PM Narendra Modi 5 Nation Tour :पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी त्रीनिनान आणि टोबॅगो चा सर्वाच्च नागरिक सन्मान ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रीनिदाद एड टोबॅगो ‘ने सन्मानित केले.
या योगदाना बद्दल दिला सन्मान
पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅरिबियन बेट राष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी, त्यांच्या जागतिक नेतृत्वाची प्रशंसा करत आहेत.
भारतीय प्रवासी सोबत असलेले त्यांचे नाते आणि कोविड 19 मध्ये त्यांनी केलेले मानवीय प्रयास यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
PM Narendra Modi 5 Nation Tour
Pm मोदी नि खुशी वेक्त केली
pm मोदी यांनी सांगितलं’ द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रीनिदाद एड टोबॅगो ‘ने सन्मानित झाल्या नंतर आनंद होत आहे.आणि 140करोड भारतीय लोकांकडून हा सन्मान स्वीकारत आहे.त्यांनी सांगितले हा सन्मान म्हणजे दोन्ही देशामधील शाश्वत मैत्री चे प्रतीक आहे.
प्रत्येक पाऊलावर आम्ही आमच्या राष्ट्राच्या सांस्कृतिक जुडावं बघत असतो.
pm मोदी यांनी एक्स वरती लिहिले कि मला खूप सन्मानित वाटत आहे, आणि हा सन्मान पहिली वेळेस कोण्या तरी विदेशी नेत्याला दिला आहे.
आणि हा सन्मान भारत आणि त्रीनिदाद टोबॅगो सोबत संबध खूप महत्व पूर्ण असतील.
भारत त्रीनिदाद एड टोबॅगो PM Narendra Modi 5 Nation Tour मध्ये शुक्रवारी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’ आणि त्यांची समकक्ष ‘कमला प्रसाद बिसेसर ‘यांच्यात वार्ता झाली.त्यामध्ये मूलभूत सुविधा,फार्मास्यूटिकल्स,आणि सांस्कृतिक सोबत सहा क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी हस्ताक्षर झाले.
दोन्ही नेत्यांनी कृषि, स्वस्त सेवा, आणि डिजिटल परिवर्तन, upi, क्षमता, विकास आणि लोकां मध्ये संपर्क सारख्या क्षेत्रा मध्ये चर्चा केली.
PM Narendra Modi 5 Nation Tour
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देश्याच्या दुसऱ्या चारणात शुक्रवारी ‘पोर्ट ऑफ स्पेन’ मध्ये गेले.1999नंतर या देशात भारतीय पंतप्रधानाचा पहिला दौरा आहे.
प्रतिनिधीमंडळाच्या बातचीत च्या दौरान ‘बिसेसर’ ने सांगितले पंतप्रधान मोदीजी यांचा हा दौरा म्हणजे एक ‘ऐतिहासिक दौरा’ आहे. आणि हा दौरा दोन्ही देश्यातील संबधं आणखी मजुबत करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले’ पहलगाम आतंकी ‘हमला झाल्या नंतर त्रिणीदाद आणि टोबॅगो नागरिकांनी भारताचे समर्थन केले.आणि या समर्थनाची आणि एकजूट तेचि सरहणा केली.
विदेश मंत्रालयाने सांगितले दोन्ही देश आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी आपली प्रतिबधता ची पुष्टी केली.
त्रनिदाद एन्ड टबगो देश हा ब्रिटेन ची वसाहत होती., 31ऑगस्ट1962 मध्ये या देश्याला ब्रिटेन पासून स्वातंत्र्य भेटले. 1आगस्ट 1971मध्ये हा देश गणतंत्र बनला.पण या देशात गणतंत्र दिवस 24 सबप्टेंबर मध्ये मानला जातो. कारण या दिवशी नवगठीत संसद बोलावली होती.
त्रिणीदाद एन्ड टोबॅगो हा देश ब्रिटिश येण्याच्या पहिले स्पेन च्या आधीन होते.
त्रिणीदाद एन्ड टोबॅगो नावाच्या मागे सुद्धा एक इतिहास आहे जेव्हा कोलंबस या ठिकाणी आला होता तेव्हा त्याने पवित्र त्रिमूर्ती वरून देशाचे नाव ठेवले होते.
टोबॅगो नावाच्या उत्पत्ती मागे खूप कमी माहिती आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे नाव अमेरीडियन चे मूळ आहे.तर काही नुसार हे नाव स्पॅनिश भाषा मधून घेतले आहे.
त्रीनिदाद एड टोबॅगो देशाची राजधानी चे नाव ‘पोर्ट ऑफ स्पेन’ आहे.एकण्यात असे वाटते कि हे स्पेन च्या एखाद्या शहराचे नाव आहे पण ही त्रीनिदाद एड टोबॅगो ची राजधानी आहे. पण हे शहर स्पेन पासून 6000 किलोमीटर दूर आहे.
पोर्ट ऑफ स्पेन ही त्रीनिदाद एन्ड टोबॅगो ची राजधानी आहे आणि या देश्यासोबत आणि या शहरा सोबत भारतीयांच खूप जून नातं आहे.कारण इथे 40% भारतीय मूळ चे निवासी आहेत.
पोर्ट ऑफ स्पेन हे असं शहर आहे, ज्याचे निर्माण अलग अलग संस्कृती च्या मिळल्याने झाले आहे.या शहराचे नाव मुळात स्पॅनिश भाषे पासून घेतले आहे.या शहराचे जुने नाव ‘प्यूर्टो डी लॉस एस्पानोलेस’ आहे. म्हणजे स्पॅनिश लोकांची वस्ती असा याचा अर्थ होतो.एका काळात इथे स्पॅनिश राजा राहत होता म्हणून हे नाव दिले होते.
हे शहर म्हणजे स्पॅनिश सम्राज्यचे एक बंदरगा होते.16व्या आणि 17व्या शतकात या देश्यावर स्पेन ने कब्जा केला होता.त्यानंतर स्पॅनिश लोकांनी या शहराची स्थापना केली. या जागी भरपूर प्रमाणात स्पॅनिश वस्त्या स्थापन केल्या.
पोर्ट ऑफ स्पेन त्या वेळी स्पॅनिश व्यापाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठिकाण होते.
स्पॅनिश लोक यायच्या पहिले सुद्धा पोर्ट ऑफ स्पेन मध्ये लोकांची वस्ती होती.इथे अमेरिन्डियन लोक राहत होते.ज्यांचे नाव ‘कुमुकुरापो’ होते.ही वस्ती पोर्ट ऑफ स्पेन च्या पश्चिम दिशेला होती.
indian Abducted in mali:माली मध्ये तीन भारतीयांचे अपहरण, या मागे कोणती आंतगवादी संघटना आहे?
माली या देशात तीन भारतीय नागरिकांचे अपहरण झाले आहे.भारतीय नागरिक सिमेंट कारखान्यात काम करत होते तेव्हा त्यांचे अपहरण झाले आहे.
ही घटना 1जुलै ला घडली आहे, कारखान्याच्या परिसरात हल्ला केला आणि तीन भारतीय नागरिकांचे अपहरण केले. असे भारतीय परराष्ट्रीय मंत्रालयाने सांगितले आहे.
माली या देशात आतंकवादाचा इतिहास आहे.2012नंतर माली मध्ये अल -कायदा आणि इस्लामिक स्टेट ची गतिविधी वाढली होती.JNIM सारखे संघटन माली मध्ये आहेत. आणि हे संघटन सरकारी जागा आणि विदेशी नागरिकांना निशाना बनवत असतात.
indian Abducted in mali
विस्तार
पश्चिम आफ्रिकी देश माली मधून एक धक्कादायक बातमी आली आहे.माली या देशात तीन भारतीय indian Abducted in maliनागरिकांचे अपहरण indian Abducted in maliझाले आहे. ही घटना 1जुलै ला मालि च्या कायेस क्षेत्रात झाली आहे.
या अपहरणा मागे अल कायदा सोबत असलेली आतंकी संघटना ‘जमात नुसरत अल इस्लाम वल -मुस्लिमीन'(JNIM) चा हात असण्याची शक्यता आहे. पण या अपहरणाची जिम्मेदारी एका ही संघटनेने घेतली नाही.
भारत सरकार ने या वरती चिंता वेक्त केली आणि अपहरण झालेल्या नागरिकांना सुरक्षित त्यांची सुटका करण्यासाठी अपील केली आहे.
माली मध्ये अल कायदा
माली मध्ये अल कायदा आणि इस्लामिक स्टेट सारख्या संघटना सोबत जोडलेले काही संघटन आहेत.आणि यांची गतिविधी भरपूर प्रमाणात वाढली आहे.1जुलै च्या हल्ल्या अगोदर माली मध्ये एक हल्ला झाला होता, याची जिम्मेदारी JNIM ने घेतली होती.त्या मुळे या अपहरणात त्यांचा हात असण्याची शक्यता वाटते.
आतंकी संघटन जमात नुसरत अल- इस्लाम वल -मुस्लमिनी
जमात नुसरत अल- इस्लाम वल -मुस्लमिनी एकआतंकी संघटन आहे.आणि हे संघटन म्हणजे’ अल कायदा इन द इस्लामिक मघरेब ‘चा हिस्सा आहे. हे संघटन 2017मध्ये पश्चिम आफ्रिका मध्ये सक्रिय असलेले विभिन्न जिहादी संघटने पासून बनला आहे.
JNIM चा प्रभाव केवळ माली या देशात नसून माली च्या आसपास देश्यात सुद्धा आहे.आणि हे संघटन सरकारी ठिकाणे, आणि विदेशी लोकांचे अपहरण सारखे काम करते.
या संघटनेचा हा उद्देश आहे कि माली आणि आसपास देशात इस्लाम शासन प्रस्थापीत करायचे आणि येथील फ्रान्स आणि पश्चिमी देश्यातील उपस्थिती समाप्त करायची आहे.
JNIM हे संघटन या पूर्वी सुद्धा आपहरण आणि आतंकी हमले या सारख्या घटना मध्ये सामील होते.हे संघटन विदेशी आणि स्थानिक नागरिकांचे अपहरण करून फिरोती आणि राजनीतिक दबाव बनवण्याच्या प्रयत्नात असते.भारतीय नागरिक indian Abducted in maliज्या सिमेंट फॅक्ट्री मध्ये काम करत होते त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे संघटन असण्याची शक्यता आहे.
माली हा आफ्रिका मधील देश आहे या देशात सेना च्या एका गटाने विद्रोह केला आणि देशात तक्ता पलट केला.या सैनिकांनी देश्याच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती ला अटक करून सैन्य मुख्यालयाच्या ठिकाणी ठेवले होते.
indian Abducted in mali
माली या देशात फ्रान्स ची वसाहत होती.मागील काही वर्ष्या पासून माली मध्ये गंभीर संकटे आहेत.ज्या मध्ये अलगाववाद ही एक मोठी समश्या आहे.हा देश सुरक्षा आणि मानवीय संकटासी झुंजत आहे.
अलगाववादी आणि इस्लामी समूह 2012पासून सरकार विरोधात सशस्त्र युद्ध करत आहेत.या युद्धाने लाखो लोक बेघर झाले आहेत आणि हजारो लोकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला. हे युद्ध माली च्या शेजारी देशात सुद्धा गेले आहे.
माली पश्चिम आफ्रिकी देश आहे आणि आफ्रिका महाद्विपा मध्ये सातवा सर्वात मोठा देश आहे.माली देश्याच्या शेजारी अलजेरिया, नाईजर,बुरकींना,फ्रासो,गिनी, सेनेगल सारखे देश आहेत.माली देशाची लोकसंख्या 1.3करोड आहे आणि माली देशाची राजधानी बमाको आहे.
indian Abducted in mali
माली हा देश आठ क्षेत्रात वाटलेला आहे.माली देशाची उत्तरी सीमा सहारा च्या मध्या पर्यंत जाते.दक्षिण क्षेत्रात माली ची जास्त आबादी राहते. माली ची अर्थवेवस्था शेती आणि मत्स्य उत्पादनात आहे. येथील प्राकृतिक उद्दपादनात सोना आणि उरेनियम आणि मीठ आहे.
1800 मध्ये माली हा देश फ्रान्स च्या नियंत्रणात आला आणि फ्रांसीसी सुदान चा एक हिस्सा झाला.1960 मध्ये माली स्वतंत्र झाला. एक दलिय शासना नंतर 1991मध्ये इथे तक्ता पलट झाला.
त्यानंतर गणतंत्र आणि बहू दलिय राज्य च्या रूपात एक नवीन संविधान आणि सत्ता चे गठन करण्यात आले.त्यानंतर इथे भरपूर वेळा तक्तापलट आणि सैन्यविद्रोह झाला.
ISRAIL Vs IRAN CONFLICT :इस्राईल विरुद्ध इराण युद्धाचा इतिहास, पूर्वीचे मित्र झाले दुस्मण.. ते वर्षे 1979…..
इस्राईल आणि इराण मधील दोस्ती आणि दुस्मनी चा इतिहास खूप जुना आहे.इस्राईल आणि इराण मध्ये पूर्वी चांगले संबध होते. पण 1979 मध्ये जेव्हा इराण मध्ये ‘इस्लामिक क्रांती’ झाली आणि आणि दोन्ही देशात एक ISRAIL Vs IRAN CONFLICT आली.
ISRAIL Vs IRAN CONFLICT
ISRAIL Vs IRAN CONFLICT
इस्राईल आणि इराण या दोन्ही देशात काही वर्षा पासून शाब्दिक हल्ले होत होते.पण काही दिवसा पूर्वी इस्राईल ने इराण वरती हल्ला केला त्याचे प्रतिउत्तर म्हणून इराण ने इस्राईल वरती हल्ला केला.
या हल्ल्या नंतर दोन्ही देश्यातील तणाव खूप जास्त प्रमाणात वाढला होता.आणि इस्राईल सांगितले जेव्हा जेव्हा इराण परमाणू कार्यक्रम चालू करेल तेव्हा इस्राईल इराण वरती हल्ला करेल आणि परमाणू ठिकाणे नष्ट करेल.
जगातील भरपूर देश प्रत्येक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या या युद्धात सामील झाले होते.काही देशानी शांती साठी सुद्धा प्रयत्न केले होते.भारताने सुद्धा दोन्ही देशाला शांती साठी अपील केली होती.
पण प्रश्न हा निर्माण होतो कि या दोन्ही देशात जे प्रॉब्लेम आहेत ते कधी पासून आहेत आणि त्या मागचा इतिहास काय आहे. काही वर्ष्या पूर्वी हे दोन्ही देश चांगले मित्र होते. आणि या दोन्ही देश्यात चांगले संबध होते. पण असे काय झाले कि पूर्वीचे मित्र आता खूप मोठे शत्रू झाले आहेत.
जुनीच मैत्री
इस्राईल आणि इराण मधील मैत्री पासून दुश्मनी ही खूप जुनी कहाणी आहे.
इस्राईल आणि इराण हे दोन देश सुरवातीच्या काळात चांगले मित्र होते. पण नंतर इराण मध्ये इस्लामीक क्रांती झाली आणि दोन्ही देश्याच्या मैत्रीत फूट पडली.इस्लामिक क्रांती झाल्या नंतर इराण ने इस्राईल सोबतचे आपले सर्व संबंध तोडून टाकले आणि त्यानंतर दोन्ही देशात दुस्मनी सुरु झाली.
हे सर्व बघण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले हे बघावं लागेल कि इराण मध्ये क्रांती का झाली आणि त्यामागचे कारण काय आहेत.
इराण ची इस्लामिक क्रांती
इराण क्रांती ही 1979साली झाली आणि ही क्रांती म्हणजे 20व्या शतकातील एक महत्व पूर्ण क्रांती मानली जाते.आणि या क्रांतिनेच इराण हा देश इस्लामिक देश झाला.
आयातुला खोमेनेई यांच्या नेतृत्वात ही क्रांती झाली आणि इराण हा इस्लामिक देश झाला. या क्रांती नंतर इराण हा जगातील पहिला इस्लामिक देश झाला.
पण ही क्रांती होण्याच्या पूर्वी खोमेनेई यांना इराण मधून हाकलून देण्यात आले होते. कारण खोमेनेई हे सरकार विरोधात बोलत होते.
खोमेनेई यांना देश्यातून काढल्या नंतर ते, तुर्की, इराक, आणि फ्रान्स सारख्या देशात आश्रयाला होते. त्यांनी बाहेर राहून सुद्धा सरकार विरोधात आपले काम चालू ठेवले होते.
1979 मध्ये जेव्हा इराण मध्ये उठाव झाले आणि त्या उठवा मुळे इराण चे शासक असलेले पहलवी यांना देश सोडून जावे लागले.
त्या नंतर खोमेनेई हे पुन्हा इराण मध्ये वापस आले. त्या नंतर इराण मध्ये एक निवडून झाली आणि खोमेनेई यांची शानदार जीत झाली. या विजया नंतर खोमेनेई यांना इराण चे सर्वेसर्वा घोषित करण्यात आले.
इराण मधील क्रांतीचे कारण
इराण मधी जी क्रांती झाली त्याचे मुख्य कारण म्हणजे, पहलवी यांच्या सरकार ची नीती, पहलवी सरकार हे पश्चिम धर्जीने सरकार होते आणि या सरकार मध्ये खूप भ्रष्टाचार होता.आणि पहलावी यांची इराण वरती तनशाही होती. पहलवी यांच्या सरकार मध्ये अमेरिका सारख्या देश्याचा होणारा हस्तक्षेप.
पहलवी यांच्या सरकार मध्ये सिया मौलवी यांचा खूप दबदबा होता, आणि सर्व साधारण माणसाचे हाल होत होते.या मुळे या सरकार विरोधात लोकांचा असंतोष होता.आणि लोकांना पश्चिमी देशा सोबतचे संबध पसंद न्हवते.
शाह यांची पश्चिम देशा कडे जास्तीच पकड होत होती, त्या मुळे स्थानिक मौलवी हे शाह च्या विरोधात गेले होते.इराण मधील लोकांचे आणि मौलावीचे म्हणणे होते शहा यांनी इस्लामीक कायद्या नुसार शासन चालवावे.
इराण मध्ये खूप जास्त प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता त्यामुळे बेकारी आली होती आणि या बेकारी मुळे मध्यम वर्ग हा गरीब होत चालला होता.
क्रांती ची सुरवात
ऑगस्ट 1978मध्ये एका सिनेमा हॉल मध्ये आग लागली होती. आणि या आगीत 400लोक मारले गेले होते.इराण मधील शहा विरोधी लोकांनी असा आरोप केला कि ही आग शहा यांच्या सैनिकांनी लावली होती.
आणि या आरोपा मुळे संपूर्ण इराण मध्ये आंदोलन झाली आणि इराण क्रांती साठी संपूर्ण जनता एकवटली.त्या नंतर इराण मध्ये खूप जास्त प्रमाणात जणआंदोलन झाली. या आंदोलनात सर्व प्रकारचे लोक होते.
या क्रांती नंतर इराण चे शासक असलेले शहा यांना आपला देश सोडून जावे लागले.
या क्रांती नंतर इराण च्या सत्तेवर खोमेनेई आले आणि त्यांनी सर्वात पहिले इस्राईल सोबत असलेले इराण चे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.इराण ने इस्राईल च्या अस्तित्वालाच नाकारले होते.
इस्राईल ने सुद्धा सांगितले इराण मध्ये जी इस्लामीक क्रांती झाली त्या मुळे इस्राईल च्या अस्तित्वला धोका आहे.आणि या इराण च्या नीती विरोधात लढण्याची तयारी इस्राईल ने दाखवली.
फिलिस्तीन मध्ये जे गुट होते ते इस्राईल विरोधात लढत होते. इराण ने त्या फिलिस्तींनी गुटांना इस्राईल विरोधात समर्थन दिले.
Russian Revolution and its consequences:रुस क्रांती आणि परिणाम
Russian Revolution and its consequences
1917रुस क्रांती ही 20व्या शतकातील सर्वात मोठी आणि विस्फोटक क्रांती होती.या हिंसक क्रांती ने ‘रोमानोव राजवंस’आणि सदी पासून रशिया मध्ये जे राजशाही शासन चालू होते त्याचा अंत झाला.
आर्थिक कठीनाई, अन्ना ची कमतरता आणि सरकारी भ्रष्टाचार ने झार निकोलस 2 ची सत्ता संपुष्टात आणली.Russian Revolutionरुसी क्रांती च्या वेळेस ‘वामपंथी ‘क्रांतिकारी व्लादमीर लेनिन यांच्या नेतृत्वात बोल्षेविकांनी सत्ते वरती कब्जा केला.आणि झारवादि सत्ता संपुष्टात आणली.बोल्शेविक नंतर सोवियत संघाची कम्युनिस्ट पार्टी बनले.
1917 मध्ये दोन क्रांत्या झाल्या, ज्या मुळे सदी पासून चालत आलेली सम्राज्यवादी विचारधारा संपूस्टात आली, आणि रुस मध्ये राजनीतिक अथवा सामाजिक परिवर्तन सुरु झाले.आणि याच्या परिणामा मुळे सोवियत संघांचे गठन झाले.
या दोन्ही क्रांतिकारी घटना 1917मध्ये काही महिन्याच्या फरकाने झाल्या होत्या.पण रुस मधील सामाजिक अशांती मागील भरपूर वर्षा पासून दिसत होती.
1900च्या दशकात रुस हा यूरोप मधील सर्वात गरीब देश होता.आणि त्या वेळी रुस मध्ये सर्वात जास्त शेतकरी वर्ग होता.आणि त्याच वेळेला औद्योगिक क्रांती झाल्या मुळे श्रमिकांची संख्या वाढत होती.आणि हा श्रमिक वर्ग खूप गरीब होता. बाकी युरोप हा रुस ला अविकशीत आणि गरीब देश समजत होते.
रुसी सम्राज्यात 19व्या शतका पर्यंत ‘दास’ प्रथा प्रचलित होती.सामंतवादाचे एक रूप होते ते भूमिहीन लोकांना श्रीमंत वर्गाची सेवा करण्या साठीच असतात असे समजत होते.आणि यांची सेवा करण्यासाठी किंवा सर्व शेतीतील कामे करण्यासाठी या गरीब वर्गाला मजबूर केले जात होते.ही प्रथा केवळ रुस मध्ये न्हवती तर पश्चिम युरोप मध्ये सुद्धा होती पण कालांतराने पश्चिम युरोप मधील ही प्रथा संपुष्टात आली होती.
1861मध्ये रुस मधल्या सम्राज्याने ही प्रथा समाप्त केली, आणि ही दास प्रथा समाप्त झाल्या मुळे रुस मधील शेतकरी एकत्र आले. आणि त्यांना संघटित होण्यासाठी अधिक स्वातंत्र्य भेटले.
रुस मधील क्रांतीचे कारण काय होते?
रुस मधील औद्योगिक क्रांती ही पश्चिम युरोप आणि अमेरिकेच्या खूप नंतर आली होती.रुस मध्ये औद्योगिक क्रांती 20 व्या शतकाच्या शेवटी झाली होती.आणि ही औद्योगिक क्रांती जेव्हा रुस मध्ये आली तेव्हा या क्रांती ने आपल्या सोबत राजकीय आणि सामाजिक बदल आणले होते.
1890ते 1910च्या मध्ये सेंट पीटर्सबर्ग आणि मास्को सारख्या प्रमुख शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती, त्यामुळे या शहरात औद्योगिक श्रमिकांचा एक नवा वर्ग तयार झाला,पण या नवीन श्रमिक वर्गासाठी कोणतीही सुविधा न्हवती, कमी जागेत राहणे, गरिबी, बिमारी, या मुळे त्यांची अवस्था दयनीय झाली होती.
19व्या शतकाच्या शेवटी रुस मध्ये लोकसंख्या खूप वाढली होती. रुस च्या उत्तरेकडे जलवायू मुळे वातावरणात बदल,आणि ‘क्रिमिया’ युद्धामुळे सुरु झालेले खूप महाग युद्ध या मुळे विशालकाय असलेल्या रुस मध्ये खाद्यान्न ची कमी होत होती.
त्यावेतिरिक्त 1891आणि 1892 ला रुस मध्ये दुष्काळ पडला होता त्यामध्ये 400,000पेक्ष्या जास्त लोक दगावले होते.
1904-1905मध्ये रुस चे जपान सोबत युद्ध झाले होते त्या मध्ये रुस ची हार झाली होती, त्यामुळे रुस आणि शासक ‘झार निकोलस द्वितीय ‘ ची स्तिती खूप कमजोर झाली होती.
या युद्धामध्ये रुस चे खूप नुकसान झाले होते आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर रुस ची प्रतिष्ठा खूप कमी झाली होती.
रुस मध्ये खूप प्रमाणात गरिबी, लाचारी, आणि भ्रष्टाचार सुरु होता. त्या उलट पश्चिम यूरोप आणि अमेरिकेमध्ये सामाजिक प्रगती आणि वैज्ञानिक उन्नती होत होती.हे बघून रुस मधील काही शिक्षित लोक झार शाहीचा विरोध करत होते.कारण त्यांच्या लक्षात येत होते, झार आणि रुस मधील कुलीन वर्ग रुस मध्ये भ्रष्टाचार करून तेथील जनतेला भिकेला लावत आहे.
1905मधील रुसी क्रांती
Russian Revolution and its consequences
1905मध्ये राजशाही विरुद्ध प्रदर्शन होत होते, हे विरोध प्रदर्शन श्रमिकांनी सुरु केले होते.आणि हे प्रदर्शन एवढे त्रिव झाले होते कि झार च्या सैनिकांनी निहात्ते श्रमिकावर हल्ले करून त्यांना मारले, या मध्ये भरपूर श्रमिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि शेकडो प्रदर्शनकारी घायाळ झाले. या संपूर्ण घटनेला खुनी रविवार असे म्हटले जाते.
या खुनी रविवार ने 1905च्या क्रांतीला जन्म दिला, या मध्ये रागावलेला श्रमिकांनी संपूर्ण रुस मध्ये मोर्चे काढले.या आंदोलना मध्ये शेतकरी, कामगार वर्ग आणि सैनिक सुद्धा होते.ज्या मुळे या कामगाराच्या वर्चस्वासाठी एका परिषदेचे गठन झाले.आणि त्या परिषदेचे नाव होते ‘सोवियत परिषद ‘.
निकोलस द्वितीय आणि प्रथम विश्व युद्ध
वर्षे 1905हे वर्ष रुस मध्ये खूप उथल पुथलं घेऊन आले होते.त्या वर्षी रुस मध्ये रक्तपात झाला होता आणि त्यासोबतच जपान सोबत रुस ची झालेली अपमान जनक हार ह्या मुळे झार निकोलंस चे सिहासन डगमत होते.त्या मुळे निकोलस द्वितीय ने रुस मध्ये काही सुधारणा आणल्या होत्या.त्या मध्ये ‘अभिवेक्ती स्वतंत्र ‘आणि एक प्रतिनिधी सभा ‘ड्युमा ‘चे गठन होईल असे आस्वासन दिले होते.
ऑगस्ट 1914मध्ये रुस ने प्रथम विश्व् युद्धात भाग घेतला आणि फ्रान्स, ब्रिटिश, सर्बो या देशाला समर्थन दिले.या विश्व् युद्धात रुस साम्राज्य विनाशकारी मार्गाने जात होते.
या युद्धात जर्मनी ही रुस पेक्ष्या खूप ताकतवर होती, कारण जर्मनी मध्ये औद्योगिकरन आले होते त्या मुळे जर्मनी ही रुस ला वरचढ होत होती.या युद्धात रुस ची जी जीवित हानी झाली ती मागील सर्व युद्धापेक्षा जास्तच होती.
या युद्धामुळे रुस मध्ये इंधन आणि खाद्यान्न ची भरपूर कमी होत होती. रुस ची अर्थवेवस्था पहिलेच कमजोर होती आणि या युद्धामुळे रुस मध्ये जास्त बेकारी आणि महागाई वाढत होती.
झार निकोलस ने 1915मध्ये रुसी सैन्याचा मोर्चा सांभाळन्यासाठी रुसी राजधानी सेंट पिटर्सबर्ग सोडली होती.1914मध्ये रुस ने शाही शहराचे नाव बदलून पेट्रोग्राद ठेवले होते. कारण सेंट पिटर्सबर्ग हे नाव जर्मन वाटत होते.
रासपुतीन आणि जारीना
आपल्या पतीच्या अनुउपस्तितीत जर्मन मूळ ची असलेली एक महिला जी रुस मध्ये अलोकप्रिय होती, ‘जारीना एलेक्जेद्रा ‘ने निर्वाचित अधिकाऱ्यांना बरखास्त करायला सुरवात केली.त्याच वेळेला जारीना चे सलाहकार “ग्रीगोरी रासपुतीन ‘ने रुस वर आपला प्रभाव वाढवायला सुरवात केली.
रासपुतीन चा प्रभाव एवढा वाढला होता कि रासपुतीन कोणतेही निर्णय घेत होता आणि कोणाच्याही विरोधात जात होता,त्याच वेळेला रुस च्या काही श्रीमंत लोकांनी 30डिसेंबर 1916ला त्याची हत्या केली.तोपर्यंत रुस च्या जास्तीत जास्त लोकाचा झार शाही वरील विस्वास उडाला होता.
तोपर्यंत सरकारी भ्रष्टाचार खूप वाढला होता, रुसी अर्थव्यवस्था खूप कमजोर झाली होती.आणि त्यातच झार निकोलंस ‘ड्युमा ‘ला भंग करत होता.आणि 1905च्या क्रांती नंतर स्थापित केलेली संसद काहीच करत न्हवती.
त्यानंतर लवकरच रुस मधील जनता झार च्या विरोधात गेली, आणि झार शाहिला नष्ट करण्याची चर्चा करू लागली.
फेब्रुवारी क्रांती Russian Revolution and its consequences
8मार्च 1917 ला रुस मध्ये फेब्रुवारी क्रांती सुरु झाली (जुलीयस कॅलेंडर नुसार 23फेब्रुवारी ला सुरु झाली, )
भाकरीच्या मागणीसाठी प्रदर्शनकारी पेट्रोग्राद च्या रस्त्यावर उतरले.हे प्रदर्शन एवढे त्रिव होते कि प्रदर्शनकरी ज्या मध्ये औद्योगिक श्रमिक होते. त्यांची पोलिसांसोबत झडप झाली, तरी सुद्धा ते हटायला तयार न्हवते.
11मार्च पर्यंत प्रदर्शन खूप त्रिव झाल्यामुळे पेट्रोग्राद आर्मी ला बोलवण्यात आले, या मध्ये प्रदर्शनकारी आणि आर्मी मध्ये झडप झाली त्यानंतर आर्मी ने प्रदर्शनकारी लोकांवर गोळीबार केला या मध्ये काही प्रदर्शनकारी लोक मारल्या गेले. तरी सुद्धा ते रस्त्यावरून मागे सरकले नाहीत.
12मार्च ला ड्युमा ने एक अंतिम सरकार चे गठन केले, त्यानंतर काही दिवसांनी झार निकोलंस ने आपल्या सिहासनाचा त्याग केला.ज्यामुळे रुसी रोमानोव शासनाचा अंत झाला.
अलेक्जेडर करेन्सी
युवा रुसी वकील अलेक्जेडर करेन्सी सहित अंतिम सरकारच्या नेत्यांनी अभिवेक्ती स्वातंत्रता, कायदा, सक्षम समानता, संघटन आणि संप सारखे अधिकार देण्याचा निर्णय घेतला, त्यांनी हिंसक प्रदर्शन चा विरोध केला.
युद्ध मंत्री असल्याने अलेक्जेडर केरेन्सी यांनी रुस मध्ये युद्धभ्यास सुरु ठेवला. प्रथम विश्व् युद्धात रुस ची हानी झाल्या नंतर सुद्धा हा युद्धभ्यास चालू होता.त्यामुळे रुस ची आर्थिक परिस्तिथी आणखीन बिघडली होती.त्यानंतर पुन्हा रुस मध्ये दंगे सुरु झाले.
बालशेविक क्रांती
Russian Revolution and its consequences
6आणि 7आक्टोबर 1917 मध्ये (जुलीयस कॅलेंडर नुसार 24 आणि 25आक्टोबर )बालशेवीक नेता व्लादमीर लेनिन यांच्या नेतृत्वात वामपंथी क्रांतिकाऱ्यांनी ड्युमा च्या विरोधात रक्तहीन तक्तापलट केला.
रुस मधील पुंजीवादी नेत्यांच्या गटाने एक अंतिम सरकार चे गठन केले होते.पण लेनिन यांनी एक सोवियत सरकार स्थापन करण्याची मांग केली.ज्यामध्ये शेतकरी, श्रमिक आणि सैनिक यांच्या परिषद द्वारा शासित असेल.
Russian Revolution
Russian Revolution and its consequences
बाल्शेवीक आणि त्यांचे सहयोगी यांनी पेट्रोग्राद मध्ये सरकारी इमारती वरती कब्जा केला आणि लवकरच लेनिन यांच्या नेतृत्वात एक नवीन सरकार बनविले. लेनिन जगातील पहिले सम्यवादी नेता बनले ज्यांच्याकडे सरकार होते.
रुस गृह युद्ध
बाल्शेवीक क्रांती नंतर 1917च्या शेवटी रुस मध्ये गृह युद्ध चालू झाले. या युद्धात लाल आणि पांढरे सैनिक होते.
लाल सेना लेनिन साठी लढत होती,श्वेत सेना रुस मधील पुंजीवादी आणि लेनिन विरोधी कडून लढत होती.
16 जुलै 1918मध्ये बाल्शेवीकांनी ‘रोमानोव’ ला मारले,रुसी गृह युद्ध 1923 मध्ये समाप्त झाले, जेव्हा लाल सेना ने जिंकण्याचा दावा केला आणि सोवियत संघाची स्थापना केली.
रुस मध्ये भरपूर वर्षे हिंसा आणि राजकीय अशांती नंतर रुस मध्ये क्रांती झाली,आणि या क्रांती ने संपूर्ण जगात सम्यवादाचा मार्ग प्रश्यस्त केला.जाने रुस ला जागतिक स्तरावर एक ताकतवर देश बनवण्यासाठी तयार केले.
त्यानंतर रुस हा जागतिक स्तरावर अमेरिके सोबत भिडणार होता आणि दुसऱ्या म्हसयुद्धा नंतर शीत युद्ध (cold war )होणार होते. यात अमेरिका आणि रुस च्या संघर्षात संपूर्ण जग होरपळून निघणार होते.
What is Doomsday Plane E-4b,काय आहे डूम्सडे विमान?
डूम्सडे E-4b हे विमान सर्वात पाहिले 2001साली लोकांच्या नजरेत आले होते. जेव्हा अमेरिकेत 9सप्टेंबर 2001रोजी अट्याक झाला होता.
एक मोठं पांढऱ्या रंगाचं विमान ज्याला कोणतेही चिन्ह न्हवत. ते विमान ‘व्हाईट हाऊस’ च्या वरती चक्कर मारत होत.
या रहस्यमई विमानाची ओळख म्हणजे E-4B नाईटवॉच किंवा Doomsday Plane E-4b म्हणून झाली. हे विमान अत्याधुनिक संशोधित बोईंग 747-200 विमान आहे. जे अमेरिकन सरकार साठी नॅशनल एअरबोर्न ऑपरेशन सेंटर (NAOC) साठी काम करते.
एकदा हवेत उडल्या नंतर ते विमान ‘मोबाईल पेंटागण बनते ‘हे अमेरिका रक्षा विभाग चे मुख्यालय आहे.
या Doomsday Plane E-4b विमानाला खूप कमी वेळा बघितले जाते.2001साली या विमानाला बघितले होते. हे विमान व्हाईट हाऊस मध्ये बघितले होते.त्यानंतर हे विमान मागील मंगळवारी बघितले गेले.
मध्य पूर्वेत जो संघर्ष चालू आहे, त्या मुळे अमेरिका सतर्क आहे, आणि असे बोलले जाते कि अमेरिका या साठी तयारी करत आहे, आणि हा संपूर्ण जगासाठी चिंते चा विषय आहे.
What is Doomsday Plane E-4b,
सोशल मीडिया मध्ये असे बोलले जाते कि ‘नाईटवॉच ‘DC मध्ये येन म्हणजे अमेरिका खूप सतर्क आहे.
अमेरिकेच्या वायू सेनेने सांगितले कि अशी उड्डाणं नेहमी होत असते.आणि या चार विमाना पैकी एक विमान नेहमी अलर्ट असते.जे काही मिनिटात उड्डाणं भरण्यासाठी तय्यार असते.
एक विशेष विमानाचे उपनाव आहे. ज्याला परमाणू युद्ध किंवा राष्ट्रीय आपत्ती वेळेस कमांड सेंटर साठी डिजाईन केले आहे.
हे विमान हे निश्चित करते कि अमेरिकी सैन्य आणि नागरिक नेतृत्व आणि विशेष म्हणजे अमेरिकी राष्ट्रपती, रक्षा सचिव आणि सैन्य कमांडर, जमिनी सुविधा समाप्त झाल्या नंतर सुद्धा सेना ची कमान आणि नियंत्रण चालू ठेऊ शकते.
या विमानाचे संचालन अमेरिकेच्या एअर कमांड द्वारा केले जाते.
हे विमान परमाणू पानबुडी,अंतरमहाद्विपीय बॅलेस्टिक मिसाईल सोबत संवाद ठेऊ शकते.हे विमान खूप कमी अवृत्ती (VLF) आणि उच्च अवृत्ती (HF) अँटीना लेस आहे.ज्यामुळे परमाणू हल्ला झाल्या नंतर सुद्धा संचार करू शकते.
जेम्बो जेट परमाणू स्फोट, इलेक्ट्रॉमॅग्नेटीक पल्स आणि इलेक्ट्रॉनिक युद्धा साठी हे बनवले आहे.हे विमान कुठल्याही परिस्तितीत आपले संचालन चालू ठेवलं आणि अश्याप्रकारेचे डिसाईन केले आहे.Doomsday विमान भरपूर दिवस हवेत राहू शकते, कारण या मध्ये फ्लाईट रीफ्लूईंग तकणिक आहे.आणि या मध्ये 110पेक्ष्या जास्त माणसे बसू शकतात.
विमानाला आधुनिक डिजिटल संचार आणि सायबर सुरक्षा साठी बनवले आहे.
अमेरिकी राष्ट्रपती जेव्हा विदेश दवरा करतात तेव्हा एअरफोर्स वन विमानाचा बैकअप Doomsday Plane E-4b, विमान आहे.सैन्य कमांडर सुद्धा वेगवेगळ्या मिशन साठी या विमानाचा वापर करतात.
या Doomsady plane E-4B विमाना विषयी हे सुद्धा मिथक आहे कि हे विमान परमाणू बॉम्ब टाकू शकते.हे विमान म्हणजे एक कमांड सेंटर आहे ना कि हाथीयार बनवणारा प्लेटफॉर्म.
विमानाची उत्पती
या विमानाला अमेरिकेने शीत युद्धा दरम्यान विकशित केले होते.या विमानाला 1970 मध्ये सेवे साठी आणले गेले होते.याला ‘लुकिंग ग्लास कार्यक्रमा’ अंतर्गत डिसाईन केले होते.हे यासाठी विकशीत केले होते कि जर ‘सोवियत संघाने’ परमाणू हल्ला केला तर त्याच्या प्रतिउत्तरा साठी तयार केले होते.
काही रिपोर्ट नुसार ‘शीत ‘ युद्धा मध्ये कमीत कमी एक विमान नेहमी हवेत असायचे.पण जेव्हा सोवीयत संघांचे विघटन झाले त्या नंतर हे विमान दिसणे बंद झाले होते.
बांगलादेशात मागील वर्षी विद्यार्थी आंदोलनाच्या नावा खाली जे आंदोलन झाले त्या आंदोलना नंतर बांगलादेशात दंगे सुरु झाले आणि, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला.
Bangladesh Crisis 2024
Bangladesh Crisis
त्यानंतर सुद्धा बांगलादेशात अशांती चालूच आहे.मोहम्मद युनूस हे आंतरिम सरकार सांभाळत आहे.तरी सुद्धा बांगलादेशात तणाव सुरूच आहेत.
त्यामध्येच मोहम्मद युनूस च्या आंतरीम सरकार ने 5 ऑगस्ट ला राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.आणि याच दिवशी बांगलादेश च्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता.
बांगलादेश चे सांस्कृतिक सलाहाकार ‘मुस्तफा सरवर फारुकी’ ने एका पत्रकार परिषद मध्ये ही घोषणा केली.ज्या दिवशी शेख हसीना यांना देश सोडवा लागला त्या दिवशी म्हणजे 5ऑगस्ट ला देशात राष्ट्रीय सुट्टी देण्यात येईल.आणि हा दिवस म्हणजे Bangladesh Crisis 2024 शेख हसीना यांनी देश सोडला त्याचा आनंद साजरा करेल.
बांगलादेशात एका महिन्याचा प्रोग्राम
पत्रकार परिषदेत फारुकी याने सांगितले लवकर याची अधिकारिक सूचना दिली जाईल.फारुकीने सांगितले Bangladesh Crisis 2024 च्या आठवणीत संपूर्ण देश्यात वेगवेगळे कार्यक्रम होतील.आणि हे कार्यक्रम 1जुलै पासून सुरु होतील. आणि मुख्य कार्यक्रम 24 जुलै ते 1ऑगस्ट पर्यंत असेल.
बांगलादेश मधील आंतरिम सरकार ने ‘शेख हसीना’यांची पार्टी अवामी लीग वरती प्रतिबंध लावला होता.हा प्रतिबंध Bangladesh Crisis नंतर लावण्यात आला होता.
अवामी लीग वरती आतंकवाद चे आरोप लावून पार्टी वरती प्रतिबंध लावले.मोहम्मद युनूस च्या आंतरिम सरकार ने हा निर्णय घेतला होता.
अवामी लीग चे नेता ओबैदुल कादर यांनी सांगितले, शेख हसीना ह्या लवकरच बांगलादेश मध्ये वापस येतील. बांगलादेश मधील लोकशाही साठी संघर्ष करतील.आणि असे झाले तर मोहम्मद युनूस साठी एक मोठे आव्हान असेल.
ओबैदुल कादर यांनी सांगितले बांगलादेश मध्ये कोणत्याही प्रकारे लोकशाही राहिलेली नाही आणि या मुळे बांगलादेशात खूप अराजक्ता पसरली आहे.
यामध्ये त्यांनी सांगितले बांगलादेश च्या पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना ह्या लवकरच देशात येतील आणि लोकशाही साठी संघर्ष करतील.
Isaril vs Iran :इराण इस्राईल युद्धात रशिया वर कोणते परिणाम होतील?
सिरिया मध्ये ‘बशर अल असद ‘सरकार असताना पश्चिम आशियात रुस ची मजबूत पकड होती.पण मागील वर्षी डिसेंबर मध्ये असद ला रुस मध्ये शरण घ्यावी लागली.आणि रुस 2022पासून युक्रेन युद्धात फसला आहे.
आणि आता इस्राईल ने इराण वरती हल्ला केला आहे.इस्राईल ला अमेरिकेकडून पूर्ण समर्थन आहे.या Isaril vs Iran युद्धात इराण मध्ये जर सत्ता परिवर्तन झाले तर, पश्चिम आशिया मध्ये रुस ची पकड पूर्ण पणे कमजोर होऊन जाईल.
इराण इस्राईल युद्धात इराण ला रुस ची आवश्यकता आहे, पण रुस इराण ची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही.आणि अशातच काही प्रश्न असे सुद्धा आहेत कि रुस इराण ची मदत का करू शकत नाही?आणि दुसरा प्रश्न हा आहे या israil vs iran युद्धात इराण जर हरला तर त्याचे रुस वरती काय परिणाम होतील?
या वर्षीच्या 2025सुरवातीला रुस चे राष्ट्रपती ‘पुतीन ‘आणि इराण चे राष्ट्रपती’ मसुद पेजेश्कियान ‘ यांच्यात एक करार सुद्धा झाला होता.आणि या करारात ‘सुरक्षा सहयोग ‘ वाढवण्यासाठी बातचीत झाली होती.
Isaril vs Iran युद्धात रुस ने जी भूमिका घेतली आहे ती पूर्ण पणे सतर्कतेची आहे.रुस इस्राईल चा विरोध करत आहे पण इस्राईल विरोधात इराण ला कोणतीही मदत करत नाही.
रुस चे राष्ट्रपती पुतीन यांनी 13जून रोजी इराण चे राष्ट्रपती आणि इस्राईल राष्ट्रपती यांच्याशी फोन वरती बातचीत केली होती.
पुतीन यांनी इराण च्या राष्ट्रपतीला सांगितले इस्राईल ने इराण वरती जो हल्ला केला त्याचा रशिया निषेध करतो.आणि इस्राईल चे राष्ट्रपती यांना सांगितले इराण चा परमाणू कार्यक्रमा वरची चिंता फक्त कुठनीतिनेच कमी होऊ शकते.
‘शांघाई सहयोग संघटन ‘(SCO)आणि ब्रिक्स सारखे संघटन सारखे संगठन इराण च्या समर्थनार्थ का येत नाहीत? इराण या दोन्ही संघटनाचा भाग आहे.त्याच्या मागील कारण हे आहे कि ब्रिक्स मध्ये भरपूर असे देश आहे ज्यांना अमेरिकेच्या विरोधात जायचं नाही.यामध्ये SCO संघटन पश्चिम च्या विरोधात आहे पण हे संघटन सुद्धा पश्चिम च्या विरोधात जात नाही.
Isaril vs Iran
रुस आणि चीन हे दोन्ही देश इराण साठी, पश्चिमी देश्याच्या विरोधात जाऊ शकत नाही कारण केवळ इराण साठी ते आपल्या व्यापाराचा नक्कीच बळी देऊ शकत नाहीत.
इराण इस्राईल युद्धात रुस चा सुद्धा फायदा होईल, या युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढतील त्यामुळे रुस ची आमदनी नक्कीच वाढेल.
या युद्धात रुस ला आर्थिक फायदे भरपूर आहेत, या युद्धामुळे जर तेलाच्या किमती वाढल्या तर रुस ला आर्थिक फायदा होणार आहे.
या सोबतच रुस मध्य पूर्वेत स्वतःला एक पीस मेकर म्हणून सुद्धा घेऊ शकतो.पण असे दिसून येते कि अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या बयानतुन असे वाटते कि ते रुस च्या बाबतीत हे होऊ देणार नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प इराण वरती येवढा दबाव आणत आहेत कि ते रुस ला मध्यस्ती नक्कीच करू देणार नाहीत.
आणि या युद्धात जर इराण कमजोर पडला तर रुस चे नुकसान सुद्धा आहे.कारण या युद्धात जर इराण हरला तर मध्य पूर्वेत रुस चा बिलकुल दबदबा राहणार नाही आणि मध्य पूर्वेत सर्व दबदबा इस्राईल आणि अमेरिकेचा असेल.
मागील सहा महिन्यात सिरिया मध्ये जे घडले त्याने मध्य पूर्वेत रुस ची जागा कमजोर केली आहे.मागील डिसेंबर महिन्यात सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल असद’ ला सिरिया सोडून पाळावे लागले होते. तेव्हा रुस ने ‘बशर अल असद’ ला शरण दिली होती.
इस्राईल इराण युद्धात रुस ला जेवढे नुकसान आणि फायदे आहेत तेवढेच अमेरिकेला सुद्धा आहे,कारण इराण अमेरिकेच्या आर्मी बेस वरती सुद्धा हमला करू शकतो.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विदेशी धोरणा मुळे त्यांच्या विरोधात युरोपीय युनियन जाण्याची श्यक्यता आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे बयान नेहमी बदलत असतात, आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला संपूर्ण जगाच्या विरोधात नेत आहेत. त्यामुळे असे दिसून येत आहे कि जर इराण ने अमेरिके आर्मी बेस वरती हल्ला केला तर अमेरिका नक्कीच इराण वरती हल्ला करेल पण जागतिक पातळीवर अमेरिकेला सुद्धा विरोध होईल.
इराण इस्राईल युद्धात इराण नक्कीच कमजोर पडेल आणि इस्राईल ची जीत होईल पण हे युद्ध युक्रेन आणि रुस सारखे जर लांबले तर, इराण ला पुन्हा एकदा इतिहासाला सामोरे जावे लागेल. इराण इराक मध्ये जे युद्ध झालं होत ते तब्बल आठ वर्षे चालू होत.
israil-iran conflict:तर पाकिस्तान इस्राईल वरती परमाणू हल्ला करेल?
इस्राईल आणि इराण मध्ये युद्ध चालू आहे, यामध्येच इराण च्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दावा केला कि पाकिस्तान इस्राईल वरती परमाणू बॉम्ब टाकू शकतो.
पण पाकिस्तान सरकार कडून या विषयी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.शुक्रवारी इस्राईल ने इराण वरती हल्ला केला त्या नंतर दोन्ही देशात युद्ध चालू आहे.
israil-iran conflict
तुर्कीये टुडे च्या रिपोर्ट नुसार इराण चे शीर्ष अधिकारी ‘मोहसीन रेजाई ‘यांनी एका भाषणा दरम्यान सांगितले ‘पाकिस्तान ने इराण ला सांगितले जर इस्राईलने इराण च्या विरोधात परमाणू बॉम्ब चा प्रयोग केला तर पाकिस्तान सुद्धा इस्राईल वरती परमाणू बॉम्ब टाकेल ‘.
इराण चे मोहसीन रेजाई IRGC चे जेनरल आणि इराण राष्ट्रीय सुरक्षा परिषद चे सदस्य आहेत.
पाकिस्तान इराण सोबत आहे
पाकिस्तान ने सुरवातीलाच इराण ला समर्थन दिले आहे.काही दिवसापूर्वी पाकिस्तान चे रक्षा मंत्री ‘ख्वाजा असिफ ‘याने सांगितले ‘इराण च्या या वाईट वेळेला आम्ही इराण सोबत आहोत ‘. इराण लोक आमचे भाऊ आहेत आणि त्यांच दुःख आमचं दुःख आहे.त्याने हे सुद्धा सांगितले इस्राईल केवळ इराण वरती हल्ला करत नसून यमन आणि फिलिस्तीन मध्ये सुद्धा हल्ले करतो आहे.
इस्राईल ने इराण वरती हल्ला का केला: israil-iran conflict
इस्राईल ने शुक्रवारी 13जून 2025ला सकाळी इराण वरती हल्ला केला.आणि ‘ऑपेरेशन राईसिंग लायन ‘ सुरु केले.ज्यामध्ये इस्राईल ने इराण च्या परमाणू, मिसाईल आणि सैन्य ठिकाणावर हल्ले केले.त्यानंतर इराण ने इस्राईल वरती मिसाईल आणि ड्रोन ने हल्ले केले.
Israil iran war
इस्राईल इराण नंतर पाकिस्तान परमाणू ठिकाणावर हल्ले करणार?
israil-iran conflict
israil-iran conflict इस्राईल इराण युद्धामुळे पाकिस्तान मधील लोकांना चिंता लागली आहे. त्याच कारण आहे इस्राईल pm बेंज्यामिन नेतन्याहू यांचा जुना इंटरव्हिव. या मुलाखती मध्ये नेतन्याहू यांनी सांगितले होते.
जगातील काही देश असे आहेत ज्यांच्या कडे परमाणू बॉम्ब नाही पाहिजे. त्या मध्ये इराण आणि पाकिस्तान यांचे नाव त्यांनी घेतले होते.आणि ही विडिओ क्लिप पाकिस्तान मध्ये प्रचंड वायरल होत आहे. त्या मुळे पाकिस्तान मधील लोक चांगलेच घाबरून गेले आहेत.
इस्राईल pm यांनी सांगितले होते. इराण आणि पाकिस्तान जवळ परमाणू बॉम्ब असेल तर संपूर्ण जगाला आणि इस्राईल ला याचा धोका आहे.
शुक्रवारी इस्राईल ने इराण वरती हल्ला करून सांगितले,इराण ने जर परमाणू बॉम्ब बनवला तर इस्राईल चे अस्तित्वच राहणार नाही.इस्राईल जर इराण चा परमाणू कार्यक्रम उध्वस्त करण्यात सफल झाला तर, इस्राईल चे दुसरे टार्गेट पाकिस्तान असेल असे त्यांच्या जुन्या बयानातून वाटत आहे.
इस्राईल ने इराण वरती हल्ला केल्या नंतर पाकिस्तानी रक्षा मंत्री ‘ख्वाजा असिफ ‘याचे बयान आले होते.त्याने बयान दिले इस्राईल इराण वरती हल्ला केल्या नंतर दुसऱ्या देश्यामध्ये सुद्धा हल्ला करू शकतो.
पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लोक इस्राईल च्या या हल्ल्या मुळे चांगलेच घाबरून गेले आहेत. आणि इस्राईल पाकिस्तान वरती हल्ला सुद्धा करू शकतो. कारण पाकिस्तान नेहमी इस्राईल आणि येहूदी यांच्या विरोधात बोलत असतो. पाकिस्तान मधील सरकार इस्राईल चा खूप जास्त प्रमाणात विरोध करत असते.
इराण परमाणू कार्यक्रम नष्ट झाल्या नंतर, इस्राईल ला पाकिस्तान पासून सर्वात जास्त धोका आहे. आणि पाकिस्तान मधील काही बयान बघितले तर त्या बयाना नुसार इस्राईल द्वेष पाकिस्तान मध्ये तेवढाच आहे जेवढा येहूदी द्वेष नाझी मध्ये होता. त्या मुळे इस्राईल ला पाकिस्तान पासून सावध राहावे लागेल.
Israel-Iran conflict:राईसिंग लायन vs ट्रू प्रॉमिस 3,युद्धा मध्ये ऑपरेशन ला हे नाव का दिले?
Israel-Iran conflict
13जून 2025ला सकाळी इस्राईल ने इराण वरती हल्ला केला.आणि या हमल्याला ऑपेरेशन राईसिंग लायनल हे नाव दिले.या ऑपेरेशन मध्ये इस्राईल ने इराण वरती 200 पेक्ष्या जास्त फायटर जेट घेऊन इराण च्या 100पेक्ष्या जास्त ठिकाणावर हल्ले केले.या मध्ये इराण चे परमाणू ठिकाण जास्त होते.
इस्राईल ने इराण वर हल्ला केल्या नंतर, इराण ने सुद्धा इस्राईल वरती हल्ले सुरु केले आणि या हल्ल्या ला नाव दिले ‘ऑपेरेशन ट्रू प्रॉमिस 3’या ऑपेरेशन नुसार इराण ने इस्राईल च्या तेल अविव आणि येरुसेलम सारख्या शहरावर ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईल टाकल्या.
इस्राईल आणि इराण मध्ये जी लढाई चालू आहे ती केवळ भू रजनीतिक लढाई नसून ती धर्म आणि वर्चस्वा साठी सुद्धा आहे.
दोन्ही सुद्धा देश आपल्या धर्माच्या मान्यताचा सहारा घेऊन लढत आहेत.
इस्राईल स्वतःला येहुदी लोकांची पवित्र भूमी समजत असतो आणि येरुसेलम सारख्या शहरवर्ती आपला हक्क सांगत असतो पण इतिहासिक दृष्टीने जरी बघितले तर येरुसेलम हे हजारो वर्ष्या पासून येहूदी लोकांची पवित्र भूमी आहे.
इराण सुद्धा स्वतःला मुस्लिम देशाचा सर्वच्च देश मानतो आणि इस्लाम च्या नावावर संपूर्ण जगातील मुस्लिम राष्ट्राला इस्राईल विरोधी कारवाई करण्या साठी सांगतो.या दोन्ही देश्यातील जी सैन्य कारवाई चालू आहे आणि या कारवाईला दोन्ही देशानी वेगवेगळे नाव दिले आहेत तर त्या नावा मागील तथ्य बघूया.
इराण ने काही दिवसापूर्वी इस्राईल विरोधात एक ऑपरेशन सुरु केले त्याचे नाव होते ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3’इराण ने जे नाव दिले या साठी आपल्याला त्याचा संदर्भ आणि त्या मागचा उद्देश बघावा लागेल.
काय आहे ट्रू प्रॉमिस 3
ट्रू प्रॉमिस (सच्चा वादा )नाव इस्लामी परंपरा मधून घेतले आहे.इस्लाम धर्मानुसार सच्चा वादा चा संबध कायमत च्या दिवसा पासून आहे.त्या दिवशी त्यांचा ईश्वर त्त्यांच्या कर्मानुसार त्यांचा हिसाब करेल.त्याला इस्लाम मध्ये अंतिम न्याय चा दिवस मानल्या जाते.आणि इराण ने हेच नाव त्याच्या ऑपेरेशन ला दिले आहे.हे जे नाव आहे त्यांच्या नुसार न्याय आणि प्रतिशोधाचे प्रतीक आहे.
इराण ची इस्राईल विरोधातील प्रत्यक्ष रित्या तिसरी सैन्य कारवाई आहे.’ट्रू प्रॉमिस 1’आणि ट्रू प्रॉमिस 2नंतर ही तिसरी कारवाई आहे.मागील अभियान एप्रिल 2024 आणि आक्टोबर 2024मध्ये झाले होते.याचे मुख्य लक्ष होते इस्राईल च्या सैन्य ठिकाणावर आणि नागरिकांवर हल्ले करणे.
ऑपेरेशन राईसिंग लायन चा अर्थ काय आहे?
काही रिपोर्ट नुसार ऑपेरेशन राईसिंग लॉयन हे नाव बायबल च्या एका आयात मधून घेतले आहे.आणि या आयात मध्ये सांगितले आहे, बघा लोक खूप मोठ्या सिंहा सारखे उठतील. आणि एका मोठया सिंहा सारखे स्वतःला उंच उठवतील. आणि तो सिंह तो पर्यंत झोपणार नाही जो पर्यंत तो आपली शिकार कारणार नाही आणि मेलेल्या लोकांचे रक्त पिणार नाही.
ऑपेरेशन राईसिंग लायन एक भविष्य वाणी आहे.या मध्ये इस्राईल ची ताखद एका सिंहा सारखी दाखवली आहे.जो पर्यंत आपली भूक थांबत नाही तो पर्यंत अराम करत नाही.
Israel-Iran conflict2
नेतान्याहू यांनी इराण वरती लावले आरोप
Israel-Iran conflict1
इस्राईल ने या ऑपेरेशन नंतर सांगितले इराण चा उद्देश खूप खतरनाक आहे, आणि इराण इस्राईल चे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो आहे.आणि इस्राईल ने जी कारवाई केली आहे त्या मागचा उद्देश फक्त इस्राईल ची रक्षा करणे आहे.
या हल्ल्या नंतर इस्राईल च्या सैन्य प्रमुखांनी एक बयान मध्ये सांगितले इस्राईल च्या सर्व सीमा भागावरती इस्राईल ची सेना युद्धा साठी तैयार आहे.
इस्राईल ने आपल्या सर्व दुष्मणांना चेतवनी दिली आहे. त्यांनी सांगितले ‘आम्ही सर्व सीमा वरती तैयार आहोत, जो कोणी इस्राईल विरुद्ध कारवाई करेल, त्याला याची किंमत द्यावी लागेल.
इस्राईल ने इराण वरती हल्ले केल्या नंतर अमेरिका कडून सुद्धा बयान आले.अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ’यांनी सांगितले या हल्ल्या मध्ये अमेरिकेचा कोणत्याही प्रकारे हात नाही.त्यांनी सांगितले इस्राईल ने जो हल्ला केला तो इस्राईल च्या आत्मरक्षा करिता होता, असे इस्राईल ने सांगितले.
इराण इस्राईल युद्धामुळे जगात नक्कीच अशांती झाली आहे आणि मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची खूप मोठी ठिणगी पडली आहे. या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका अप्रत्यक्ष रिता नक्कीच आमणे सामने येतील.
Operation True Promise 3:इराण ने इस्राईल च्या विरोधात सुरु केले ऑपेरेशन
इराण आणि इस्राईल मध्ये सैने कारवाई चालू आहे, सुरवातीला इस्राईल ने इराण वरती हल्ला केला आणि त्याला नाव दिले ‘ऑपेरेशन राईसिंग लायन ‘त्यानंतर इस्राईल च्या विरोधात इराण ने काही बॅलेस्टिक मिसाईल ने हल्ला केला आणि त्याला नाव दिले Operation True Promise 3 इराण ने इस्राईल च्या तेल अविव आणि येरुसेलम शहरावरती मिसाईल हमले केले.
काय आहे Operation True Promise 3
इराण ने इस्राईल च्या विरोधात जी कारवाई केली त्याला Operation True Promise 3 हे नाव दिले.या ऑपेरेशन नुसार इराण ने इस्राईल वरती ड्रोन आणि मिसाईल ने हमले केले.इराण ने इस्राईल ची राजधानी तेल अविव ला आपल्या निशाण्यावर घेतले.इराण ने सांगितले इस्राईल च्या रक्षा मंत्रालयाला त्यांनी लक्ष बनवले आहे.
इराण चा opration true promise काय आहे आणि या मागचा इतिहास काय आहे?
1एप्रिल 2024 मध्ये इस्राईल ने सिरिया ची राजधानी दमिश्क मध्ये इराण च्या दुतावासावर हवाई हमले केले होते.या हल्ल्यात काउंसलर सेक्शन ची इमारत कोसळली होती.इस्राईल सेना (idf )ने दावा केला होता. ज्या ठिकाणी इस्राईल ने हल्ला केला आहे तो इराण चा कोणताही दुतावास नव्हता तर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स फोर्स (IGRC) ची एक सैन्य इमारत होती या मध्ये 16 लोक मारल्या गेले होते.आणि igrc चे 8अधिकारी सुद्धा मारल्या गेले होते.
सिरिया चे विदेश मंत्री यांनी सांगितले होते,दमिश्क मध्ये इराण च्या दुतावासावर जो इस्राईल ने हल्ला केला त्याची निंदा करत आहे.आणि सिरिया ने सांगितले होते यामध्ये काही नागरिक सुद्धा मारल्या गेले होते.
या इस्राईल च्या हमल्या नंतर इराण ने इस्राईल वरती हल्ला केला होता. इराण ने इस्राईल वरती ड्रोन आणि मिसाईल ने हमले केले होते.पण इस्राईल चे या हल्ल्या मध्ये कोणतेही नुकसान झाले न्हवते.या हमल्याला इराण ने नाव दिले होते opration true promise1.
Operation True Promise 3
opration true promise
हिसबुल्ला चिफ हसन नसरल्ला च्या मृत्यू नंतर Operation True Promise 2 लोंच केले होते.
27सप्टेंबर 2024 मध्येइस्राईल ने एअर स्ट्राईक केली होती, लेबनान च्या बेरूत मध्ये ही स्ट्राईक केली होती त्या मध्ये हिजबुल्ला चे सुप्रीम ‘कमांडर हसन नसरल्ला ‘ला मारले होते.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28सब्टेंबर ला हिसबुल्ला ने हसन नसरल्ला च्या मृत्यूची पुष्टी केली होती.
1982मध्ये इस्राईल ने जेव्हा लेबनान वरती हल्ला केला तेव्हा हिजबुल्ला ची स्थापना झाली होती तेव्हा पासून हसन नसरल्ला हिसबुल्ला सोबत जोडला होता.1992मध्ये या संघटनेचा तो नेता झाला होता.नसरल्ला इराण चे सुप्रीम कमांडर आयातुला खोमेनेई चा सर्वात जवळचा आणि विश्वासू होता.
नसरल्ला च्या मृत्यू नंतर इराण ने इस्राईल वर दुसरी वेळेस हल्ला केला होता, तेव्हा सुद्धा इराण ने इस्राईल वरती ड्रोन आणि मिसाईल ने हल्ला केला होता.