्फोट -रशिया युक्रेन युद्ध 

किवी शिटी चे एडमिनिस्ट्रेशन चे प्रमुख तैमूर तकाचेनको ने सांगितले कीव मध्ये एक मागे एक भरपूर स्फोट झाले.युक्रेन च्या वायू रक्षा प्रणालीने हल्ला रोखण्याचा खूप प्रयन्त केला.पण हे हल्ले एवढे तीव्र होते कि युक्रेन वायू रक्षा प्रणाली असमर्थ राहिली.

नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आव्हाहन केले

स्थानिक अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची अपील केली आहे.कीव च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आमचे वायू संरक्षण दल प्रत्येक हल्ल्याला तोंड देण्यासाठी तत्पर आहेत.या हल्ल्यात आम्हाला आणि आमच्या नागरिकांना सुरक्षित राहायचे आहे.

रुस युक्रेन शांती वार्ता एका घंट्यात संपली होती.

रुस आणि युक्रेन शांती वार्ता 2जून रोजी तुर्की च्या इसतांबूल मध्ये झाली होती.ही शांती वार्ता दुसऱ्या चरणातील होती ती फक्त एका घंट्यात संपली होती.दोन्ही देश युद्धबंदी असलेल्या सैनिकांना अदला बदली करण्यासाठी तयार झाले होते.या सोबत दोन्ही पक्ष्यानी 6000-6000 मारल्या गेलेले सैनिकांचे शव सुद्धा वापस देणार आहेत.युक्रेन चे रक्षा मंत्री यांनी सांगितले आम्ही सर्व युद्ध बंदी आणि आणि कैद्यांची वापसी करत आहोत.

त्यासोबतच रशियाचे प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख मेंडेसकी यांनी सांगितले या मध्ये गंभीर असलेले सैनिक आणि युवा सैनिक यांची अदला बदली करण्यात येईल.याच्या पहिले दोन्ही देशाचे डिलिगेशन 16,मे ला इसतांबूल मध्ये भेटले होते.तेव्हा दोघांमध्ये दोन तास बैठक झाली होती.

रशिया युक्रेन युद्ध -का झाले होते?Russia-Ukraine war

फेब्रुवारी 22मध्ये पुतीन यांच्या घोषने नंतर रुस चे टॅंक आणि सैनिक युक्रेन मध्ये घुसले होते.तेव्हा अमेरिकी राष्ट्रपती जो बायडन म्हणाले होते. रुस सोबत कोणत्याही प्रकारे बातचीत चा प्लान नाही.जो बायडन म्हणाले होते रुस ने संपूर्ण जगाला युद्धाच्या काळ्या छायेत ढकलेलं आहे. आणि पुतीन ला याची किमत द्यावीच लागेल.

मार्च 2025-रशिया आणि युक्रेन यांच्यात जे युद्ध चालू आहे ते समाप्त करण्यासाठी शांती वार्तालाप 2025मध्ये तेज झाली.डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात युद्ध बंदी साठी भरपूर प्रयत्न झाले.रशिया युक्रेन युद्धात कैद्यांची अदला बदली झाली आहे पण दोन्ही देश्याच्या क्षेत्रीय नियंत्रवर मतभेद आणखीन सुद्धा आहेत.

Russia-Ukraine war

रशिया युक्रेन युद्ध

फेब्रुवारी 2025 -अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन सोबत तब्बल 90मिनिट बोलणी केली होती.यानंतर सौदी अरब मध्ये रशिया युक्रेन युद्धासंबधी अमेरिका आणि रशिया मध्ये बोलणी झाली होती.या मध्ये युक्रेन ला बोलावले न्हवते. ट्रम्प यांनी पुतीन ची स्तुती केली आणि युक्रेन चे राष्ट्रपती जेलन्सकी यांना ‘तानाशहा ‘ म्हटले.

ऑपेरेशन स्पायडर वेब

रशिया युक्रेन युद्धात युक्रेन ने रशियावर एक हल्ला केला होता त्या ऑपेरेशन चे नाव होते ऑपेरेशन स्पायडर वेब या अटॅक मुळे रशियला भरपूर प्रमाणात नुकसान झाले. युक्रेन ने सांगितले या ऑपेरेशन साठी युक्रेन मागील दीड वर्ष्यापासून तयारी करत होता. या ऑपेरेशन साठी युक्रेन ने ड्रोन चा वापर केला आणि रुस च्या एअर बेस वरती हमला केला. या मुळे रुस ला या युद्धतील सर्वात जास्त नुकसान झाले आहे. सोशियल मीडिया वरती काही video येत आहेत. ज्या मध्ये युक्रेन चे ड्रोन रुस च्या एअर बेस वरती हल्ला करताना दाखवले आहे.

हा हल्ला झाल्या नंतर रुस च्या नागरिकांनी पुतीन यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि या हल्ल्याचा बदला घ्या नसता रुस ची सत्ता सोडा असे म्हटले आहे. या मुळे रागवलेल्या पुतीन ने एक बयान दिले त्या नुसार युक्रेन ला याची किमत भरावी लागेल असे म्हणाले आणि त्यानंतर युक्रेन वरती रुस ने हल्ले सुरु केले, हे हल्ले मिसाईल आणि ड्रोन ने केले आहेत.

चीन अमेरिकेत पसरवतोय कृषी दहशदवाद! भारताला सुद्धा या पासून धोका आहे का?

अमेरिकेत मंगळवारी मिशीगन च्या पूर्वी जिल्ह्यातील ऍटर्नी ऑफिसातील दोन चिनी नागरिकांच्या विरोधात आरोप लावले.या मध्ये सांगितले कि दोन चिनी नागरिक अमेरिकेत एक विशिष्ट प्रकारचे फंगस आणण्याच्या प्रयत्नात होते.

हे फंगस पिकांना ‘हेड ब्लाईट ‘म्हणजे एक विशिष्ट प्रकारची बिमारी चा प्रसार करू शकत होते.

विस्तृत

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी एका चिनी जोडफ्याला अटक केली.या दोघावर अमेरिकेमध्ये कृषी दहशदवाद फसरवण्याचा आरोप लावला आहे.अमेरिकी अधिकाऱ्यांनी या दोन चिनींना एक विशिष्ट प्रकारचे फंगस अमेरिकेत आणल्या मुळे अटक केली आहे.आणि आता कोर्टात त्यांच्यावर ‘जैविक हत्त्यार’ आणल्यामुळे केस चालणार आहे.

कृषी आतंकवाद अमेरिका

ही घटना झाल्यानंतर अमेरिकेत आणि संपूर्ण जगात काही प्रश्न उभे राहिले आहेत.म्हणजे हा कृषी आतंकवाद काय आहे?चिनी नागरिकांवर असे आरोप का लागले आहेत?हे जैविक हत्यार काय आहेत आणि या हत्यारामुळे संपूर्ण अमेरिका घुटण्यावर आली असती. आणि हा संपूर्ण जगासाठी किती खतरनाक आहे? चला तर या विषयी संपूर्ण विस्तृत माहिती बघूया.

चीन च्या त्या दोन नागरिकांवर कोणते आरोप लागले आहेत?

अमेरिकेत मंगळवारी मिशीगन च्या पूर्वी जिल्ह्यातील ऍटर्नी ऑफिसातील दोन चिनी नागरिकांच्या विरोधात आरोप लावले आणि ते निश्चित केले.या मध्ये सांगितले कि 33वर्षीय युनकिंग जियान्ग आणि 34वर्षीय जुनंयोंग लियु यांच्यावर तस्करी करणे,खोटे बयान देणे, धोकाधडी करणे,सारखे आरोप लावले आहेत.हे दोघे अमेरिकेत एक खास प्रकारचे फंगस आणण्याचा कट रचच होते.हे फंगस पिकावर ‘हेड ब्लाईट’ एक विशिष्ट प्रकारची बिमारी पसरवली असती.

तक्रारी मध्ये सांगितले कि ‘लियु’ आणि ‘जियान’ चीन मध्ये एक खास प्रकारच्या फंगस वरती काम करत होते.एवढंच नाही तर लियु च्या मोबाईल मध्ये एक लेख सुद्धा सापडला त्यामध्ये होते बदलत्या जलवायू परिस्तिथी मध्ये पैथोजन युद्ध.दोघांच्या मोबाईल मध्ये हे आढळून आले कि दोघांनी सुद्धा मिशीगन च्या लॅब मध्ये काही प्रयोग केले होते.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले त्या पैकी एक चिनी कम्युनिस्ट पार्टी चा सदस्य सुद्धा आहे.त्यांनी जे हे केले आहे ते अमेरिकेच्या सुरक्षा साठी खूप घातक आहे.फेडरलं तपास यंत्रणा (fbi)ने सांगितले आहे मागील वर्षी जुलै मध्ये तपास करताना लियु च्या बॅग मध्ये एक लाल रंगाची वनस्पती भेटली होती.तेव्हा लियु ने भरपूर वेळा आपले बयान बदललेहोते त्या मुळे वापस चीन ला पाठवण्यात आले होते.सुरवातीला या वनस्पती साठी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पण नंतर त्याने हे मान्य केल कि तो मिशीगन च्या लॅब मध्ये रिसर्च करण्यासाठी नेत आहे.

यामध्ये मिशीगन च्या लॅब ने सांगितले हे दोन आरोपी जे प्रयोग करत होते त्यासाठी चीन सरकार कडून मिशीगन लॅब ला कोणतीही फंडिंग भेटली नाही.मिशीगन युनिव्हर्सिटी ने सांगितले या सर्व मामल्यात युनिव्हर्सिटी तपास यंत्रनेची सर्व प्रकारे सहायत्ता करेल.युनिव्हर्सिटी ने या सर्व झालेल्या घटनेची निंदा सुद्धा केली.

या फंगस पासून पिकाला कश्या प्रकारे नुकसान होते?

या फंगस च एक वैशिष्ट्य आहे आहे हे फंगस एका पिका वरून दुसऱ्या पिकावर वर सुद्धा जाते, ज्या मुळे केवळ एका शेताचे नाही तर सर्वच अलग अलग शेतीचे सुद्धा नुकसान होऊ शकते.एका रिपोर्ट च्या अनुसार ‘फ्युसिरीयम ग्रामीरेनियम ‘हे 1990च्या दशकात पिकावर महामारी सारखे आले होते.आणि या महामारीला कीटक नाशकाने सुद्धा संपवता येणार नाही.

काय आहे कृषी आतंकवाद?

चायना फंगस

FBI च्या नुसार ज्या फंगस ला चिनी नागरिक घेऊन आले ते एवढे खरनाक आहे कि एक जैविक हात्त्यार म्हणून संपूर्ण शेती नष्ट करू शकते.सोप्या शब्दात सांगायचे तर कृषी आतंकवाद म्हणजे कृषी प्रणाली मध्ये मुध्दामहुन अशी काही बिमारी आणणे ज्याने संपूर्ण शेती नष्ट होते. ज्याने खाद्य पदार्थाची जी चैन आहे ती संपवणे जाने त्या देशातीला अर्थवेवस्था बिघडवून जाते.

Chinese Arrested For Smuggling Biological Pathogen Into US

या जैविक हत्यारा मुळे त्या देशाला सर्वात जास्त नुकसान होईल ज्याची अर्थवेवस्था शेती वर अवलंबुन आहे.या आतंकवादाला या मुळे खतरनाक मानले जाते कि जास्त प्रमाणात लोकांना माहित सुद्धा नसते या एका फंगस मुळे संपूर्ण देशाची शेती नष्ट होऊ शकते आणि संपूर्ण देश या मुळे अडचणीत येतो.

या फंगस मुळे माणसाला सुद्धा खतरा असतो कारण हे फंगस जर शरीरात गेले तर या पासून विष बाधा सुद्धा होऊ शकते.या फंगस मुळे माणसाला उलट्या होणे आणि नंतर लिव्हर सुद्धा खराब करू शकते.या मुळे माणसाची आणि जनावरांची प्रजन क्षमता कमी करू शकते.

भारताला सुद्धा अलर्ट राहावे लागणार

या सर्व घटने नंतर सोशियल मीडिया मधून सुद्धा म्हटले जाते भारताला अलर्ट राहावे लागणार आहे.नेटकऱ्यांचे म्हणणे आहे जर अमेरिके सारख्या देश्यात चीन हे सर्व करू शकतो तर भारतात सुद्धा असे काही करण्याच्या प्रयत्नात चीन राहील. त्यामुळे भारत देशाला सुद्धा या पासून सावधान राहावे लागेल. कारण चीन संपूर्ण जगासाठीच घातक ठरणार आहे.

इराण इराक युद्ध ज्यामुळे दहा लाखा पेक्ष्या जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. इराण इराक युद्धाची संपूर्ण कहाणी

1980 ते 1988 पर्यंत चालणारे इराक इराण युद्ध, इराक इराण हे शेजारी देश आहेत. आणि या काळात यांच्यात एक संघर्ष चालू होता. हे युद्ध इतिहासिक प्रश्न, जातीवाद, तणाव आणि राजकीय समस्या या सर्वामुळे झाले होते. 1979मध्ये इराण मध्ये क्रांती झाली होती. त्यानंतर आयातुल्ला खुमेनी यांच्या नेतृत्वात इराण मध्ये खुमेनी सरकार ची स्थापना झाली. जेव्हा इराण मध्ये क्रांती झाली तेव्हा पासूनच सद्दाम हुसेन ला सुद्धा भीती वाटत होती. ही क्रांती आपल्या देशात होऊ शकते आणि त्याच वेळेला इराण हा आर्थिक दृष्ट्या कमजोर होता सद्दाम हुसेन ला याच वेळेचा फायदा घ्यावा वाटला.

हा संघर्ष मुख्य तीन चरणामध्ये होता. ज्याची सुरुवात इराणी भागात जे इराकि होते त्यांच्याकडून झाली. त्यानंतर इराणकडून जवाबी हमले झाले. त्यानंतर इराक कडून सुद्धा रासायनिक हत्याराचा उपयोग करण्यात आला.
दोन्ही देशाचे भरपूर नुकसान झाले अनुमान आहे की दहा लाखापर्यंत सैनिक मारल्या गेले यामध्ये भरपूर नागरिक सुद्धा मारले गेले.
1988 च्या शेवटी संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला पण या युद्धाने इराक इरांन मध्ये एवढा बदल झाला की नंतर या देशाची सत्तावादी सरकार आणखीन मजबूत झाले.

इराण इराक युद्धचे दुर्गामी परिणाम होते. ज्याने फारस खाडीच्या भुराजनीतिक परिदृश्याला आकार दिला. आणि युद्ध समाप्तीनंतर सुद्धा रजनीतिक संघर्ष चालूच होता. हा संघर्ष चालूच होता. हा संघर्ष म्हणजे खूप भयावह होता. आणि या मध्ये सैन्य, आणि नागरिक मोठ्या प्रमाणात मारल्या गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समंध्दामध्ये एक जटीलता आहे. याची आठवण करून दिली.

इराक इराण संघर्षाची सुरवात

इराण इराक युद्ध म्हणजे 20व्या शतकातील सर्वात लांब युद्ध होते. दुसऱ्या महायुद्धा नंतर सर्वात घातक युद्ध मानले जाते. ज्या मध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले. रासायनिक शस्त्रचा उपयोग झाला. फारस खाडीमध्ये अस्थिरता उत्पन्न झाली. ज्यामुळे 21व्या शतकात या भागात अशांती चे वातावरण झाले.

घटना आणि सारांश

इराक आणि इराण मधील जी सीमा आहे ती दोन्ही देशाला आणि दोन्ही संस्कृतीला अलग करते. यामध्ये इराकी लोक अरबी आहेत तर इराणी लोक फारसी आहेत. ज्यामुळे दोघांतील संघर्ष हा पूर्वी पासूनच आहे. 1970च्या दशकात या संघर्षाला सुरवात झाली. 1979पर्यंत सद्दाम हुसेन ने इराक मध्ये पूर्ण रजनीतिक सत्ता आपल्या ताब्यात घेतली. फेब्रुवारी 1979मध्ये इराण मध्ये क्रांती झाली आणि ‘मोहमद रजा शहा पहलवी ‘ला सत्तेमधून काढून टाकले. आणि आयातुल्ला खुमेनी इराण च्या सत्तेचा सर्वेसर्वा झाला. खोमेनीने इराण देशाचे नाव बदलून ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ‘केले. म्हणजे इराण या देशाला ‘इस्लामिक ‘ देश म्हणून घोषित करण्यात आले.

1979मध्ये इराण च्या काही विद्यार्थ्यांनी ‘तेहरान ‘ मधील ‘अमेरिकी धुतवासा ‘वरती धावा बोलला. त्यांची मागणी होती कि ‘मोहम्मद रजा शाह’ ला अमेरिकेमधून इराण मध्ये पाठवावे. त्यांनी 444दिवस 52अमेरिकी लोकांना बंदी बनून ठेवले होते. या वेळेला इराण मध्ये खूप राजकीय उथल पुथलं चालू होती. आणि याचा फायदा सद्दाम हुसेन ने घेतला. 22सप्टेंबर 1980मध्ये इराण वरती इराक ने हमला केला.

सद्दाम हुसेन ने इराण वरती जो हमला केला त्याच्या मागे कारणे सुद्धा होती. सर्वात महत्वाचे म्हणजे सिया सुन्नी विवाद आणि राजकीय स्वार्थ होता. आणि असे बोलले जाते कि सद्दाम हुसेन ला इराक हे धर्म -निरिपेक्ष राष्ट्र बनवायचे होते. पण इराण मध्ये जी इस्लामिक क्रांती झाली. त्यामुळे सद्दाम हुसेन ला भीती होती कि भविष्यात हीच क्रांती इराक मध्ये येईल.

हुसेन ने इराणी अधिकाऱ्यांच्या मध्य पूर्वेत क्रांती भडकावयाच्या भाषणाने ‘फारस खाडी ‘ क्षेत्रात याचा प्रभाव होईल याची भीती वेक्त केली होती. यामध्ये इराणी लोकांनी इराक मध्ये जे सिया लोक होते यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि सद्दाम हुसेन विरोधात सुद्धा क्रांती व्हावी असे खोमेनी यांना वाटत होते.

इराण मध्ये जी क्रांती होत होती त्यांनी क्षत्रिय प्रभाव कमी केला होता. खोमेनी ने आपले नेतृत्व आणखीन मजबूत व्हावे यासाठी कट्टरपंथीणा खतपाणी घातले.

इराण मध्ये भरपूर राजकीय दल असे होते की त्यांना सुद्धा सत्तेवर यायचे होते. त्या व्यतिरिक्त इराणमध्ये खोमेनी सरकारने भरपूर अधिकाऱ्यांना मारले जे या सत्तेच्या विरोधात होते.
या वेळेला इराण मध्ये भरपूर प्रमाणात राजकीय आणि सामाजिक उथल पुथलं चालू होती.
आणि सद्दाम हुसेन ने याचा फायदा घ्यायचा ठरवलं होतं.

हुसेन आणि खोमेनी हे एकमेकांना विरोध करत होते. इराण मध्ये जेव्हा ‘शहा सरकार’ होते तेव्हा १९६२ मध्ये खोमिनी इराण सोडून इराक मध्ये गेले होते. पण 1977 मध्ये सद्दाम हुसेन यांनी खोमेनीला इराक मधून हाकलून दिले होते. त्यानंतर खोमेनी फ्रान्स मध्ये गेले. तेथून ते सद्दाम हुसेन विरोधात काम करत होते. त्यांनी सद्दाम हुसेन वरती आरोप लावले की इराक मध्ये सद्दाम सिया विरोधी काम करतो. खोमणे जेव्हा इराण मध्ये आले तेव्हा हुसेन विरोधात आणखीन जास्त काम करत होते. इराण सोबत इराक चा सीमा विवाद होता आणि इराकला हेच कारण भेटले होते इराण वरती हमला करण्याचे.

युद्ध

हे युद्ध तीन चारणात झाले होते. सुरवातीला इराण इराक सीमेच्या उत्तर आणि मध्य भागात इराकी सेना ने हमला केला. इराणी सेना खूप कमजोर असल्या कारणाने इराक ने इराण च्या काही भागावर नियंत्रण मिळवले. मुख्य हमला फारस च्या खाडीतच्या त्या भागावर झाला जिथे इराक इराण सीमा विवाद होता.

इराकी सेना ‘खुजेस्तान ‘भागात जवळपास 80km इराण च्या आत मध्ये गेली होती. पण इथून पूढे इराण चे सैनिक इराक ला जड जात होते आणि स्थानिक इराणी लोकांनी सुद्धा इराकी सैनिकाला अडवून धरले होते. त्यामुळे सद्दाम हुसेन खूप निराश झाला होता. सद्दाम हुसेन ला वाटले होते. या भागात जे अरब आहेत ते इराक च्या बाजूने येतील पण असे काही झाले नाही. त्यामुळे इराण च्या विरोधात जी सद्दाम हुसेन ने रानणिती आखली होती ती इथपर्यंत पूर्ण पणे विफल ठरली होती.

इराणी नेत्यांनी लवकरच तीन सैन्य बलाचे संघटन केले होते.नऊ ते पन्नास वर्षाचे स्वयंसेवक ज्यांना ‘पासदारण ‘ म्हणतं होते. इराणी क्रांती मध्ये ज्यांचा महत्वपूर्ण हात होता. त्यांनी सुद्धा या युद्धात भाग घेतला होता.

पण त्यांच्याकडे सैन्याचे प्रशिक्षण आणि लढण्यासाठी शस्त्रे न्हवती. इराण मध्ये काही सैनिक असे होते जे सरकार ने त्यांना जेल मध्ये टाकले होते. त्यांना सुद्धा सोडण्यात आले. ज्यामध्ये मोठं मोठे अधिकारी आणि पायलट सुद्धा होते. 1981मध्ये इराणी सेना एवढी बळकट झाली होती कि इराक च्या हल्ल्याला प्रतिउत्तर नक्कीच देऊ शकत होती.

या युद्धात इराण चे जे ‘पासदारण ‘ स्वयंसेवक होते. ते इराकी सैन्यावर तुडून पडत आणि या स्वयंसेवाकाकडे शस्त्रे नसल्या कारणाने त्यांना इराकी सेना सहज हरवत असत. या मुळे हजारो च्या संख्येने इराणी मरत असत.

युद्धाचे दुसरे चरण 1982च्या माध्यत सुरु झाले जेव्हा इराण ने एक सफल आक्रमण केले. ज्यामध्ये इराक च्या ताब्यात जे महत्वपूर्ण इराणी शहर होती. त्या शहरांना इराण ने वापस आपल्या ताब्यात घेतले.त्यामुळे इराक चे मनोबल आणखीन जास्त पडले.

Iranian Revolution

saddam husean

जून जैले 1982 मध्ये इराक ने आपले सैन्य वापस न्यायला सुरवात केली. आणि युद्ध समाप्त करण्याची विनंती संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. पण इराण ने युद्ध चालूच ठेवले. त्यानंतर इराण ने इराक वरती एक जोरदार हमला केला. आणि ‘मानव तरंग ‘ हमल्याचा सुद्धा वापर केला. 1983पर्यंत कोणताही देश निर्णायक युद्ध जिंकला नाही.

यामध्ये इराक हा इराण समोर खूप कमजोर दिसत होता आणि इराण हे युद्ध जिंकेल असे वाटत होते.

तिसऱ्या चरणातील युद्ध 1984पर्यंत चालू झाले. जेव्हा सद्दाम हुसेन ने एक नवीन रानणिती आखली होती. इराण इराक च्या क्षेत्रवार जो कब्जा करणार होता. तिथे सद्दाम ने इराण ला आडवले आणि इराण विरोधात आता नवीन हात्त्यार वापरणार होता. या नंतर इराण च्या मानव तरंगाणा थांबवण्यासाठी इराक ने रासायनिक शस्त्रचा वापर केला. फारस खाडीतील शपिंग वर हमला केला. (ज्याला ट्रॅन्क युद्ध असे म्हटले जाते. )

irak iran war

त्यानंतर इराक ने मिसाईल आणि तोफांनी इराणी शहरावर हमला केला. (शहरातील युद्ध ) इराक ने 1884मध्ये रासायनिक हत्यारांचा वापर केला. रासायनिक हत्याराचा वापर केल्या मुळे 1986मध्ये ‘संयुक्त राष्ट्र संघाने’ निंदा वेक्त केली होती. 1987पर्यंत इराक ने रासायनिक शास्त्राचा वापर ‘रक्षत्मक ‘पद्धतीने न करता ‘आक्रमक’ पद्धतीने केला.

मार्च 1988पर्यंत इराक ने इराक च्या पूर्वत्तर भागात जवळपास तीस रासायनिक हमले केले. इराक च्या पुर्वोत्तर भागात ‘कुर्द ‘जमातीचे लोक राहतात आणि हे कुर्द लोक इराण चे समर्थन करत होते. या मध्ये ‘हलबजा ‘ नावाच्या शहरात पाच हजार नागरिक मारले गेले होते. जागतिक पातळीवर या हमल्याची खूप निंदा करण्यात आली होती.

मार्च 1984 मध्ये टॅंक युद्ध खूप जास्त प्रमाणात भडकले होते. इराक ने इराण च्या तेल टॅंक वरती हमले केले. इराक ने इराण चे तेल राजस्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता. हुसेन ला वाटत होते तेल टॅंक वरती जर हमले केले तर पश्चिमी राष्ट्र युद्ध बंद करण्यासाठी मध्यस्ती करतील. इराण ने इराक च्या जाहजावर हमले करून या हमल्याला प्रतिउत्तर दिले. हे हमले इराण ने त्या जाहजा वरती केले जे जाहज कुवेत आणि सौदी मधून येत होते. इराण ने सौदी आणि कुवेत वरती आरोप केला होता कि इराक ला हे देश मदत करत आहेत आणि इराक ला शस्त्रे पुरवत आहेत.

या तेल हमल्यामुळे इराक चे 70%आणि इराण चे 50%तेलाचे नुकसान झाले होते. आणि यामुळे फारस खाडी मध्ये 25%शिपिंग कमी झाली होती. हे टॅंक युद्ध 1987पर्यंत चालू होते. जेव्हा एका इराकी मिसाईल ने ‘यु एस एस स्टार्क ‘वरती हमला केला. ज्यामध्ये 37चालक मारल्या गेले होते. त्यानंतर इराण ने हे युद्ध भडकवले असा आरोप अमेरिकेने केला होता. आणि इराण च्या विरोधात एक संघटन बनवण्याची धमकी दिली होती. पण अरब राष्ट्रा मध्ये संशय होता. अमेरिकी राष्ट्रपती ‘रोनाल्ड रीगन ‘ यांनी इराण ला अव्यध्य शस्त्रे पुरवली होती. 1988पर्यन्त 18राष्ट्रीय नोसेना चे जहाज फारस खाडी मध्ये गस्त घालत होते. 400पेक्ष्या जास्त नविक मारले गेले होते.

शेकडो जाहजावर हमले केले होते. जामध्ये 80पेक्ष्या जास्त लोक मारल्या गेले होते. यामध्ये जाहजाच्या मालकाचे लाखो डॉलर्स चे नुकसान झाले होते.

इराक इराण युद्ध 1988मध्ये समाप्त झाले होते. जेव्हा इराण ने आपल्या प्रमुख शहरावर इराक ने रासायनिक हमले केले होते. तेव्हा इराण ने ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ‘ चा प्रस्ताव 598ला स्वीकार केले आणि सर्वात लांब चाललेले युद्ध समाप्त करण्याची विनंती केली.

Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले

Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले

आखाती युद्ध (खाडी युद्ध ) एक जागतिक संघर्ष होता. 1990 मध्ये सद्दाम हुसेन ने आपला शेजारी देश कुवेत वर आक्रमण केले होते. तेव्हा संयुक्त राष्ट्राने याचे खंडन केले होते. जेव्हा इराक ची सेना कुवेत मध्ये होती तेव्हा अमेरिका आणि 34 अन्य देशांची भागीदारी झाली होती.जागतिक युद्ध आणि शीत युद्धाच्या समाप्तीनंतर हे जगातील सर्वात मोठे सैन्य अभियान होते त्यामुळे विश्वयुद्धाची सुद्धा भीती होती.

काय होते आखाती युद्ध?

आखाती युद्धात इराक च्या विरुद्ध 35 राष्ट्रांनी अमेरिकेच्या नेतृत्वात सैन्य हमला केला होता. हा हमला म्हणजे कुवेत विरुद्ध जे इराक ने केले होते त्याचा बदला होता.

इराक इराण युद्धानंतर इराक हा कर्जात बुडाला होता आणि कुवेतचे इराक वरती 14 बिलियन डॉलर एवढे कर्ज होते. इराक हा कुवेतला इराक चा भाग समजत होता. पण यामध्ये एवढे तथ्य नव्हते. इराकी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी कुवेतला आपले कर्ज माफ करा म्हणून सांगितले. सद्दाम हुसेन यांनी सांगितले होते इराण हा विस्तारवादी देश आहे आणि तो संपूर्ण अरब वरती आपला विस्तार करू पाहत होता. पण इराकने त्याला थांबवले. म्हणजे इराकने संपूर्ण अरब राष्ट्राचे रक्षण केले. त्यामुळे इराक वर जे कर्ज आहे ते माफ व्हावे.

पण सद्दाम हुसेन यांच्या बोलण्याकडे संपूर्ण खाडी देशानि दुर्लक्ष केले. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ते कोणत्याही प्रकारचे कर्ज माफ करणार नव्हते. पण सैन्यामध्ये कमजोर असलेला शेजारी देश कुवेतला सद्दाम हुसेन ने धमकी द्यायला सुरुवात केली. बारबाह आणि बुबियान द्विपावरती कबजा करण्याची आणि यासाठी युद्धाची सुद्धा धमकी दिली.


हे द्वीप इराक साठी खूप महत्त्वाचे होते कारण की खावर अब्दुल्लाह वरती स्थित त्याच्या बंदरगाला सुरक्षा मिळाली असती.
फारस खाडीपर्यंत जाणारा जलमार्ग जो इराक इरान युद्धात बंद होता आणि त्यांच्यासाठी हा एक मात्र जलमार्ग होता .इराक आणि कुवेत मध्ये जो संघर्ष होता. तो बुबियान आणि बारबाह द्विपा वरूनच होता.

1961 मध्ये जेव्हा युनायटेड किंगडम ने कुवेत वरून आपले संरक्षण समाप्त केले. तेव्हा इराकी पंतप्रधान जनरल ‘अब्द अल करीम ‘ नि एक दावा केला होता.

की कुवेत इराक चा अभिन्न भाग आहे. कारण ‘अल बसरा’ च्या पूर्वी तो ऑटोमन साम्राज्याचा भाग होता.
त्या वेळेला इराकने कुवेत वरती कब्जा करण्याची धमकी दिली होती. पण कुवेत मध्ये ब्रिटिश फौज असल्या कारणाने इराकला माघार घ्यावी लागली होती.


पण त्यानंतर इराकच्या सत्तेवर जे आले त्यांनी कुवेतला मान्यता दिली आणि ह्या संघर्षावर पूर्णविराम दिला.
पण नंतर इराक वर पाच पक्षाची सत्ता आली तेव्हा दोन्ही देशात सीमा विवाद पुन्हा नव्याने चालू झाला.

इराक इराण युद्ध झाले तेव्हा इराक वरती आर्थिक संकट कोसळले होते जुलै महिन्यात सद्दाम हुसेनने कुवेत आणि संयुक्त अरब अमिरात वर पेट्रोलियम निर्यातक उत्पादक (ऑपेक )कोटा तोडल्याचा आणि कच्च्या तेलाचा जास्त उत्पादन केल्याचा आरोप लावला.

आणि यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या त्यामुळे इराक वरती आर्थिक संकट आले. इराक ने कुवेत वरती आणखी एक आरोप लावला की कुवेत इराक सीमा भागा वरती लागून असलेल्या रुमालयातील क्षेत्रातून तेल चोरत आहे. आणि सद्दा हुसेन ने ही सुद्धा मागणी केली की कुवेत बुबियान आणि बारबाह द्विपाचे नियंत्रण इराकला द्याव.

इराक अमेरिका संघर्ष

त्याच वेळेला संयुक्त राज्य अमेरिका आणि इराक चे संबंध बिघडत चालले होते.
इराकने संयुक्त राज्य अमेरिका आणि इजराइल वरती आरोप लावले. कुवेतला तेलाची किंमत कमी करण्यासाठी या दोन्ही देशांनी प्रोत्साहित केले. कारण इराक यामुळे कमजोर होईल.

जेव्हा जुलै 1990 मध्ये इराकने कुवेतला धमकवायला सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकेने आखातीमध्ये युद्ध अभ्यास सुरू केला. त्या त्या मागचा उद्देश होता की इराकने कुवेत आणि संयुक्त अमीरात वरती सैन्य हल्ला करू नये. अमेरिकी राष्ट्रपती जॉर्ज एच डब्ल्यू बुश ने इराक सोबत आर्थिक आणि राजनीतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

12 एप्रिल 1990 ला सिनेटर ‘रॉबर्ट डोल’ च्या नेतृत्वात अमेरिकी सिनेटरचा एक प्रतिनिधी मंडळ हुसेनला भेटण्यासाठी पाठवले.
सिनेटर डोल व्हाईट हाऊस मधून एक संदेश घेऊन आले होते. त्यामध्ये होते अमेरिका इराक सोबत आपले संबंध चांगले करू इच्छितो आहे.

इराक कुवेत संघर्ष

IRAK WAR

2 ऑगस्ट 1990 मध्ये एक लाख सैन्य घेऊन इराकने कुवेत वरती हमला केला. आणि काही तासाच्या आत इराक ने कुवेत वर कब्जा केला.
कुवेत वर हमला केल्याच्या कारणाने इराक वर ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने’ प्रतिबंध लावले.


अमेरिका आणि गटबंधन देशांनी इराक वरती हमला केला हा हमला हवा आणि जमिनीवरून होता.
16 जानेवारी 1991 ला युद्धाची सुरुवात झाली आणि 28 फेब्रुवारी 1991 ला इराक हरला आणि कुवेत मधून सद्दाम हुसेन ला माघार घ्यावी लागली. या सोबतच इराक हे युद्ध हरला.

IRAK AMERIKA WAR

खरं तर अमेरिकेला इराक च्या धमकी विषयी माहिती होते. पण इराक सैन्य कारवाई करेल याची थोडीशी सुद्धा कल्पना नव्हती. इराक रिपब्लिकन गार्ड कुवेत शहराकडे गेली आणि इराकी विशेष बलांनी वारबा आणि बुबयान द्विपा वरती कब्जा केला. इराकि आक्रमन जेव्हा झाले तेव्हा कुवेत चा प्रतिरोध फक्त काही प्रमाणात होता. पण इराकी सैनिकांनी कुवेत वरती सहज कब्जा केला.

MIDDLE EAST WAR

Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले

इराकी आक्रमण झाल्यानंतर कुवैती शाही परिवार सौदी अरबाला पळून गेला. तिथून त्यांनी आंतरराष्ट्रीय समर्थनाची अपील केली. 28ऑगस्ट ला इराक ने घोषणा केली कि कु्वैत इराक चा 29 वा प्रांत आहे.

इराक ने कुवेत वरती आक्रमण केल्यानंतर सर्व देशांनी इराक ची निंदा केली होती. त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गटबंधन करण्यासाठी नेतृत्व केले.
या गटबंधन ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद च्या माध्यमातून इराकने लवकरात लवकर कोणतीही शर्त न लावता कुवेत मधून वापस जावे ही मागणी केली.
आणि हा प्रस्ताव 660 मध्ये पारित झाला. प्रस्ताव 661 मध्ये इराक वरती आर्थिक प्रतिबंध लावले. आणि प्रस्ताव 663 मधून कुवेत चे इराक मध्ये केलेले विलय अमान्य करण्यात आले.

अमेरिका आणि सौदी अरब यांनी प्रायद्विपच्या रक्षणाकरिता अमेरिकी सैन्य सौदी अरब मध्ये तैनात करण्यात आले.
त्यासोबत अमेरिका आणि गटबंधन ने इराक वरती दबाव टाकला की कुवेत मधून इराकने बाहेर पडावे.
पण इराक मे याकडे दुर्लक्ष केले. आणि संपूर्ण कुवेत मध्ये लूटपाट करायला सुरुवात केली.
30 ऑक्टोबर पर्यंत बूश सरकारने हा निर्णय घेतला होता. इराक जर कुवेत मधून बाहेर निघत नसेल तर अमेरिका सैन्य शक्तीचा उपयोग करून इराक ला कुवेत मधून हाकलून देईल.

अमेरिकेने सैन्यशक्ती वाढवली आणि इराक वरती हल्ला करण्यासाठी सज्ज झाले.
इराकला कुवेत मधून वापस जाण्यासाठी 45 दिवसाचा अवधी दिला होता. पण या वेळेत सुद्धा इराक कुवेत मधून बाहेर पडला नाही.
त्यामुळे अमेरिकेने इराक वरती हवाई हमले करायला सुरुवात केली होती.

24 तासात अमेरिका आणि गटबंधन सैनिकांनी इराक च्या हवाई क्षेत्रात ताबा मिळवला आणि इराक च्या प्रत्येक महत्त्वाच्या जागी हवाई हामले करून उध्वस्त केले.

Persian Gulf War

याला उत्तर म्हणून सद्दाम हुसेन ने इजराइल विरोधात आणि सौदी अरब मधील जे गटबंधन सैनिक होते त्यांच्या वरती मिसाईल हमले केले.
पण इजराइल ने या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. 34 देशाच्या गटबंधन सैनिकांनी मिळून कुवेत देशाला इराक पासून स्वातंत्र्य केले . इथून पुढे इराकी सैन्य वापस जायला लागले.
दोन मार्चला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रस्ताव 686 पारित केला. यामध्ये युद्धविरांमासाठी काही शर्ते लागू केले आणि इराकला मान्य करण्यासाठी बाद्य करण्यात आले. ज्यामध्ये इराक ने प्रतिबंध आणि युद्धातील खर्च देण्यात यावा हे होते.


संयुक्त राज्य अमेरिका ने संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून इराक वरती दबाव टाकायला सुरुवात केली.
यामध्ये सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव 687 ला पारित केले. ज्यामध्ये इराक ची रासायनिक आणि जैविक हथियार क्षमतांची निरीक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विशेष आयोग (युएनएससीओएम ) ची स्थापना करण्यात आली.
युद्धानंतर दक्षिण इराक मध्ये शिया विद्रोह आणि कुर्द विद्रोह होत होते. पण नंतर ते विद्रोह दाबण्यात आले.

SADDAM HUSSAIN

Persian Gulf War

Afagan war :अमेरिकेने अफगाणिस्तान मध्ये तालीबान ला घडवले?

अफगाणिस्तान मधील स्थानिक लोकांनी भरपूर वर्ष अमेरिकेचे समर्थन घेऊन सोवियत संघ विरोधात अभियान चालवले होते. अमेरिकेने सुद्धा त्यांना हत्यार आणि पैसे पुरविले होते. अमेरिकेचा यामागचा उद्देश होता की सोवियत रूस ने अफगाणिस्तान सोडून जावे.

Afagan war

clod war

अमेरिकेचा सुद्धा सोवियत संघ विरोधात एक मनसुबा होता. ते म्हणजे अमेरिकेसोबत जे व्हिएतनामध्ये झाले आणि अमेरिका व्हिएतनाम मध्ये हरली तीच गत अफगाणिस्तान मध्ये सोवियत रुस ची व्हावी. यासाठी अमेरिका खूप प्रयत्न करत होती. यासाठी अमेरिकेने ‘ऑपरेशन सायक्लोन’ सुद्धा सुरू केले. आणि अमेरिकन मीडियाने या ऑपरेशनला जगातील सर्वात गुप्त ऑपरेशन म्हणून सांगितले होते.

https://shorturl.bz/sTc

सोवियत संघाचे सैनिक जेव्हा वापस जात होते तेव्हा आठ वर्षाच्या अंतराने 1996 ला तालिबान ने काबुल वरती कब्जा केला. आणि अफगाणिस्तान वर एक ‘इस्लामी कट्टरपंथी निजाम’ आणला. नंतर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. कारण तालिबानने मानवधिकाराची उल्लंघन केले होते. त्यामुळे संपूर्ण जगात तालिबानची आलोचना होत होती.

त्यानंतर एक प्रश्न असा सुद्धा येतो की यामध्ये अमेरिकेचा हात होता का?

याची सुरुवात कशी झाली

वर्ष होते 1979 तात्कालीन सोवियत संघाचे 30000 पेक्षा जास्त सैनिक, लढाकू विमान ,आणि टॅंक हे अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झाले. ते काबुल मधील ‘क्रांतिकारी सरकारला’ मदत करण्यासाठी येत होते.

हे सर्व होण्याच्या पहिले एका वर्षाआधी अफगाणिस्तान मध्ये ‘सौर क्रांती’ झाली होती. त्यानंतर अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार चे गठन झाले होते. पण त्या साम्यवादी सरकारला काही इस्लामी गटांचा विरोध होत होता. हे गट स्वतःला मुजाहिद्दीन समजत होते. त्यांना वाटत होते की जे विरोध करत आहे तो एक जिहाद आहे.

सोवियत संघाला वाटत होते अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार टिकून राहावे पण राष्ट्रपती बबरक करमाल यांच्या सरकारच्या विरोधात मुज्जाहिद्दीनाची बगावत जास्त वाढत होती.

Bangladesh Crisis 2024:शेख हसीनाच्या पतनाचा आनंद साजरा करेल बांगलादेश, देश सोडला त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी

अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार होते त्यामुळे अमेरिका खूपच गोंधळलेल्या अवस्थेत होता खरंतर अमेरिका पन्नासच्या दशकापासून अफगाणिस्तान मध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. 50 च्या दशकात सोवियत अफगाणिस्तान मध्ये विकास परियोजना करत होता तेव्हा सुद्धा अमेरिका सोवियत संघा सोबत प्रतिस्पर्धा करत होता.

civil war

या वेळेला तत्कालीन राष्ट्रपती ‘जिम्मी कार्टर’ ला त्यांचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर जबीगंन्यू ब्रेजेंसकी आणि बाकी सहकाऱ्यांनी त्यांना अफगाणिस्तान मध्ये गुप्ता अभियान सुरू करण्याचा सल्ला दिला. आणि नंतर अमेरिकेने बगावत करणाऱ्या मुजाहिदिनांना हत्यार आणि पैसा पाठवण्यासाठी प्रस्ताव ठेवला.

त्यानंतर शीत युद्धामध्ये आणखीन जास्त अमेरिकेने तेल ओतले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली . यामध्ये अमेरिका आणि रशिया आपला दबदबा संपूर्ण जगात व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. दोघेही एकमेकांचे विरोधात प्रतिस्पर्धी होते पण हे दोन्ही देश आमने-सामने येऊन लढत नव्हते.

पण तिसऱ्या जगातील देशांमध्ये जी लढाई चालत होती त्यामध्ये ते आपल्या साथीदार देशाला मदत देत होते इंग्रजी भाषेत त्याला ‘प्रॉक्सिवार’ असे म्हणतात. अशाच प्रकारे अमेरिका अफगाणिस्तान मध्ये जिहाद्याना मदत पुरवत होता जे जिहादी सोवियत विरुद्ध लढत होते.

ऑपरेशन सायक्लोन

सुरुवातीला ऑपरेशन साइक्लॉन मध्ये विद्रोहींना सोवियत काळातील जुने हत्यार देण्यात आले. जसे की AK 47 आणि आरब देशातून त्यांना पैसे पुरविले जात. अमेरिकेने हे यासाठी केले की अमेरिका आपला सहभाग आहे हे दाखवत नव्हता. यामध्ये सौदी अरब देश सर्वात सक्रिय देश होता. यामध्ये मिश्र देशाचा अन्वर अल सदात आणि बाकी भरपूर नेत्यांनी सोवियत विरुद्ध मदत पाठवली होती.

यामध्ये पाकिस्तानची गुप्त यंत्रणा सुद्धा असायला पाहिजे असे अमेरिकेला वाटत होते.आणि इथूनच जीहादी गटांना ऑपरेट केले जात होते अमेरिका काँग्रेसचे सदस्य राहिलेले ‘हब आर रिज ‘ने 1988साली त्यांनी सांगितले कि त्यांनी ‘टेनिसी ‘ च्या केंटूकी मिलिटरी बेस वरती 700खचर पाठीवले होते. या खचरांना पाकिस्तान मध्ये पाठवायचे होते.

वाईट हाऊस मध्ये राष्ट्रपती रोनाल्ड रिगन आल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेचा हात आहे हे संपूर्ण जगाला समजले.

अमेरिकेमध्ये काही श्रीमंत लोकांनी मुजाहीद्दीनांना मदत करण्यासाठी सरकारकडे मागणी करत होते. या लोकांचे म्हणणे होते अफगाणिस्तान मध्ये केवळ शस्त्री पाठवून काम होणार नाही तर त्यापेक्षा मोठे पाऊल उचलले पाहिजे म्हणजे अमेरिकन आर्मीला अफगाणिस्तान मध्ये पाठवावे

1984 मध्ये अमेरिकी काँग्रेसने अफगाणिस्तान वरती एक प्रस्ताव पारित केला प्रस्तावामध्ये होते अफगाणिस्तान मधील मुजाहिद्दीन (अमेरिकेने यांना शिपाई म्हटले होते )त्यांना फक्त लढण्यासाठी शस्त्र आणि काही मदत पाठवणे पुरेसं होणार नाही तर यापेक्षा जास्त काही करावे लागेल.

रोनाल्ड रीगन यामध्ये इतके पुढे गेले की त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये मुजाहिद्दीन नेत्यांच्या प्रति मंत्रिमंडळासोबत मेजवानी सुद्धा केली.

1986 मध्ये स्टेट ऑफ द युनियनच्या भाषणात रीगन यांनी अफगान मुजाहिद्दीन यांना संदेश दिला ‘स्वातंत्र्याच्या शिपायांनो तुम्ही एकटे नाहीत अमेरिका तुमच्या सोबत आहे.’

त्यानंतर रिगन यांनी अफगाणिस्तान मध्ये असे काही केले की त्यांच्या बयाना पेक्षाही महत्त्वपूर्ण होते . त्यांनी अफगान मुजाहिदिनांना ‘स्टिंगर मिसाईल’ देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय येणाऱ्या काळात खूप महत्त्वाचा ठरणार होता.

अमेरिकेच्या या मदतीमुळे अफगाणिस्तानी डोंगरदऱ्यामध्ये लपून बसत आणि सोवियत हेलिकॉप्टरना खाली पाडत असत त्यामुळे अफगाणिस्तान मधील समीकरण खूप जास्त प्रमाणात बदलत होते.

अफगाणिस्तान मध्ये फौज पाठवण्याच्या नऊ वर्षानंतर सप्टेंबर 1988 मध्ये सुवियत संघाचे नेता मिखाइल गोरबाचेव यांनी रशियन सेना वापस घेण्याचा निर्णय घेतला.

तालिबानला अमेरिकेच्या मदतीचा फायदा झाला?

अमेरिकेने तालिबान मोहिमेला समर्थन केले होते कारण अमेरिकेला त्याचा फायदा घ्यायचा होता पण काही थेरी च्या अनुसार ही वास्तविकता नाही.

1994 पर्यंत अफगाणिस्तानच्या दक्षिण शहर कंधार मध्ये तालिबान हे नाव सुद्धा लोकांनी ऐकले नव्हते ज्यांना तालिबान विषयी माहीत होते ते मदरशांमध्ये ट्रेन झालेले होते. हे पश्चतून समाजाचे लोक होते. ते स्वतःला तालिब (विध्यार्थी )म्हणतं होते. म्हणून यांची कंधार भागात लोकप्रियता वाढत होती.

तालीबान च्या उद्याया पर्यंत सोवियत संघांचे पतन झाले होते. पण हे सुद्धा सत्य आहे कि सोवियत विरोधात जे लढत होते नंतर ते तालीबान मध्ये आले. आणि यांना अमेरिकेचा पूर्ण पणे पाठिंबा होता.

सोवियत संघाला अफगाणिस्तान मधून हाकलून देणे हा अमेरिकेचा सर्वात मोठा हेतू होता. आणि अमेरिका त्या वेळेला ह्याना आतंकवादी म्हणतं न्हवती. कारण या मुळे अमेरिकेची बदनामी झाली असती. अल कायदा सारख्या आतंकवादी संघटनेला सुद्धा हे आतंकवादी मानत नव्हते.

अमेरिकेचा फायदा झाला का?

90 च्या दशकात अमेरिकेला हे समजले की संपूर्ण जगात अमेरिकेला टक्कर देणारा कोणीही नाही. पण समोरच्या काळात अमेरिकेसमोर चीन नावाचा दुश्मन होता.

अफगाणिस्तान मध्ये जे Afagan war गृह युद्ध होते त्या दरम्यान अमेरिकेने मुजाहीजद्दीनांना समर्थन दिले त्यांच्याकडून जे मानव अधिकार्‍याच्या उल्लंघन झाले तिकडे अमेरिकेने मुद्दामहून दुर्लक्ष केले.

तेव्हा संपूर्ण जगासमोर अमेरिकेचा दुपट्टीपणासमोर आला त्याच्या पहिले सुद्धा अमेरिकेचा जिथे फायदा झाला तिथे अमेरिकेने वाटेल ते केले.

खरंतर अफगाणिस्तानची जी आज अवस्था आहे त्याला पूर्णपणे अमेरिका जिम्मेदार आहे. जोपर्यंत अमेरिकेला अफगाण मुज्जाहीद्दीना कडून फायदा होत होता तो पर्यंत अमेरिकेने त्यांना आतणकवादी म्हटले नाही. इतकंच काय पण त्यांच्या कडून मानवधिकाराचे उ्लंघन सुद्धा झाले पण अमेरिकेने तिकडे कांना डोळा केला. ओसामा बिन लादेन ला सुद्धा अमेरिकेने घडवले होते. अश्या प्रकारे Afagan war अफगाणिस्तान मध्ये जो आतणकवाद पेरला गेला या मध्ये फक्त अमेरिकाच होती.

The Balochistan story and history:बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष

The Balochistan story :बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष

पाकिस्तान म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो आतंकवाद. पाकिस्तान काश्मीर मध्ये जो आतंकवाद पेरतो ते संपूर्ण जग बघतच असते. आणि हाच आतंकवाद बलोचीस्तान मध्ये सुद्धा पेरत असतो.

आज आपण बघणार आहोत The Balochistan story and historyबलोचीस्तान विषयी मागील सत्तर वर्षांपासून बलोच पाकिस्तान च्या ताब्यात आहे. तेथील बलोच लोकांना पाकिस्तान सरकार कडून काहीही अर्थसाहाय्य भेटत नाही. उलट पाकिस्तान सरकार कडून त्यांना प्रताडीत केले जाते.

https://shorturl.bz/sTc

पाकिस्तान ने बलोचीस्तान वरती कब्जा कसा केला

भारत पाकिस्तान विभाजन झाले तेव्हा बलोचीस्तान चे सुद्धा विभाजन झाले होते. बलोचीस्तान 11ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला होता. विभाजन झाल्यानंतर 255,दिवस बलोचीस्तान एक स्वतंत्र देश होता.

1948मध्ये ऑल इंडिया रेडिओ वरती एका प्रसारणा मुळे जिन्ना ला बलुचिस्तान घेण्याची संधी भेटली. पाकिस्तान च्या मध्ये भागी असा एक भाग होता ज्याला स्वातंत्र्य ठेवण्यासाठी मोहम्मद आली जिन्ना ने वकालत केली होती. तो भाग होता कलात. 27मार्च 1948 कलात मध्ये खान मिर अहमद खान होते. सकाळी ठीक 9वाजता ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. तेव्हा खान मिर अहमद खान यांच्या पायाखालची जमीन सरकली. बातमी होती भारताने त्यांच्या रियासात विलंय चा प्रस्ताव नकाराला होता.

मुद्दा हा न्हवता कि भारताने प्रस्ताव नकाराला. पण मोठी समस्या ही होती कि पाकिस्तान ने सुद्धा ही बातमी ऐकली होती. आणि दुसऱ्याच दिवशी. पाकिस्तान आर्मी ने खान रियासतीवर धावा बोलला. कलात ला स्वातंत्र्य ठेवण्याचा मुद्दा मातीत मिळाला. कलात पाकिस्तान च्या बलुचिस्तान प्रांता मध्ये एक रियासात होती. विभाजना वेळेस खान सल्तनत ने स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले होते. पण नंतर पाकिस्तान ने त्यांच्यावर कब्जा केला.

प्रत्येक वर्षी 2मार्च ला बलोचीस्तान मध्ये मध्ये बलोच संस्कृती वाचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बलोच संस्कृती पाकिस्तान पाकिस्तान संस्कृती पेक्ष्या वेगळी आहे.

बलोचीस्तान एक स्वातंत्र्य राष्ट्र होते

ज्याला आपण बलोचीस्तान नावाने ओळखतो त्यामध्ये चार रियासते होती. कलात, खरान, लास बेला, मकरान. 1870मध्ये इंग्रजानी कलात च्या खान सल्तनत सोबत एक करार केला. ज्यामुळे ही रियासात इंग्रजाच्या आधीन गेली. तरी सुद्धा इंग्रजाचा यांच्यावर कंट्रोल न्हवता.

या रियासतीची हालत जवळपास भूतान सारखीच होती.रुस आक्रमण करेल या भीतीने इंग्रजानी एक सैन्य तुकडी इथे नेहमी असायची. पण इंग्रज या प्रशासनात कोणतीही दखल देत न्हवते. जेव्हा विभाजनाची वेळ आली तेव्हा इंग्रजानी भूतान आणि सिक्कीम सारखी कॅटेगिरी इथे लावली. बलोचीस्तान च्या बाकी रियासात पाकिस्तान च्या बाजूने होत्या. पण कलात पाकिस्तान च्या बाजूने जायला तयार न्हवते. खान मिर अहमद खान स्वातंत्र्य राहणार होते.The Balochistan story and history

1946पासूनच त्यांनी प्रयत्न सुरु केले होते 1946साली कॅबिनेट मिशन जेव्हा भारतात आले तेव्हा खान मिर अहमद खान यांनी आपला एक वकील भारतात पाठवला होता. आणि हा वकील होता मोहम्मद आली जिन्ना.

जिन्ना आणि मिर अहमद यांची खूप मैत्री होती. मिर अहमद यांनी मुस्लिम लीग ला भरपूर पैसा दिला होता. जिन्ना ने सुद्धा खान सोबतची मैत्री पूर्ण केली होती. भारतात येऊन 1946ला जिन्ना ने कलात चा प्रश्न ठेवला होता. तेव्हा जिन्ना म्हणाला होता. “विभाजन करताना कलात ला स्वातंत्र्य देश म्हणून घोषित केले पाहिजे कारण ‘कलात करार ‘ हा ब्रिटिश इंडिया सरकार ने न करता ‘ब्रिटिश क्राऊन ‘ने केला होता.

त्या वेतिरिक्त मिर अहमद ने ‘समद खान ‘नावाचा एक बलोच नेता दिल्लीला पाठवला होता. समद खान ने जवाहरलाल नेहरु यांची भेट घेतली. पण नेहरू यांनी कलात ला स्वातंत्र्य असण्यासाठी नकार दिला.

त्यानंतर काही महिन्यांनी कलात ची एक डिलिगेशन दिल्ली मध्ये आली या वेळेला ‘कलात स्टेट नेशनल पार्टी ‘ चे अध्यक्ष गौस बक्ष ने मौलाना अबुल कलाम आजाद यांची भेट घेतली. आजाद यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान चे विभाजन झाल्या नंतर कलात रियासात ही स्वातंत्र्य राहु शकत नाही.

जिन्ना बलोचीस्तान च्या बाजूने वकील होता. सर्व प्रयत्न फसल्यानंतर कलात चे खान मिर स्वतःहा दिल्ली मध्ये आले होते. 4ऑगस्ट 1947ला दिल्ली मध्ये राउंड टेबल मिटिंग होती. या मिटिंग मध्ये जिन्ना आणि लॉर्ड माउंटबेटन सुद्धा होते. आणि या मिटिंग मध्ये ठरले होते कि कलात हा एक स्वतंत्र देश असेल. या मध्ये खरान, लॉस बेला सुद्धा विलंय होतील. त्यानंतर एका आठवड्यात 11ऑगस्ट 1947ला मुस्लिम लीग आणि कलात यांच्यात एका घोषणा पत्रावर हस्ताक्षर करण्यात आले. त्यामध्ये असे म्हटले होते कि कलात ची आपली एक वेगळी ओळख आहे. आणि मुस्लिम लीग कलात च्या स्वातंत्र्याचा सन्मान करेल.

15ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्य झाला आणि याच्या पहिलेच कलात ने स्वतःला स्वातंत्र्य म्हणून घोषित केले होते. मिर अहमद यांनी लगेच कलात मध्ये संसद गठन केले होते.

या मध्ये दोन पार्लमेंट होते. उच्च सदन चे नाव होते ‘दारूल उमराह ‘आणि खालच्या सदन चे नाव होते ‘दारूल आवाम ‘दोन्ही सदन मध्ये स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि घोषणा केली कि पाकिस्तान सोबत त्यांचे संबधं मैत्रीचे असतील.

पाकिस्तान नावाचा देश सुद्धा नवीन झाला होता. पण आणि जिन्ना या मध्ये वेस्थ होता. पण 21ऑगस्ट 1947 साली एक घटना घडली आणि सर्व उलटे घडायला सुरवात झाली.

बलोच वरती जिन्ना ची नजर

बलोचीस्तान मध्ये चार रियासते होती. या मध्ये एक खरान रियासात होती. त्याचे शासक मिर मुहम्मद हबीबुल्ला ने जिन्ना ला एक पत्र लिहले होते. त्या मध्ये होते.

“माझी सल्तनत कलात च्या कब्जात जाणार नाही. आणि गेली तर आम्ही याचा भरपूर विरोध करू “.

हे पत्र म्हणजे खरान ला कलात मध्ये राहायचे नसून पाकिस्तान च्या बाजूने जायचे असा याचा अर्थ होत होता. त्यानंतर लॉस बेला, मकरान यांनी सुद्धा पाकिस्तान मध्ये जाण्याचा सुर लावायला सुरवात केली होती.

balochistan

BALOCH ARMY

कलात वरती दबाव जास्तच वाढत होता.ऑक्टोबर मध्ये जिन्ना ने सुद्धा कलात विरोधात बोलायला सुरवात केली होती. आणि यानंतर मिर खान यांनी सुद्धा त्यांच्या दारूला आवाम मधून जिन्ना ला उत्तर दिले.

“अफगाणिस्तान आणि इराण सारखीच आमची सुद्धा वेगळी संस्कृती आहे. आणि ती संस्कृती पाकिस्तान पेक्षा खूप वेगळी आहे. केवळ मुसलमान असल्यामुळे आम्ही पाकिस्तानी होऊ शकत नाही. आणि असे असेल तर इराण आणि अफगाणिस्तान ला सुद्धा पाकिस्तान मध्ये विलंय व्हावं लागेल.”

ऑल इंडिया रेडिओ वरील ती बातमी

जिन्ना चे संपूर्ण लक्ष काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद वरती होते. 17मार्च 1948मध्ये खरान, लॉस बेला, यांचा पाकिस्तान मध्ये विलंय झाला. म्हणजे बलोचीस्तान च्या एक तिहाई हिस्यावर पाकिस्तान ने कब्जा केला होता. त्यानंतर जिन्ना चे संपूर्ण लक्ष कलात वरती होते.

27मार्च 1928 ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. केंद्रीय सचिव विपी मेनन यांनी म्हटले होते. कलात चे खान भारताच्या बाजूने आहेत. पण मेनन चे म्हणणे होते “यात भारताला काहीही देणंघेणं नाही “. त्या वेळेला मेनन हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सोबत होते. आणि भारतातील रियासते भारताच्या बाजूने आणण्याचे काम करत होते.

ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.

baloch history

कलात मध्ये खान जेव्हा हे भाषण ऐकत होता तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरून गेली होती. कारण खान ला माहित होते. आता पाकिस्तान शांत बसणार नाही. इकडे भारतात सुद्धा या बातमी मुळे वेगळे अर्थ निघत होते.

दुसऱ्या दिवशी हे वातावरण शांत करण्यासाठी एक बयान दिले. आणि त्यांनी सांगितले अश्या प्रकारे कोणतेही बयान दिले नाही.

Story of Balochistan

Baloch History

पण यानंतर सुद्धा जे नुकसान होणार होते ते नुकसान झाले.

28मार्च ला जिन्ना ने पाकिस्तानी आर्मिला कलात वर चढाई करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कलात च्या खान ला पाकिस्तानी सेनाने अटक केली आणि त्यांच्यावर दबाव टाकून विलय पत्रावर स्वाक्षरी घेतली.

अश्या प्रकारे 225दिवस स्वातंत्र्य राहून कलात वर पाकिस्तान ने कब्जा केला.

The balochistan story