आज आपण बघणार आहोत भारत मालदीवसंबंध आणि कुटनिती मालदीव हा भारताचा एक शेजारी देश आहे भारताचे आणि मालदीवची पूर्वीपासूनच खूप चांगले संबंध आहेत पण काही महिन्यापासून भारत आणि मालदीव मध्ये थोडी कटूता आली आज आपण भारत आणि मालदीव विषयी संपूर्ण माहिती बघूया
“जो लोग अपने अंदर के साहसी व्यक्ती को गले लगाना चाहते है लक्षदीप उनकी सूची मे होणा चाहिये “

या पोस्टने इंटरनेट वरती धुमाकूळ घातला होता ही पोस्ट होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख होती पाच जानेवारी 2024 या पोस्टने भारतच नाही तर मालदीव मध्ये सुद्धा खूप धुमाकूळ घातला होता खरं तर भारत आणि मालदीव संबंध मोहम्मद मोईजू मालदीव चे राष्ट्रपती झाल्यापासून खूप बिघडले भारतीय सैनिक मालदीव मधून वापस पाठवून चीन सोबत संबंध घट करत होते आणि याच वेळेला भारत आणि मालदीव संबंध बिघडत चालले होते आणि भारतासोबत संबंध खराब करून मालदीवने स्वतःचे नुकसान करून घेतले. कारण 2023 च्या आकड्यानुसार भारतीय पर्यटक मालदीव 56 हजार पेक्षा जास्त केले होते पण 2024 झाली हा आकडा 34 हजार 800 पर्यंत खाली आला आणि हा जो फरक आहे तो फक्त तीन महिन्याचा आहे
भारत आणि मालदीव संबंध खूप जुने आहे तेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हापासून आहे 2008 मध्ये मालदीव मध्ये लोकशाही परिवर्तन झाल्यानंतर भारताने मालदीव मध्ये सैन्य व्यापार, शिक्षण आणि अशा भरपूर योजना देऊन भारत आणि मालदीव संबंध चांगले केले.
भारतासाठी मालदीव हा खूप महत्त्वाचा देश आहे मालदीव हिंद महासागरामध्ये खूप महत्त्वाचा देश आणि त्या ठिकाणी भारतासाठी खूप महत्त्व ठेवतो.
भारताचे आणि मालदीवच्या संस्कृती सुद्धा संबंध आहेत बारावी शताब्दीच्या पहिले मालदीव मध्ये बौद्ध धर्म हा एक महत्त्वाचा धर्म होता “वज्रायन “नावाचा बोद्ध धर्माचा शिलालेख मालदीव मध्ये होता
मालदीव साठी सुद्धा भारत एक महत्त्वाचा देश आहे भारत भारत मालदीवला तांदूळ मसाले फळभाजी आणि मेडिकल सारखे महत्त्वाचे वस्तू पूर्वत असतो.
भारत मालदीवच्या युवा तरुणांना शिक्षण सुद्धा देतो भारत सरकार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा देतो.